
पालकमंत्र्यांनी केली मध्यस्थी,बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम..!
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुकुंजात उपोषणस्थळी दाखल होत बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांच्या प्रमुख मागण्या पावसाळी अधिवेशनात सोडविण्यात येतील, तूर्तास त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. या सर्व…