
ही सरकारी कंपनी खरोखर सौर कुकर मोफत देत आहे का?
सोशल मीडियावर सरकारच्या नावाने अनेक फसव्या योजनांचे मेसेजेस व्हायरल होतात. असाच एक मेसेज इंडियन…
राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेने पुण्यामध्ये आत्महत्या केलेली हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेला छळ असह्य झाल्याने वैष्णवी हगवणेन आत्महत्या केली वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात नक्की काय समोर आलं आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत नक्की काय काय घडलय पाहूयात आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे काळजाला पीळ पाडणारा हा आक्रोश आहे वैष्णवीच्या आईचा डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन जगणाऱ्या…
भारतात आता ईपासपोर्ट लॉन्च झालेला आहे. हा ई पासपोर्ट म्हणजे नेमकं काय? तो कुठून काढायचा? त्याचे फायदे व वैशिष्ट्य नेमकी काय आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ज्यांच्याकडे जुना पासपोर्ट आहे त्यांनी नेमकं काय करायचं त्यांना हा पासपोर्ट काढणं बंधनकारक आहेच का आणि जर ई पासपोर्ट नवीन नाही काढला तर…
ऑपरेशन सिंदूर नंतर हेरगिरी आरोपाखाली तीन राज्यांमधून 8 जणंना अटक झालीय. यापैकी 4 आरोपी हरियाणाचे 3 पंजाबचे तर 1 जण उत्तर प्रदेशचा आहे. शत्रू हा सीमेच्या पलीकडे नाही तर खरा शत्रू आपल्या घरात आहे. प्रश्न हा आहे की ज्योती सारखे असे किती जण आहेत जे आपल्या आजूबाजूला खातात भारताचं काम करतात पाकिस्तानच प्रेम संवाद शांती…
शेवगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेह संधिवात बुद्धकोष्ठता ह्रदयरोग असे अनेक आजार व रोग शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने होत नाहीत शेवग्याच्या मुळापासून ते पाने फुले फळे बिया हे सर्व भाग औषधी आहेत. शेवग्याचे झाड 300 हूण अधिक रोग बरे करू शकतो. म्हणूनच आयुर्वेदात शेवगाला अमृत असे म्हटले आहे. शेवगा शेंगात लोह कॅल्शियम विटामिन मिनरल्स आणि…
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात मानवरहित ड्रोनचा वापर कसा मोठ्या प्रमाणात झाला हे आपण पाहत आहोत. यामुळे दोन्ही देशांचे नुकसान झाले. भारतीय सैन्याबद्दल बोलायचे झाले तर, सैन्य प्रत्येक आघाडीवर लढू शकत नाही. म्हणूनच जर मानवासारखे रोबोट आघाडीवर काम करत असतील तर नुकसान आणखी कमी करता येईल. म्हणूनच डीआरडीओने असे रोबोट बनवण्यास सुरुवात केली आहे जे लष्करी…
आयपीएल चा जो हंगाम भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आला होता. आयपीएल चा स्थगित हंगाम हा पुन्हा सुरू होणार आहे 17 मे म्हणजेच उद्यापासून सामने सुरू केले जातील, अंतिम सामना हा 3 जूनला होणार असल्याची माहिती आहे ,सहा शहरात हे उर्वरित 17 सामने हे खेळवले जाणार असल्याची माहिती देखील सध्या समोर…
सगळेच तेल वापरतात. अनेकांना तळलेले पदार्थ आवडतात, पण मी कोणते तेल चांगले आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला या माहितीवरून हे सांगणार आहे. स्वयंपाकासाठी सर्वोत्तम तेल कोणते आहे? हा प्रश्न आपल्याला दररोज पडतो आणि त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही. बहुतेक लोक स्वयंपाक घरात खूप तेल वापरतात आपण जेवण बनवताना कोणत्या प्रकारचे तेल वापरावे…
असिस्टंट लोको पायलटच्या जागा ह्या 9900 आहेत आता यामध्ये कोण पात्र असणार आहे तर दहावी ज्या विद्यार्थ्याचा झालेला आहे प्लस त्यासोबत आयटीआय च्या विद्यार्थ्याचा झालेला आहे त्यामध्ये हे सगळे ट्रेड दिलेले आहेत याच्यावरती आपण ऑलरेडी भरपूर घेतलेले आहेत शैक्षणिक पात्रते बाबत यासोबतच या आयटीआय ट्रेड मध्ये जर अप्रेंटशिप झालेला असेल तरी फॉर्म भरता येणार आहे…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्रात माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी घेते. परीक्षा झाल्यानंतर, बोर्ड महाराष्ट्र दहावीचा निकाल जाहीर करते. आज १० वी चा निकाल या वेबसाईट वर पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज 13 मे म्हणजेच दहावीचा निकाल जो आहे तो दुपारी एक वाजता लागणार आहे आणि हा…
एका युगाचा शेवट, विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती भारताचा माजी कर्णदार विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करता आली नव्हती. बीसीसीआय ने देखील याबाबत विराट कोहलीच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण विराट कोहलीने निवृत्ती घेतली…