Team Sach-Baat-Hai

श्री. प्रवीण आघाडे हे Sachbaathai.com चे मुख्य संपादक आहेत. त्यांचे उद्दिष्ट मराठी भाषिक वाचकांना माहितीपूर्ण, उपयुक्त आणि विश्वासार्ह सामग्री प्रदान करणे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, आरोग्यविषयक आणि सरकारी योजना यावर दर्जेदार लेख सादर केले आहेत.वैयक्तिक माहिती:* शिक्षण : Dip. in Engineering, B.Tech. * अनुभव : माहिती तंत्रज्ञान आणि पत्रकारितेत अनेक वर्षांचा अनुभव. * दृष्टीकोन : नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून स्थानिक भाषांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

अभिमानास्पद! छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट..!

ऐतिहासिक अभिमानास्पद गौरवशाली क्षण छत्रपती शिवाजी महाराज चे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाची बातमी दिली वेळेस युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि जगभरातल्या शिवप्रेमी साठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे….

Read More : सविस्तर वाचा...

भारतीय मुलांना लहान वयातच मोबाइल स्क्रीनचे व्यसन.. वाढताहेत मानसिक आणि शारीरिक समस्या..!

अलीकडील एका अभ्यासानुसार, भारतातील पाच वर्षांखालील बालकांचा दररोजचा स्क्रीन टाईम सरासरी २.२ तास असल्याचे आढळून आले आहे. हा स्क्रीन टाईम सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ‘क्युरस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात एम्स, रायपूर येथील डॉ. आशिष खोब्रागडे आणि डॉ. एम. स्वाथी शेनॉय यांनी…

Read More : सविस्तर वाचा...

गुजरात मध्ये भीषण दुर्घटना, 45 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला..!

बुधवार 9 जुलै च सकाळ गुजरातच्या वडोदरा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली. मही नदीवर असलेल्या पुलावरून सकाळी आठ च्या सुमारच ट्रक टँकर रिक्षा आणि दूधचाकी चालल्या होत्या पण अचानक या पुलाचा मधला भाग कोसळला पूल दोन तुकड्यात विभागला गेला काही गाड्या रिक्षा ट्रक पाण्यात पडले तर एक टँकर या पुलाच्या तुटलेल्या भागाच्या अगदी कडेला थांबला या तुटलेल्या…

Read More : सविस्तर वाचा...

गुरुपौर्णिमा ( व्यास पौर्णिमा ) च्या हार्दिक शुभेच्छा..!

 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकात तर गुरुला वंदन करून गुरुला देवतुल्य दर्जा दिलेला आहे हिंदू संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून समाजाला वाट दाखवली गुरुपौर्णिमा हा सन भारतातील महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे हा सन आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा हा सन भारतातील संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो गुरुपौर्णिमा…

Read More : सविस्तर वाचा...

एसटी महामंडळात 29,361 पदांची भरती..!

राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सध्या २९ हजार ३६१ पदे रिक्त आहेत. विविध संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने अनेक पदे भरली गेलेली नाहीत, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे एसटीचे दैनंदिन प्रशासन, वाहतूक आणि तांत्रिक व्यवस्था यावर परिणाम होत आहे. एसटी महामंडळात एकूण १,२५,८१४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ८६,५६२ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत….

Read More : सविस्तर वाचा...

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘ मेगा भरती ‘..!

राज्यामध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्टाचा कार्यक्रम दिलेला आहे आणि उद्दिष्ट पूर्तीच्या कार्यक्रमाच्या नंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही मेगा भरतीची प्रक्रिया राबवली जाईल 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमामध्ये आकृतीबंधामधील सुधारणा नियुक्ती नियमांच अध्याय अध्ययावतीकरण आणि अनुकंपा तत्वावरच्या 100% भरती पूर्ण करणं यासारखी उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्यानंतर रिक्त पदांची अचूक माहिती समोर…

Read More : सविस्तर वाचा...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना..!

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. शेतकरी म्हणला की संकटाशी दोन हात करण आलंच त्यांच्यावर अनेक आपत्ती ह्या येत असतात मग त्या आसमानी असो की सुलतानी असो परंतु आज शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे अनेक संकट त्याच्यावर येत असतात आणि या संकट काळात सरकार फूलाफुलाची पाकळी त्याच्या पाठीमागे उभा राहण्याच काम करत असतं आणि या नेमक्या योजनेत…

Read More : सविस्तर वाचा...

राज-उद्धव 20 वर्षानंतर एकत्र..!

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात शनिवारी एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मराठी माणसाची एकजूट ठेवा, असे राज ठाकरे म्हणाले,…

Read More : सविस्तर वाचा...

|| तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यान || आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नाय नाट | पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट || सुखी संसाराची सोडूनिया गाठ | पाऊले चालती पंढरीची वाट माऊली राम कृष्ण हरी ||  सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. खरं तर एकटा महाराष्ट्रच नाही तर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठलराया दरवर्षी आषाढी आणि…

Read More : सविस्तर वाचा...

ईएलआय योजना म्हणजे काय? (नव्या नोकरीच डबल सेलिब्रेशन)..!

केंद्र सरकार दोन वर्षांमध्ये साडेतीन कोटी नोकऱ्या देणार आहे. केंद्राकडून रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी मिळाली आहे आणि या योजनेमुळे देशात रोजगार वाढीला आता चालना मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे आणि या योजने अंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणं रोजगार क्षमता वाढवणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केली जाते आहे. सरकारचे या योजने अंतर्गत दोन वर्षांमध्ये साडेती कोटीहून अधिक लोकांना नोकरी…

Read More : सविस्तर वाचा...