Team Sach-Baat-Hai

श्री. प्रवीण आघाडे हे Sachbaathai.com चे मुख्य संपादक आहेत. त्यांचे उद्दिष्ट मराठी भाषिक वाचकांना माहितीपूर्ण, उपयुक्त आणि विश्वासार्ह सामग्री प्रदान करणे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, आरोग्यविषयक आणि सरकारी योजना यावर दर्जेदार लेख सादर केले आहेत.वैयक्तिक माहिती:* शिक्षण : Dip. in Engineering, B.Tech. * अनुभव : माहिती तंत्रज्ञान आणि पत्रकारितेत अनेक वर्षांचा अनुभव. * दृष्टीकोन : नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून स्थानिक भाषांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

श्रावण महिना, सणांचा थाट आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्व..!

यंदा शुक्रवारी 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होतोय. या श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते, त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी येते सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी देव शयनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन याची जबाबदारी महादेव वर असते…

Read More : सविस्तर वाचा...

लो-ब्लड प्रेशरचा त्रास आहे? अशी घ्या काळजी…घरगुती उपाय..!

शरीरस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हृदय सक्षम असणे आवश्यक आहे; परंतु अनियमित आहार व अव्यवस्थित दिनचर्येमुळे उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबाची समस्या वाढते. एखाद्याच्या शरीरात रक्तप्रवाहाचा दाव सामान्य अवस्थेपेक्षा कमी होतो, तेव्हा त्याला कमी रक्तदाब म्हणजेच लो ब्लड प्रेशर म्हणतात. सामान्यतः ब्लड प्रेशर १२०/८० एवढे असते. शरीरात रक्तदाब कमी झाल्याने इतर अवयवांना पूर्णपणे रक्तपुरवठा होत नाही. लो…

Read More : सविस्तर वाचा...

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ( PMJJY )..!

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना काय आहे आणि कशाप्रकारे तुम्ही यामध्ये खाते ओपन करू शकता ते आपण बघूया महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी हा विमा संरक्षण दिले जाते. त्यानंतर ही योजना एक वर्षाची विमा संरक्षण असून म्हणजे फक्त एक वर्षासाठी विमा संरक्षण योजना आहे आणि दरवर्षी याचा रिन्यूअल…

Read More : सविस्तर वाचा...

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ( PMSBY )..!

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना काय आहे, तर अपघात दरम्यान मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास विमाधारक किंवा त्याच्या परिवाराला योजनेअंतर्गत पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांद्वारे पॉलिसीचा लाभ दिला जातो. आता या योजनेचे सर्व महत्त्वाचे मुद्दे काय ते जाणून घेऊ वय वर्ष 18 ते 70 मधील सर्व नागरिक ज्यांचे सहभागी बँकेमध्ये खाते…

Read More : सविस्तर वाचा...

“ताक” प्या आणि मस्त रहा..!

भारतीय संस्कृतीत ताकाचे स्थान फार मोठे आहे. प्रत्येकाला वेहवेसे वाटणारे ताक म्हणजे स्वास्थ्य, थंडाव्याचा, उत्तम संगम. घरगुती ताकाचा दर्जा वेगळाच आहे. ताकामुळे आपणास मिळणारे आरोग्य फायदे, ताकासाठी दही निवडताना घ्यायची काळजी, बाजारातील आणि घरगुती ताकाची तुलना, त्वचा व वजनावर धोरणात्मक परिणाम, कोणासाठी ताक उपयुक्त व कोणासाठी नाही आणि ताकाविषयीचे प्रचलित गैरसमज आहेत. शास्त्रात ताकाची तुलना…

Read More : सविस्तर वाचा...

नारळ पाणी पिण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या सविस्तर..!

तुम्ही जर फक्त दोन आठवडे रोज न चुकता नारळ पाणी प्यायलात तर तुमच्या शरीराला याचे असंख्य फायदे होणार आहेत तर ते कोणते फायदे आहेत नक्की बघा तुम्ही नारळ पाणी पिताय तर तुमचं पचन सुधारणार आहे तुम्ही हायड्रेट राहाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळ पाणी इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भरून काढणारे नारळाच्या पाण्यात 95% पाणी असतं हे कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंक पेक्षा दुप्पट फायदेशीर मानलं जातं सगळ्यात खास म्हणजे नारळ…

Read More : सविस्तर वाचा...

“उद्धव ठाकरे” देवेंद्र फडणवीसांची पक्षप्रवेशाची ऑफर स्वीकारेल का? जाणून घ्या सविस्तर..!

“तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल,” अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतच दिल्याने माध्यमांना बातम्यांचा एक विषय मिळाला. फडणवीस यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते, तर नजीकच्या भविष्यात आणखी काही धक्कादायक घडणार की काय, अशी चर्चा आमदारांमध्ये…

Read More : सविस्तर वाचा...

पिक विमा २०२५…! खरीप पिक विमा अर्ज सुरू…!

खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर पीक विमा भरत असाल तर काही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. खरीप हंगाम 2025 पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एक रुपयात असलेली पीक विमा योजना बंद करून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा…

Read More : सविस्तर वाचा...

अंतराळवीर शुभांशू शुक्ला शास्त्रीय प्रयोग करून पृथ्वीवर परतले..!

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ दिवसांचा मुक्काम करून अत्यंत आनंदी मुद्रेने अंतराळवीर शुभांशू शुक्ला मंगळवारी पृथ्वीवर परतले. ही अंतराळ सफर भारताच्या गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. आपले अंतराळवीर स्वतः तयार केलेल्या यानातून अंतरिक्षात पाठविण्याचे ध्येय भारताने गगनयानच्या रुपाने उराशी बाळगले असून, त्यासाठी शुक्ला यांचे अनुभव अतिशय मोलाचे ठरणार आहेत. राकेश शर्मा यांच्या १९८४मधील सोव्हिएत रशियन…

Read More : सविस्तर वाचा...

शिवसेना पक्ष आणि “धनुष्यबाण” कोणाचा?

सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली आणि आता नियमित सुनावणी ऑगस्ट मध्ये होणार आहे. दोन वर्ष हे प्रकरण प्रलंबित राहिलं पण आता निकाली काढायचय असं सुप्रीम कोर्टानेच म्हटलय म्हणजे ऑक्टोबर पर्यंत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला होईल असा अंदाज वर्तवला जातोय.  शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद फार काळ झाला नसला तरी…

Read More : सविस्तर वाचा...