ही सरकारी कंपनी खरोखर सौर कुकर मोफत देत आहे का?
सोशल मीडियावर सरकारच्या नावाने अनेक फसव्या योजनांचे मेसेजेस व्हायरल होतात. असाच एक मेसेज इंडियन…
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी ‘आई (AAI) महिला पर्यटन उद्योजकता योजना’ ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ₹50 हजार ते ₹15 लाखांपर्यंत कर्ज…
बहिणींसाठी आनंदाची बातमी : लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्र महिलांना आता जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि तो कोणत्या तारखेला मिळणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना अजून मागील दोन ते तीन महिन्यांपासून पैसेही मिळालेले नाहीयेत, त्या बहिणी अजूनही त्यांचे राहिलेले…
जलसंपदा विभाग म्हणजेच महाराष्ट्राचा जलसंपदा विभाग राज्यातील धरणे, कालवे, सिंचन व्यवस्था आणि पाणी व्यवस्थापन यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. दरवर्षी या विभागामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाते. जलसंपदा विभाग भरती 2026 ही अनेक तरुणांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी ठरणार आहे. या भरतीमध्ये विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता: पदांनुसार शैक्षणिक…
इरान विरुद्ध अमेरिका आणि इस्राईलच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा अर्थात इस्मा 1968 पूर्ण देशात लागू केलाय कुठल्याही अडताळ्याशिवाय घरगुती गॅस पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी सरकारने हे मोठं पाऊल उचलले सरकारन रिफायनरी कंपन्या पेट्रोलियम कंपन्यांना निर्देश देत त्यांना एलपीजी च उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्या कंपन्यांनी हायड्रोकार्बन उत्पादन…
काल अर्थसंकल्पात मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा करतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये मिळणार असल्याचं देखील फडनविसांनी सांगितलं काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू यांच्यासह अजित नवले आणि इतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांची पीक कर्ज सरसकट माफ करावं यासाठी…
अमेरिका, इजराईल आणि इराण यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष आता भीषण होत चाललाय. या युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतल वातावरण अक्षरशः ढवळून निघालय. आता ही फक्त एक राजकीय लढाई राहिलेली नाहीये तर यात निष्पाप लोकांचाही बळी जातोय. हे कटू वास्तव आता समोर येतय. या युद्धाच्या ज्वाळा आता भारत आणि भारतीयांनाही लागतायत. दरम्यान इराणच्या मिनाब भागातल्या एका शाळेवर…
आयुष्मान कार्ड योजना 2026 : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार कसे मिळतील?भारत सरकारने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी सुरू केलेली ही देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जातो. या योजनेमुळे लाखो लोकांना मोठ्या आजारांवर उपचार घेणे शक्य झाले आहे. ही योजना Government of…
भारतात १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डधारकांसाठी काही नवीन नियम आणि बदल लागू होणार आहेत. हे बदल मुख्यतः पात्रता, पुनरावलोकन (verification) आणि लाभ (subsidy) मिळवण्याच्या नियमांशी संबंधित आहेत. एक एप्रिल पासून रेशन कार्डच्या नियमात होणार बदल तुमच्याकडे स्वतःची कार आहे घरात एसी लावलाय किंवा तुम्ही आयकर भरताय तर तुमच्या रेशन कार्डवर आता कायमची संक्रांत येण्याची…
डेबिट कार्ड फक्त पैसे काढण्यासाठीच नाही, तर त्यावर मोफत अपघाती विमा संरक्षण देखील मिळू शकते. अनेकांना याची माहिती नसते. त्यामुळे आपल्या कार्डचा प्रकार आणि विमा संरक्षण किती आहे हे एकदा बँकेत चौकशी करून निश्चित करा. योग्य वेळी ही माहिती आपल्या कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरू शकते. आपल्यापैकी बहुतेक जण आपले डेबिट कार्ड फक्त एटीएम मधून पैसे…
21 फेब्रुवारीला लखनऊच्या आशियाना पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल झाली तक्रार होती मिसिंगची आपले वडील मानवेंद्र सिंग हे 20 तारखेपासून गायब आहेत शिवाय त्यांचे तिन्ही फोन सुद्धा बंद आहेत अशी तक्रार मुलगा अक्षतन दिली पोलिसांनी तक्रार घेतली त्यांच वर्णन जाणून घेतलं आणि सुरू झाला शोध गायब असलेल्या मानवेंद्र यांचा शोध त्यांनी आधी सीडीआर त्यांच लास्ट…