Team Sach-Baat-Hai

श्री. प्रवीण आघाडे हे Sachbaathai.com चे मुख्य संपादक आहेत. त्यांचे उद्दिष्ट मराठी भाषिक वाचकांना माहितीपूर्ण, उपयुक्त आणि विश्वासार्ह सामग्री प्रदान करणे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, आरोग्यविषयक आणि सरकारी योजना यावर दर्जेदार लेख सादर केले आहेत.वैयक्तिक माहिती:* शिक्षण : Dip. in Engineering, B.Tech. * अनुभव : माहिती तंत्रज्ञान आणि पत्रकारितेत अनेक वर्षांचा अनुभव. * दृष्टीकोन : नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून स्थानिक भाषांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

कफ सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू होतायत..! कोणते सिरप बॅन केले?

तमिळनाडू सरकारन 1 ऑक्टोबर पासून राज्यात कफ सिरप बॅन केलं त्यानंतर राजस्थान सरकारन स्टेट ड्रग कंट्रोलरला सस्पेंड केलं 3 ऑक्टोबरला केंद्र सरकारन याबाबत डवायझरी जारी करून दोन वर्षाखालील मुलांना कफ सिरप देऊ नका असं सांगितलं आता 4 ऑक्टोबरला मध्यप्रदेश सरकारनेही राज्यात कप सिरपवर बंदी घातली हा आदेश देताना मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचा इशारा दिला. देशभरात…

Read More : सविस्तर वाचा...

ई पीक पाहणी.. कधी करायची, का करायची?

राज्यातील ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय. तुम्हाला माहितच आहे ई पीक पाहणी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. पीक विमा नुकसान भरपाई आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी अनिवार्य आहे. केंद्र सरकारला राज्याच्या पेरणी खालील क्षेत्राची आणि पीक कापणीची माहिती देणे बंधनकारक आहे आणि यासाठी ग्रीस्टॅक योजने अंतर्गत 100% ई पीक पाहणी करणे देखील…

Read More : सविस्तर वाचा...

पुण्यातून 2500 जणांना काढलं, TCS चा मेगा लेऑफ, 12 हजार नोकऱ्या जाणार..!

टीसीएस देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी 31 बिलियन डॉलरचा रेव्हेन्यू सहा लाखून अधिक कर्मचारी पण सध्या या कंपनीत लेऑफच वार वाहतय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना सेवरन्स पॅकेजेस देऊन कामावरून कमी करते टीसीएसन आपल्या पुण्याच्या ऑफिस मधून 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलय हळूहळू अन्य ठिकाणांच्या कर्मचाऱ्यांवरही लेऑफची कुराहाड कोसळणार असल्याचं बोललं जातय समोर आलेल्या बातम्यांनुसार टीसीएस…

Read More : सविस्तर वाचा...

“फार्मर आयडी नुसार मदत मिळणार” फडणवीसांनी क्लिअर केले..!

ई केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून ऍग्री टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ऍग्री टॅक ची नोंदणी म्हणजे नेमकं काय? तर शेतकऱ्यांना ओळख क्रमांक पत्र काढणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी हे कृषीपत्र किंवा शेतकरी ओळखपत्र हे…

Read More : सविस्तर वाचा...

मंत्रिमंडळाची मोठी घोषणा, अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी KYC रद्द.. ओल्या दुष्काळाची सर्व सवलती मिळणार..!

राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जी मदत दिली जाणार आहे ती कशी असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा: मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक…

Read More : सविस्तर वाचा...

 मंत्र्यांकडून वापर स्वदेशी ZOHO मायक्रोसॉफ्ट, गुगलला जड जाणार का?

आम्ही जगातली एकमेव कंपनी आहोत जी मायक्रोसॉफ्टला टक्कर देऊ शकते आमचे प्रॉडक्ट्स मायक्रोसॉफ्ट पेक्षा चांगलेत एकदा त्यांचा अनुभव घ्या ही वाक्य आहेत एका भारतीय कंपनीच्या फाउंडरची नाव श्रीधर बेंबू त्यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीची सध्या सोशल मीडियावरती चांगली चर्चा सुरू आहे. ही कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या कंपन्यांना टक्कर देऊ शकते असं बोललं जातय. स्वतः…

Read More : सविस्तर वाचा...

कडबा कुट्टी मशीन योजना 2025-26, असा करा ऑनलाईन अर्ज..!

कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे जे कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते म्हणजेच जे चारा कापण्याची मशीन आहे त्यासाठी जे अनुदान दिले जाते तर त्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन रित्या आहे महाडीबीडी पोर्टलच्या साह्याने तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आज आपण हा अर्ज ऑनलाईन रित्या कसा करायचा आणि याला…

Read More : सविस्तर वाचा...

चक्रीवादळाची दिशा बदलली मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पावसाची भिती?

मागचा एक आठवडा सगळ्या महाराष्ट्रात चर्चा भीती आणि धोका आहे तो फक्त एकाच गोष्टीचा तो म्हणजे पाऊस मागच्या रविवारी 21 तारखेला मराठवाड्याच्या बहुतांश भागात मुसळदार पावसाला सुरुवात झाली त्यानंतर मोजून एखाद दुसरा दिवस पावसाने उघडीप दिली ते सुद्धा काही तासांची पण त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर सुरूच राहिला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासूनच मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळदार पावसाला…

Read More : सविस्तर वाचा...

सगळ्यात मोठ चक्रीवादळ, महाराष्ट्राला धोका? आणखी किती दिवस पावसाचे?

फाटलेला आभाळ जिथे नजर जाईल तिथं पाणी कुठे कोणाचं घर वाहून गेलय तर कुठे कुणाची सगळीच्या सगळी जमीन पोटात आज अन्न आहे पण उद्याची शाश्वती नाही आणि डोक्यावर आज छप्पर नाहीये उद्या असेल का नाही माहित नाही ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली मागच्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळदार पाऊस कोसळतोय पण या पावसान हाहाकार उडवला…

Read More : सविस्तर वाचा...

राज्यात आणखी किती दिवस पाऊस असणार? हवामान खातं आणि तंत्रज्ञानाचा अंदाज काय?

मराठवाडा दुष्काळी पट्टा म्हणून चिकटलेली ओळख इथल्या लोकांनी पाण्याच अक्षरशः दुर्भिक्ष पाहिलं पण सध्या याच मराठवाड्यातले शेतकरी मागणी करतायत ओला दुष्काळ जाहीर करा सध्या याच मराठवाड्यात जिथं नजर जाईल तिथं फक्त पाणी आहे कुठे माणसं घराच्या छतावर बसून जीव वाचवतायत तर कुठं माणसं घरातून रस्त्यावर पोहत येतायत एकट्या मराठवाड्यात पावसामुळे आठ जणांचा जीव गेलाय सोलापूरमध्ये…

Read More : सविस्तर वाचा...