सुनेत्रा पवार पालकमंत्री धनंजय मुंडेंचा पुन्हा एकदा गेम झालाय का?

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाल आणि दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारन महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी 31 जानेवारीला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची…

Read More : सविस्तर वाचा...

दादांच्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी का बदलला?

28 जानेवारीच्या सकाळी अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी आली अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह पाच जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला त्यानंतर दिवसभर या अपघाताची नेमकी कारणं काय याबद्दल अंदाज लावले जात होते लो विजिबिलिटी मुळे पायलट कडून झालेली चूक तांत्रिक बिघाड रनवे ओवरशूट अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या सोबतच विमान कंपनीवर सुद्धा…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री..! सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार…

राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून सुनेत्रा पवार उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होणार आहे. राजकीय घडामोडींचा वेगवान प्रवास अजित पवार यांचे राजकीय नरेश अरोरा यांनी यासदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सुनेत्रा पवार…

Read More : सविस्तर वाचा...

कोण गाजणार कोण वाजणार? 29 महानगरपालिकांचं असं आहे चित्र..!

13 जानेवारीच्या संध्याकाळी राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आज 15 जानेवारीला मतदान होणार असून पुढच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेत कोणाची सत्ता येईल याची उत्सुकता सर्वांना आहे पण फक्त मुंबईच नाही तर पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबीवली, नाशिक, पिंपरी…

Read More : सविस्तर वाचा...

15 जानेवारीला मतदान 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर..!

होणार होणार म्हणत अखेर निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच केलेली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतन राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातल्या या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे?…

Read More : सविस्तर वाचा...

135 जागा लढवून 54 निवडून आणल्या, एकनाथ शिंदे भाजपसमोर बॉस कसे ठरले?

विरोध पर करोगे मात, डरने की नही बात; तुम्हारे पीछे है एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मालवणच्या प्रचार सभेत निलेश राणेना उद्देशून केलेलं हे वक्तव्य आता मालवणमध्ये निलेश राणेच्या विरोधात कोण होतं तर भाजप शिंदे मालवण मध्ये गेले सभा घेतली पूर्ण ताकद लावली निलेश राणेनी मालवण नगरपरिषद एक हाती जिंकली फक्त मालवण मध्येच नाही तर सटाणा,…

Read More : सविस्तर वाचा...

इंडिगो प्रकरणावरून किंगमेकर मोदींवर नाराज?

चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे केंद्रातल्या मोदी सरकार मधले तीन किंग मेकर या तिघांच्या मदतीशिवाय मोदींचे सरकार टिकू शकत नाही हे वास्तव आहे पण गेल्या वर्षभरापासून या तिघांच्या नाराजीच्या बातम्या सातत्याने येत आहेत मध्यंतरी एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या शिंदेनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेटही घेतली होती…

Read More : सविस्तर वाचा...

ऑपरेशन लोटसनंतरची खळबळ: अमित शहा एकनाथ शिंदेंना प्रोटेक्ट का करतात?

18 नोव्हेंबर भाजपने एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यासह, कल्याण, डोंबेवलीत ऑपरेशन लोटस राबवलं भाजपन शिंदे सेनेचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडत त्यांना पक्षात प्रवेश दिला. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राजधानी दिल्ली पर्यंत उमटले. शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला तर स्वतः शिंदे तातडीने दिल्लीला जाऊन आले तिथे त्यांनी गृहमंत्री अमित शहां समोर…

Read More : सविस्तर वाचा...

एकनाथ शिंदे सत्तेबाहेर पडतील? 2 डिसेंबरला नेमकं काय घडणारं?

कालपासून एका चर्चेला उदाहरण आले ती चर्चा म्हणजे दोन डिसेंबर नंतर काय होणार आहे त्याचं कारण ठरलय ते म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक विधान कणकवलीतल्या राडाबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त आपल्या भाषणातन…

Read More : सविस्तर वाचा...

पाच कारणांमुळे एनडीए बिहारमध्ये जिंकली..!

“टायगर अभी जिंदा आहे” हा आहे नितीश कुमार यांच्या घराच्या बाहेर लागलेल्या फ्लेक्स वरचा मजकूर त्यांच्या घराबाहेर गुलाल उधळला जातोय दुसरीकडे भाजपाच्या कार्यालयात लाडू भरवण सुरू आहे तर चिराग पासवान यांच्या पक्ष कार्यालयात सुद्धा उत्साह आहे कारण आहे एनडीएने दिलेला क्लीन स्वीप आतापर्यंत बिहारच्या निकालाचे जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार एनडीएन 200 जागांवरती आघाडी…

Read More : सविस्तर वाचा...