Team Sach-Baat-Hai

श्री. प्रवीण आघाडे हे Sachbaathai.com चे मुख्य संपादक आहेत. त्यांचे उद्दिष्ट मराठी भाषिक वाचकांना माहितीपूर्ण, उपयुक्त आणि विश्वासार्ह सामग्री प्रदान करणे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, आरोग्यविषयक आणि सरकारी योजना यावर दर्जेदार लेख सादर केले आहेत.वैयक्तिक माहिती:* शिक्षण : Dip. in Engineering, B.Tech. * अनुभव : माहिती तंत्रज्ञान आणि पत्रकारितेत अनेक वर्षांचा अनुभव. * दृष्टीकोन : नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून स्थानिक भाषांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

५० टक्के टॅरीफ, भारतात कोणत्या सेक्टरला भीती.. जाणून घ्या सविस्तर..!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावरती थेट आर्थिक आघात करत रशियाकडून आयात होणाऱ्या क्रूड ऑईल या एकाच विषयामुळे तब्बल 50 टक्के टॅरीफ लावलेले आहे आता हे शुल्क केवळ व्यापारावरती नाही तर भारताच्या परराष्ट्र धोरणावरती एकूण ऊर्जा व्यवस्थेवरती आणि दोन्ही देशातील संबंधांवरती दुर्गामी परिणाम करणार आहे कोरोना नंतर जागतिक राजकारणामध्ये आणि व्यापारामध्ये मोठे बदल घडलेले आहेत…

Read More : सविस्तर वाचा...

संभाजीनगरात बनावट नोटांचा कारखाना एका सिगारेटमुळे कांड उघड..!

नगर सोलापूर हायवेवरून जात असताना आंबेलवाडी फाट्यावर एक ब्लॅक कलरची थार येऊन थांबते आणि त्या थार मधून दोघेजण खाली उतरतात रस्त्याच्या बाजूलाच एक पानटपरी असते तिथे ते सिगरेट घेण्यासाठी जातात टपरी चालक त्यांना एक सिगरेटच पाकीट देतो आणि गाडीतून उतरलेला तो व्यक्ती त्या चालकाला एक 500 ची नोट देतो आणि समोर येतो तो छत्रपती संभाजीनगरातला…

Read More : सविस्तर वाचा...

तुकडेबंदी कायदा रद्द, गुंठेवारी व्यवहारांचा मार्ग मोकळा, शेतकरी, जमीनधारकांना काय फायदा होणार ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करा असं सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील महिन्यामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल. असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणणार आहोत आणि त्याच्यानुसार आता तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली…

Read More : सविस्तर वाचा...

पंचायत समिती योजना २०२५ -२६..!

पंचायत समिती योजना, ज्याला “ब्लॉक पंचायत” किंवा “तालुका पंचायत” म्हणूनही ओळखले जाते, ही भारतातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ही योजना त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेचा मध्यभागी आहे, जी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये काम करते. नमस्कार मित्रांनो, पंचायत समिती योजनेबद्दल 2025 यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही अगदी मोफत या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता….

Read More : सविस्तर वाचा...

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना २०२५..!

मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कर्ज योजना 2025 ही मराठा समाजातील लोकांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी व्याजमुक्त कर्जपुरवठा करणारी योजना आहे. या योजनेत, १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ५ वर्षांच्या परतफेडीच्या मुदतीसह दिले जाते, साधारण जेव्हा कोणी नवीन व्यवसाय करायचा विचार करतो तेव्हा त्यांच्या पुढची सगळ्यात मोठी अडचण असते ते म्हणजे भांडवल आपल्यापैकी बरेच…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! गुगल करणार शेतीचा कायापालट ? Google AI..!

प्रगत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध गुगल कंपनीने भारतातील शेती क्षेत्रासाठी ओपन सोर्स एआय आधारित एपीआय (अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस) प्रकल्प सुरु केला आहे. या एपीआयचे ‘अ‍ॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन’ असे नाव असून भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी त्याचा वापर करण्यात येईल, असे गुगलने जाहीर केले आहे. या प्रकल्पाच्या मदतीने भारतीय शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेलचा वापर…

Read More : सविस्तर वाचा...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2025..!

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना 2025 तर यामध्ये आपल्याला पाहायच आहे लाभार्थी पात्रता कागदपत्रे कोणते लागतात कोणत्या फळ पिकासाठी योजना आहे क्षेत्र मर्यादा किती पाहिजे अनुदान किती भेटते आणि अर्ज कसा करायचा या गोष्टी आपण या योजनेमधून पाहणार आहोत तर आपण पाहू लाभार्थी या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना…

Read More : सविस्तर वाचा...

तार कुंपण योजना २०२५..!

शेतातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतातील पिकाचे संरक्षण तर आता शेतकऱ्यांना शेतीला तार कुंपणासाठी मिळणार आहेत 90 टक्के अनुदान आजच्या काळात शेतकऱ्यासमोर अनेक आव्हान असतात त्यापैकी एक मोठा आव्हान म्हणजे वन्य प्राण्याकडून शेताचं होणारं पिकाचे नुकसान म्हणजेच विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनान एक…

Read More : सविस्तर वाचा...

बनावट पनीर कसे ओळखाल? अति प्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला धोका काय?

पनीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. देशभरात शाही पदार्थ बनवण्यासाठी पनीरचा वापर केला जातो. भाजी बनवण्यापासून ते एखाद्या पदार्थावर गार्निशिंग करण्यापर्यंत वापरले जाणारे पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. पूर्वीच्या काळी महिला घरी दुधापासून पनीर बनवायच्या परंतु आता मात्र बाजारातून पनीर खरेदी करणं फार सोयस्कर झाल्याने आता घरोघरी विकतच पनीर आणलं जातय. सध्या बाजारातून आणलेल्या पनीर मध्ये भेसळ…

Read More : सविस्तर वाचा...

नागपंचमी २०२५…! (कहाणी नागदेवताची)

ओम नमः शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो, नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सन आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पुजले जातात. नाग…

Read More : सविस्तर वाचा...