महाराष्ट्र जलसंपदा विभागात 14,000 पदांची भरती 2026..!

जलसंपदा विभाग म्हणजेच महाराष्ट्राचा जलसंपदा विभाग राज्यातील धरणे, कालवे, सिंचन व्यवस्था आणि पाणी व्यवस्थापन यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. दरवर्षी या विभागामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाते. जलसंपदा विभाग भरती 2026 ही अनेक तरुणांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी ठरणार आहे. या भरतीमध्ये विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता: पदांनुसार शैक्षणिक…

Read More : सविस्तर वाचा...

युद्धामुळे गॅस टंचाईची भीती; मोदी सरकारने देशभरात लागू केला, ESMA कायदा काय?

इरान विरुद्ध अमेरिका आणि इस्राईलच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा अर्थात इस्मा 1968 पूर्ण देशात लागू केलाय कुठल्याही अडताळ्याशिवाय घरगुती गॅस पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी सरकारने हे मोठं पाऊल उचलले सरकारन रिफायनरी कंपन्या पेट्रोलियम कंपन्यांना निर्देश देत त्यांना एलपीजी च उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्या कंपन्यांनी हायड्रोकार्बन उत्पादन…

Read More : सविस्तर वाचा...

कर्जमाफीत तुमचं नाव आहे का? कर्जमाफी नेमकी कोणाला?

काल अर्थसंकल्पात मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा करतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये मिळणार असल्याचं देखील फडनविसांनी सांगितलं काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू यांच्यासह अजित नवले आणि इतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांची पीक कर्ज सरसकट माफ करावं यासाठी…

Read More : सविस्तर वाचा...

इराण-इस्राइल युद्धात आतापर्यंत किती भारतीय मारले गेले ?

अमेरिका, इजराईल आणि इराण यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष आता भीषण होत चाललाय. या युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतल वातावरण अक्षरशः ढवळून निघालय. आता ही फक्त एक राजकीय लढाई राहिलेली नाहीये तर यात निष्पाप लोकांचाही बळी जातोय. हे कटू वास्तव आता समोर येतय. या युद्धाच्या ज्वाळा आता भारत आणि भारतीयांनाही लागतायत. दरम्यान इराणच्या मिनाब भागातल्या एका शाळेवर…

Read More : सविस्तर वाचा...

आयुष्मान कार्ड योजना 2026: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार कसे मिळतील?

आयुष्मान कार्ड योजना 2026 : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार कसे मिळतील?भारत सरकारने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी सुरू केलेली ही देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जातो. या योजनेमुळे लाखो लोकांना मोठ्या आजारांवर उपचार घेणे शक्य झाले आहे. ही योजना Government of…

Read More : सविस्तर वाचा...

डेबिट कार्डवर मिळतो 10 लाखांपर्यंतचा मोफत विमा कसा करता येतो क्लेम?

डेबिट कार्ड फक्त पैसे काढण्यासाठीच नाही, तर त्यावर मोफत अपघाती विमा संरक्षण देखील मिळू शकते. अनेकांना याची माहिती नसते. त्यामुळे आपल्या कार्डचा प्रकार आणि विमा संरक्षण किती आहे हे एकदा बँकेत चौकशी करून निश्चित करा. योग्य वेळी ही माहिती आपल्या कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरू शकते. आपल्यापैकी बहुतेक जण आपले डेबिट कार्ड फक्त एटीएम मधून पैसे…

Read More : सविस्तर वाचा...

तुमच्या मुलांना दरमहा मिळणार 1.5 ते 2 लाखांची पेन्शन! जाणून घ्या सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेबद्दल..!

केंद्र सरकारनं मुलांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची आणि दूरदृष्टीची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने निवृत्तीवेतन (Pension) खाते उघडू शकतात आणि लहान वयापासूनच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी बचत सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पालकांना आपला मुलाचं…

Read More : सविस्तर वाचा...

मुलगी झाली? सरकार देणार 1 लाख रुपये! लगेच अर्ज भरा..!

तुमच्याही घरी मुलगी जन्माला आली असेल तर तुम्हाला तब्बल एक लाख रुपये मिळू शकतात तुम्ही ऐकताय ते अगदी खर आहे तुमच्या लाडक्या लेकीला एक लाख रुपये मिळतायत आणि तेही आपलं महाराष्ट्र सरकारच देतय त्यामुळे गॅरंटी तर आहेच लाडकी बहिण योजनेप्रमाणेच ही राज्य सरकारची महत्त्वाची आणि अत्यंत फायदेशीर योजना आहे जिचं नाव आहे लेक लाडकी योजना…

Read More : सविस्तर वाचा...

अर्थसंकल्प 2026 : काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर माहिती..!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या भाषणात सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा नववा अर्थसंकल्प होता. या बजेटचा आकार 53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सीतारामन यांनी संसदेत एकूण 85 मिनिट भाषण केलं. भाषणामध्ये त्यांनी सामान्य माणसांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या….

Read More : सविस्तर वाचा...

बारामती विमान लँडिंग दरम्यान अजित पवारांसह सहा जणांचा अपघाती मृत्यू..!

अत्यंत गंभीर आणि ताज़ी बातमी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नावाजलेले नेते अजित अनंत राव पवार (Ajit Pawar) यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अधिकारी आणि वार्ताहरांनी आज, 28 जानेवारी 2026 रोजी पुष्टी केली आहे. ही माहिती अधिकृत वृत्तांवर आधारित आहे. अतिशय दुःखद बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातामध्ये निधन झालय खरं तर विमान अपघात अतिशय भीषण…

Read More : सविस्तर वाचा...