राज-उद्धव 20 वर्षानंतर एकत्र..!

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात शनिवारी एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मराठी माणसाची एकजूट ठेवा, असे राज ठाकरे म्हणाले,…

Read More : सविस्तर वाचा...

|| तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यान || आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नाय नाट | पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट || सुखी संसाराची सोडूनिया गाठ | पाऊले चालती पंढरीची वाट माऊली राम कृष्ण हरी ||  सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. खरं तर एकटा महाराष्ट्रच नाही तर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठलराया दरवर्षी आषाढी आणि…

Read More : सविस्तर वाचा...

ईएलआय योजना म्हणजे काय? (नव्या नोकरीच डबल सेलिब्रेशन)..!

केंद्र सरकार दोन वर्षांमध्ये साडेतीन कोटी नोकऱ्या देणार आहे. केंद्राकडून रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी मिळाली आहे आणि या योजनेमुळे देशात रोजगार वाढीला आता चालना मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे आणि या योजने अंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणं रोजगार क्षमता वाढवणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केली जाते आहे. सरकारचे या योजने अंतर्गत दोन वर्षांमध्ये साडेती कोटीहून अधिक लोकांना नोकरी…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्र वनरक्षकमध्ये 12,991 पदांची मेगा भरती 2025..!

वनरक्षक भरती 2025 ही निसर्ग व पर्यावरण सेवेसाठी उत्कृष्ट संधी आहे. यामार्फत तुम्हाला सरकारी नोकरी ची उत्तम संधी मिळते. यामध्ये लेखी परीक्षा, डॉक्युमेंट, शारीरिक चाचणी व गुणांवर आधारित अंतिम निवड अशा चार टप्प्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड होते.वनरक्षक भरती 2025 महाराष्ट्र विद्यार्थीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. वनरक्षकच्या 12,991जागा या ठिकाणी रिक्त आहे सध्याच्या कंडिशनला आणि येणाऱ्या दिवसांमध्ये वनरक्षकची या ठिकाणी…

Read More : सविस्तर वाचा...

बाबा भोळा अन् लफडी सोळा… पुण्यातील भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात..!

ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे की असे काय प्रश्न आहेत जे घेऊन आपल्याला भोंदू बाबाकडे जाव लागतं आत्ताच्या या युगामध्ये असे कुठले प्रश्न अशा कुठल्या तक्रारी आहेत आपल्या ज्या आपल्या जवळच्या लोकांसोबत आपण बोलू शकत नाही आपण तज्ञांकडे डॉक्टरांकडे योग्य व्यक्तीकडे जाऊन सल्ले घेऊ शकत नाही तर आपल्याला भोंदू बाबाकडे जावं लागतं विचार करा अशा प्रकारच्या भोंदू बाबाकडे जाऊन चुकीच्या व्यक्तीकडे जाऊन जर अजून…

Read More : सविस्तर वाचा...

अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस..!

अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम हे रंगाची होंडा शाईन मोटरसायकल घेऊन अहिल्यानगर कडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत. पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी लागलीच पोलीस पदकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील…

Read More : सविस्तर वाचा...