महाराष्ट्र जलसंपदा विभागात 14,000 पदांची भरती 2026..!

जलसंपदा विभाग म्हणजेच महाराष्ट्राचा जलसंपदा विभाग राज्यातील धरणे, कालवे, सिंचन व्यवस्था आणि पाणी व्यवस्थापन यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. दरवर्षी या विभागामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाते. जलसंपदा विभाग भरती 2026 ही अनेक तरुणांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी ठरणार आहे. या भरतीमध्ये विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता: पदांनुसार शैक्षणिक…

Read More : सविस्तर वाचा...

युद्धामुळे गॅस टंचाईची भीती; मोदी सरकारने देशभरात लागू केला, ESMA कायदा काय?

इरान विरुद्ध अमेरिका आणि इस्राईलच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा अर्थात इस्मा 1968 पूर्ण देशात लागू केलाय कुठल्याही अडताळ्याशिवाय घरगुती गॅस पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी सरकारने हे मोठं पाऊल उचलले सरकारन रिफायनरी कंपन्या पेट्रोलियम कंपन्यांना निर्देश देत त्यांना एलपीजी च उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्या कंपन्यांनी हायड्रोकार्बन उत्पादन…

Read More : सविस्तर वाचा...

कर्जमाफीत तुमचं नाव आहे का? कर्जमाफी नेमकी कोणाला?

काल अर्थसंकल्पात मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा करतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये मिळणार असल्याचं देखील फडनविसांनी सांगितलं काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू यांच्यासह अजित नवले आणि इतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांची पीक कर्ज सरसकट माफ करावं यासाठी…

Read More : सविस्तर वाचा...

इराण-इस्राइल युद्धात आतापर्यंत किती भारतीय मारले गेले ?

अमेरिका, इजराईल आणि इराण यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष आता भीषण होत चाललाय. या युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतल वातावरण अक्षरशः ढवळून निघालय. आता ही फक्त एक राजकीय लढाई राहिलेली नाहीये तर यात निष्पाप लोकांचाही बळी जातोय. हे कटू वास्तव आता समोर येतय. या युद्धाच्या ज्वाळा आता भारत आणि भारतीयांनाही लागतायत. दरम्यान इराणच्या मिनाब भागातल्या एका शाळेवर…

Read More : सविस्तर वाचा...

आयुष्मान कार्ड योजना 2026: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार कसे मिळतील?

आयुष्मान कार्ड योजना 2026 : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार कसे मिळतील?भारत सरकारने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी सुरू केलेली ही देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जातो. या योजनेमुळे लाखो लोकांना मोठ्या आजारांवर उपचार घेणे शक्य झाले आहे. ही योजना Government of…

Read More : सविस्तर वाचा...

रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल पासून नवीन नियम; तुमचे कार्ड रद्द तर होणार नाही ना?

भारतात १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डधारकांसाठी काही नवीन नियम आणि बदल लागू होणार आहेत. हे बदल मुख्यतः पात्रता, पुनरावलोकन (verification) आणि लाभ (subsidy) मिळवण्याच्या नियमांशी संबंधित आहेत. एक एप्रिल पासून रेशन कार्डच्या नियमात होणार बदल तुमच्याकडे स्वतःची कार आहे घरात एसी लावलाय किंवा तुम्ही आयकर भरताय तर तुमच्या रेशन कार्डवर आता कायमची संक्रांत येण्याची…

Read More : सविस्तर वाचा...