ही सरकारी कंपनी खरोखर सौर कुकर मोफत देत आहे का?
सोशल मीडियावर सरकारच्या नावाने अनेक फसव्या योजनांचे मेसेजेस व्हायरल होतात. असाच एक मेसेज इंडियन…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६ मध्ये जाहीर होणारी शेतकरी कर्जमाफी योजना अनेकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. मात्र काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. खाली दिलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांची माहिती अद्याप अपूर्ण किंवा चुकीची असल्यामुळे, पात्र असूनही हजारो शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे…
राज्य सरकारन नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय ज्यामुळे जमीन महसूल कायद्यात मोठा बदल करण्यात आलाय. या नव्या निर्णयानुसार आता शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर कोणतेही बांधकाम करण्यासाठी एनए म्हणजेच नॉन ग्रीकल्चर परवानगी घेण्याची गरज नाही. आतापर्यंत काय होतं तर शेतीची जमीन जर घर, दुकान किंवा इतर बिगर शेती कामासाठी वापरायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून येणे परवानगी…
पीएम इंटर्नशिप योजना 2026 एक महत्त्वाची सरकारी पुढाकार आहे ज्यामुळे भारतातील बेरोजगार तरुणांना औद्योगिक अनुभव, आर्थिक आधार, इन्शुरन्स सुरक्षा आणि कौशल्य-विकासाची मजबूत संधी मिळते. जर तुम्ही 21–24 वयोगटातील तरुण असाल आणि प्रत्यक्ष कामाचं ज्ञान मिळवायचं असेल, तर हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे! पीएम इंटर्नशिप योजना 2026 यामध्ये काय आहे, त्याचे उद्दिष्ट, पात्रता, लाभ, प्रक्रिया व…
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2026 — एक सरकारी शिष्यवृत्ती / आर्थिक सहाय्यता योजना (महाराष्ट्र सरकार)ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महत्त्वाची विद्यार्थी योजना आहे जी महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे चालवली जाते आणि 2024–25 हून सुरू आहे — आणि 2026 मध्येही यासाठी अर्ज/बनेफिट्स चालू आहेत.हे विशेषतः उच्च शिक्षण घेत असलेल्या मागास वर्गीय (OBC/VJNT/SBC/SC/ST) विद्यार्थ्यांना शैक्षणिक व…
छत्रपती संभाजीनगर (माजी औरंगाबाद) महानगरपालिका वेळोवेळी विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करते. शहरातील नागरी सेवा मजबूत करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. छत्रपती संभाजीनगर मनपा 16/2 2026 रोजी आलेली ही जाहिरात पाहायला मिळते आता तुम्ही देखील सिव्हिल डिग्री डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी इथ चांगली संधी आहे की सिव्हिल इंजिनियरिंग वाल्यांसाठी इथे जे आहेत…
राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने सर्व बँकांना शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कर्जमाफी प्रक्रियेच्या दृष्टीने येणारे काही दिवस निर्णायक मानले जात आहेत. थकीत शेती कर्जाचा आकडा मोठा असल्याची प्राथमिक चर्चा असून शासन अचूक माहिती संकलनावर भर देत आहे. यासाठी विशेष…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आणि अचूक असलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे. ई-केवायसी अपूर्ण किंवा चुकीची…
सरकारनं सुरू केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सात योजना कोणत्या आहेत या योजनांमधून कोणता लाभ मिळतो कोणती कागदपत्र लागतात अटी कोणत्या आहेत आणि अर्ज कुठे करायचा हे सगळंच जाणून घेणार आहोत. 1) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पहिली योजना आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देशातील 50 टक्क्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेती करून आपला उदर निर्वाह करते…
केंद्र सरकारनं मुलांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची आणि दूरदृष्टीची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने निवृत्तीवेतन (Pension) खाते उघडू शकतात आणि लहान वयापासूनच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी बचत सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पालकांना आपला मुलाचं…
ही भारत सरकारची योजना आहे ज्यात घराच्या छतावर रूफटॉप सोलर पॅनेल लावून वीज स्वतः तयार करता येईल आणि रोजच्या वीज बिलात मोठी बचत / 300 युनिटपर्यंत फुकट वीज मिळू शकते. घराच्या छतावर 1–3 kW सोलर सिस्टम लावता येईल. राज्यात 100 युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक…