सोनं चांदीपेक्षा तांबं महागणार?

सोन आणि चांदी सध्या सगळीकडे चर्चेत असलेले धातू या दोन धातूंनी मागच्या वर्षभरात आजपर्यंतच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडले एका वर्षात सोन्याचे भाव जवळपास दुप्पट झालेत तर चांदीचे भाव तब्बल साडेतीन पटींनी वाढलेत जानेवारीमध्ये सोन्यान प्रति तोळा एक लाख 80 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता चांदीचा रेट सुद्धा प्रति किलो चाळीस लाख रुपयापर्यंत गेला होता त्यानंतर…

Read More : सविस्तर वाचा...

अर्थसंकल्प 2026 : काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर माहिती..!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या भाषणात सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा नववा अर्थसंकल्प होता. या बजेटचा आकार 53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सीतारामन यांनी संसदेत एकूण 85 मिनिट भाषण केलं. भाषणामध्ये त्यांनी सामान्य माणसांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या….

Read More : सविस्तर वाचा...

दादांच्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी का बदलला?

28 जानेवारीच्या सकाळी अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी आली अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह पाच जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला त्यानंतर दिवसभर या अपघाताची नेमकी कारणं काय याबद्दल अंदाज लावले जात होते लो विजिबिलिटी मुळे पायलट कडून झालेली चूक तांत्रिक बिघाड रनवे ओवरशूट अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या सोबतच विमान कंपनीवर सुद्धा…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री..! सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार…

राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून सुनेत्रा पवार उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होणार आहे. राजकीय घडामोडींचा वेगवान प्रवास अजित पवार यांचे राजकीय नरेश अरोरा यांनी यासदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सुनेत्रा पवार…

Read More : सविस्तर वाचा...

CID तपास करणार; अपघाताची कारण, कशी समोर येणार?

28 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. लो विजिबिलिटी असल्याने लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला असावा असा प्रथम दर्शनी अंदाज वर्तवण्यात आला आणि प्रत्यक्षदर्शींनी विमान रणवेला टच झाल्यावर उलटलं आणि बाजूच्या माळराणावर कोसळलं असं सांगितलं. तर एका सीसीटीव्ही मध्ये विमान लँडिंगच्या वेळेसच हवेत एका बाजूला कल्ल्याचं दिसत होतं. त्यामुळे लँडिंग…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्राचा जिवंतपणा गेला..!

घरात मोठा दादा असतो तेव्हा त्याच्या वयाने मोठं असल्यामुळे आपल्याला ऐकाव लागतं ही आपली भावना असते तो रागावला की आपल्याला पण राग येत असतो तो चुकला की त्याला नाव ठेवता येत असतं तो करत असलेले कष्ट हे त्याचं कर्तव्य वाटत असतं त्याची अधूनमधून भीती पण वाटत असते पण तोच दादा जेव्हा या जगात नसतो तेव्हा…

Read More : सविस्तर वाचा...

बारामती विमान लँडिंग दरम्यान अजित पवारांसह सहा जणांचा अपघाती मृत्यू..!

अत्यंत गंभीर आणि ताज़ी बातमी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नावाजलेले नेते अजित अनंत राव पवार (Ajit Pawar) यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अधिकारी आणि वार्ताहरांनी आज, 28 जानेवारी 2026 रोजी पुष्टी केली आहे. ही माहिती अधिकृत वृत्तांवर आधारित आहे. अतिशय दुःखद बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातामध्ये निधन झालय खरं तर विमान अपघात अतिशय भीषण…

Read More : सविस्तर वाचा...

तलाठी भरती 2026 पदवीधर साठी सुवर्णसंधी..!

एक महत्वाचा अपडेट, आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर हि तलाठी भरती प्रक्रिया, फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा…

Read More : सविस्तर वाचा...

RBI बँकांमध्ये 2 लाख कोटी टाकणार; महागाई आणखी वाढणार?

देशाच्या रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय आहे भारतीय बँकांमध्ये आणखीन पैसा ओतण्याचा रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग सिस्टीम मध्ये तब्बल दोन लाख कोटी रुपये टाकणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं आरबीआय च म्हणणं आहे. आरबीआयने म्हटलंय की बँकांमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी आणखीन उपाय योजना केल्या जात आहेत. पण…

Read More : सविस्तर वाचा...

18 देशांमधून 40 लाख कोटींची गुंतवणूक..! दावोसची संपूर्ण माहिती?

महानगरपालिकेची निवडणूक उरकली आणि देवेंद्र फडणवीस दावस दौऱ्याला निघाले. दावस दवऱ्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून हा दौरा नेमका यशस्वी झाला की गणला याबाबत माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वित्झरलँंड मधील कडाक्याच्या थंडीत पार पडलेल्या या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार अर्थात एमओयू केल्याचा…

Read More : सविस्तर वाचा...