तयारीला लागा…राज्यात सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती..!

पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून ही भरती केली जाणार आहे. गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच पोलिस भरती (Police Bharti) सुरु होणार आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर…

Read More : सविस्तर वाचा...

आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…

आला उन्हाळा तब्येत सांभाळा हा कानमंत्र आपल्याला आधीपासूनच दिला जातो बरोबर ना, पण बऱ्याच जणांना उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची हेच माहीत नसते, आणि मग सुरू होतात समस्या जसं की उन्हाळी लागणे,चक्कर येणे, घशाला कोरड पडणं, सतत घाम येणं इतकच नाही तर उन्हाळ्यात आपल्याला डीहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात तर या गोष्टीपासून कसं वाचायचं आणि…

Read More : सविस्तर वाचा...

कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस..!

मित्रांनो, कर्करोग हा आजार दुश्मनालाही होऊ नये असं म्हणतात कारण त्याची लक्षणे त्यासाठी लागणारा खर्च येणारा ताण असतं जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते. कर्करोग प्रतिबंधक लस ही पुढच्या सहा महिन्यात आता उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र विविध प्रकारच्या कॅन्सरचा वेळ का वाढत असला तरी आता त्यामुळे एक दिलासा…

Read More : सविस्तर वाचा...