२९ ऑगस्ट “संघर्षयोधा मनोज जरांगे पाटील” यांचा मुंबई येथे जाहीर मोर्चा..!

नजर जाईल तिथवर लोकांची गर्दी रस्त्यावरती गाड्यांच्या लांबपर्यंत रांगा बाजूला उभे असलेले काही जेसीबी त्या जेसीबीच्या पुढच्या बकेटमध्येही उभी असलेली माणसं आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांच्या तोंडात एकच घोषणा “एक मराठा लाख मराठा” हे दृश्य होतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा ताफा नारायणगावच्या पुढे निघाल्यानंतरच बुधवारी 27 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले…

Read More : सविस्तर वाचा...

नोकरदार महिलांसाठी पाळणा योजना..!

नोकरदार महिलांच्या मुलांसाठी एक महत्त्वाची बातमी कारण नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना आणली जाणार आहे मुलांच्या संगोपनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू होणार आहेत महायुती सरकारन नोकरदार महिलांना ही मोठी भेट दिलेली आहे. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात आता पाळणा योजना सुरू होणार आहे. नोकरदार महिलांच्या जीवनाला नवी ताकद देणारी त्यांच्या…

Read More : सविस्तर वाचा...

घरातील गणपती स्थापनेविषयी विशेष माहिती..! गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

देव हा भक्त भक्तीचा भुकेला असतो आपण किती शुद्ध अंतकरणाने मनापासून ही पूजा करतोय हेच सर्वात जास्त महत्त्वाच आहे आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे कोणीही असेल तरी त्यांनी मनात श्रद्धा ठेवावी कारण कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते “भोळी भाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा“… बुधवार दिनांक 27…

Read More : सविस्तर वाचा...

हरितालिका पूजा.. शुभ मुहूर्त, कोणी, कशी आणि का करावी? सविस्तर माहिती..!

ओम नमः शिवाय गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते. यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरतालिकेच व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी हरतालिकेची संपूर्ण माहिती…

Read More : सविस्तर वाचा...

बीड जिल्ह्यातील धक्कादायक बातमी..! महिला होमगार्ड मृत्यू प्रकरण..!

बीड जिल्ह्यातल्या वासनवाडीच्या पुढे पांगरी गावाजवळ एक नाला आहे नाल्याच्या आजूबाजूला लोकांना अचानक घाणरडा वास यायला लागला नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलीस या नाल्याजवळ पोहोचले त्यांनी तपास केला तर तिथे त्यांना एक बॉक्स दिसला हा वास त्या बॉक्स मधूनच येत होता पोलिसांनी लागलीच बॉक्स उघडला आणि पोलिसांना आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड मोठा धक्का…

Read More : सविस्तर वाचा...

गाय गोठा अनुदान योजना 2025..!

महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आणि जशी पावसाळ्यात निवाऱ्याची गरज माणसांना जशी असते ना तशी ती जनावरांना सुद्धा असते बघा आता त्यातल्या त्यात त्यात पाळीव जनावर तर जास्तच आहेत आता यातच आहे ना महाराष्ट्र सरकारन शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन अशी योजना कधी ना कधी ते आणत असतात म्हणजे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल आता याच उद्देशाने…

Read More : सविस्तर वाचा...

GOM बैठकीत GST च्या नवीन स्लॅबला मंजूरी..!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून एक घोषणा केली होती येत्या दिवाळीत सामान्य वर्गाला मोठी भेट मिळणार आहे आम्ही जीएसटी मध्ये सुधारणा आणत आहोत यामुळे सामान्य लोकांसाठी टॅक्स रेट कमी होतील तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्थ होतील असं मोदी म्हणाले होते. मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे आता जीएसटी मध्ये बदल करण्यात येणार आहेत. गुरुवारी…

Read More : सविस्तर वाचा...

बैलपोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

कष्टाशिवाय मातीला, बैलांशिवाय शेतीला, अन बळीराजाशिवाय, देशाच्या प्रगतीला पर्याय नाही..! बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे हा सण मुख्यता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागांमध्ये साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यात अमावस्येला साजरा केला जातो. हा सण शेतकरी आपल्या बैलांनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात त्यांना…

Read More : सविस्तर वाचा...

छावाच्या पदाधिकाऱ्याच्या खुनाने छत्रपती संभाजीनगर हादरले..!

छत्रपती संभाजीनगरचे राहुल औताडे चार ऑगस्टला हर्सूल पोलिसात तक्रार दाखल करतात तक्रारी त्यांनी आपला भाऊ आणि संघटनेचा शहराध्यक्ष सचिन अवताडेच्या बेपत्ता असल्याची माहिती दिलेली दरम्यान 12 ऑगस्टला अहिल्यानगरच्या मुंगी गावात गोदावरी नदीच्या तीरावर सचिनचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडतो त्याच्या मानेवर चाकून वार केल्याचे निशाण होते त्यामुळे त्याची हत्या करून नदीत फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात…

Read More : सविस्तर वाचा...

UPI व्यवहारांसाठी आता पैसे मोजावे लागणार? NPCI चे नवीन नियम..!

हातात असलेल्या मोबाईलमळे आणि त्यात असलेल्या इंटरनेट मुळे पैशांचे व्यवहार करण्याचं सर्वात सोपं जलद आणि सुरक्षित साधन म्हणून यूपीआय कडे पाहिलं जातं यावरती काही सेकंदामध्ये बँक खात्यातून पैसे आपण दुसऱ्याला पाठवतो दुसऱ्याकडून आपण घेत सुद्धा असतो भारतामध्ये दर महिन्याला अब्जावधी व्यवहार या यूपीआय वरती होत आहेत आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत पण याच वेळेस यूपीआयचा…

Read More : सविस्तर वाचा...