15 जानेवारीला मतदान 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर..!

होणार होणार म्हणत अखेर निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच केलेली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतन राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातल्या या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे?…

Read More : सविस्तर वाचा...

135 जागा लढवून 54 निवडून आणल्या, एकनाथ शिंदे भाजपसमोर बॉस कसे ठरले?

विरोध पर करोगे मात, डरने की नही बात; तुम्हारे पीछे है एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मालवणच्या प्रचार सभेत निलेश राणेना उद्देशून केलेलं हे वक्तव्य आता मालवणमध्ये निलेश राणेच्या विरोधात कोण होतं तर भाजप शिंदे मालवण मध्ये गेले सभा घेतली पूर्ण ताकद लावली निलेश राणेनी मालवण नगरपरिषद एक हाती जिंकली फक्त मालवण मध्येच नाही तर सटाणा,…

Read More : सविस्तर वाचा...

इंडिगो प्रकरणावरून किंगमेकर मोदींवर नाराज?

चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे केंद्रातल्या मोदी सरकार मधले तीन किंग मेकर या तिघांच्या मदतीशिवाय मोदींचे सरकार टिकू शकत नाही हे वास्तव आहे पण गेल्या वर्षभरापासून या तिघांच्या नाराजीच्या बातम्या सातत्याने येत आहेत मध्यंतरी एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या शिंदेनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेटही घेतली होती…

Read More : सविस्तर वाचा...

ऑपरेशन लोटसनंतरची खळबळ: अमित शहा एकनाथ शिंदेंना प्रोटेक्ट का करतात?

18 नोव्हेंबर भाजपने एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यासह, कल्याण, डोंबेवलीत ऑपरेशन लोटस राबवलं भाजपन शिंदे सेनेचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडत त्यांना पक्षात प्रवेश दिला. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राजधानी दिल्ली पर्यंत उमटले. शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला तर स्वतः शिंदे तातडीने दिल्लीला जाऊन आले तिथे त्यांनी गृहमंत्री अमित शहां समोर…

Read More : सविस्तर वाचा...

एकनाथ शिंदे सत्तेबाहेर पडतील? 2 डिसेंबरला नेमकं काय घडणारं?

कालपासून एका चर्चेला उदाहरण आले ती चर्चा म्हणजे दोन डिसेंबर नंतर काय होणार आहे त्याचं कारण ठरलय ते म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक विधान कणकवलीतल्या राडाबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त आपल्या भाषणातन…

Read More : सविस्तर वाचा...

पाच कारणांमुळे एनडीए बिहारमध्ये जिंकली..!

“टायगर अभी जिंदा आहे” हा आहे नितीश कुमार यांच्या घराच्या बाहेर लागलेल्या फ्लेक्स वरचा मजकूर त्यांच्या घराबाहेर गुलाल उधळला जातोय दुसरीकडे भाजपाच्या कार्यालयात लाडू भरवण सुरू आहे तर चिराग पासवान यांच्या पक्ष कार्यालयात सुद्धा उत्साह आहे कारण आहे एनडीएने दिलेला क्लीन स्वीप आतापर्यंत बिहारच्या निकालाचे जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार एनडीएन 200 जागांवरती आघाडी…

Read More : सविस्तर वाचा...

चीनमध्ये मोदींना जीवे मारण्याचा प्रयत्न? पुतीन यांनी वाचवल?

13 ऑक्टोबर इजिप्तच्या शर्म अल शेख इथ गाजा पीस समिट पार पडली समिटसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप फ्रांसचे अध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ असे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी नाही या समिटच आमंत्रण होतं पण मोदी गेले नाहीत. यांच्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग…

Read More : सविस्तर वाचा...

मुंबईतल्या घरात अणुबॉम्बचे 14 नकाशे आणि सायंटिस्टचं सत्य…

इंटेलिजन्स ब्युरो नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी अर्थात आयबी आणि एनआयए भारतातल्या दोन टॉपच्या तपास यंत्रणा या दोन्ही यंत्रणांना मुंबईतल्या एका माणसाबद्दल टीप लागली होती टीप साधी नव्हती या माणसामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोहोचेल एवढा खतरनाक धोका होता मग आयबी आणि एनआयन या माणसावर लक्ष ठेवलं त्याच्या हालचाली ट्रॅक केल्या कुठे जातो काय करतो सगळी माहिती काढली…

Read More : सविस्तर वाचा...

३४ वर्षाची रेकॉर्डब्रेक खरेदी..! ट्रम्पच टॅरिफ भारतीयांनी कसं हाताळल?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला उद्देश होता वेगाने धावणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रेक लावणं ट्रंप यांना त्यांच्या अटीनुसार भारतासोबत व्यापार करार करायचा होता भारताला ते अर्थातच मान्य नव्हतं याचा परिणाम म्हणजे अमेरिकेने भारतावर जास्तीचा टॅरिफ लावला आता या टॅरिफ मुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसेल आणि भारत आपल्यासमोर नमत घेईल अशी…

Read More : सविस्तर वाचा...

थेट गुजरात पोलिसांनी उचललं… PSI कासलेंनी काय केलय? जाणून घ्या सविस्तर..!

साधारणपणे साडे सहाशे किलोमीटर हे अंतर आहे लातूर ते सुरत या दोन शहरांमधलं ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या पाल पोलीस स्टेशन मधून सहा पोलिसांचे पथक साडे सहाशे किलोमीटर लांब असलेल्या लातूरमध्ये आलं होतं सलग तीन दिवस या पोलिसांकडून एका आरोपीचा माग काढला जात होता. ठीक ठिकाणी चौकशी केली जात होती. सापळा रचला जात होता. सुरतवरून आलेल्या…

Read More : सविस्तर वाचा...