बांधकामासाठी आता NA परवानगी घेण्याची गरज नाही, कशी असणार नवीन पद्धत ?

राज्य सरकारन नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय ज्यामुळे जमीन महसूल कायद्यात मोठा बदल करण्यात आलाय. या नव्या निर्णयानुसार आता शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर कोणतेही बांधकाम करण्यासाठी एनए म्हणजेच नॉन ग्रीकल्चर परवानगी घेण्याची गरज नाही. आतापर्यंत काय होतं तर शेतीची जमीन जर घर, दुकान किंवा इतर बिगर शेती कामासाठी वापरायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून येणे परवानगी…

Read More : सविस्तर वाचा...

“संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 – पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती”

छत्रपती संभाजीनगर (माजी औरंगाबाद) महानगरपालिका वेळोवेळी विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करते. शहरातील नागरी सेवा मजबूत करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. छत्रपती संभाजीनगर मनपा 16/2 2026 रोजी आलेली ही जाहिरात पाहायला मिळते आता तुम्ही देखील सिव्हिल डिग्री डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी इथ चांगली संधी आहे की सिव्हिल इंजिनियरिंग वाल्यांसाठी इथे जे आहेत…

Read More : सविस्तर वाचा...

तलाठी भरती 2026 पदवीधर साठी सुवर्णसंधी..!

एक महत्वाचा अपडेट, आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर हि तलाठी भरती प्रक्रिया, फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा…

Read More : सविस्तर वाचा...

RBI बँकांमध्ये 2 लाख कोटी टाकणार; महागाई आणखी वाढणार?

देशाच्या रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय आहे भारतीय बँकांमध्ये आणखीन पैसा ओतण्याचा रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग सिस्टीम मध्ये तब्बल दोन लाख कोटी रुपये टाकणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं आरबीआय च म्हणणं आहे. आरबीआयने म्हटलंय की बँकांमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी आणखीन उपाय योजना केल्या जात आहेत. पण…

Read More : सविस्तर वाचा...

1 जानेवारी 2026 पासून बदलणार ‘हे’ आर्थिक नियम; जाणून घ्या सविस्तर..!

2025 हे वर्ष संपत असताना नव वर्षा सोबत केवळ नवीन कॅलेंडरच नाही तर अनेक महत्वाचे असलेले नियम सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट…

Read More : सविस्तर वाचा...

छत्रपती संभाजीनगर; देशातील पहिली “इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी..!”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगर शहरा विषयी आपली मते मांडली तर जाणून घेऊया ते काय काय म्हटले तर डीएमआयसी कॉरिडॉरमुळे येथील विकासाला गती मिळाली संभाजीनगरला एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीच मॅग्नेट तयार करू शकतो. आणि म्हणूनच त्या काळामध्ये आपण काही इनिशिएटिव्ह घेतले. विशेषतः जेव्हा समृद्धी महामार्ग आपण केला. त्यावेळी त्या महामार्गाची सुरुवात देखील झाली नव्हती….

Read More : सविस्तर वाचा...

बिझनेससाठी कर्ज कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत 3 पर्याय..

मुद्रा लोन (PMMY – Pradhan Mantri Mudra Yojana) म्हणजे छोटे व्यवसाय सुरू किंवा वाढवण्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं जामीन न लागणारे कर्ज.🔹 कोण घेऊ शकतो?छोटे दुकानदारमहिलांचे घरगुती उद्योगशेतीपूरक व्यवसायफेरीवाले, कारागीर🔹 मुद्रा लोनसाठी लागणारी कागदपत्रेआधार कार्डपॅन कार्डबँक पासबुकव्यवसायाचा पुरावा (उद्योजक नोंदणी / दुकान लायसन्स इ.)पासपोर्ट साईज फोटो🔹 मुद्रा लोन कसं घ्यायचं?जवळच्या राष्ट्रीयकृत बँक / ग्रामीण बँक /…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025..! मुदतवाढ..

प्राधिकरणा संदर्भात तुम्ही फॉर्म भरत असाल तर एक नवीन अपडेट जी आहे तर ती आलेली आहे याची फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड म्हणजे मुदत वाढलेली आहे. त्या सोबत काही अन्य देखील सूचना आलेल्या आहेत तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण आज या माहितीमधून जाणून घेणार आहोत. परिपत्रक आलेले ते बघा जे शुद्धिपत्रक आलेले यांचं आत्ताच नुकतच…

Read More : सविस्तर वाचा...

गाडी घेताना हजारो रुपये वाचवा! डीलर कधीच सांगणार नाही; ह्या महत्त्वपूर्ण टिपा..!

नवीन CAR घेतली का ? ९५% भारतीयांना CAR REFUND TRICK माहितीच नसतो ! थोडीशी माहिती असेल, तर तुम्ही हजारो रुपये परत मिळवू शकता पण बहुतेक लोक ही संधी नकळत गमावतात. तुम्ही भारतात नवी CAR खरेदी केली असेल, तर सरकार कडून तुमचे पैसे परत मिळण्याची तरतूद आधीच असू शकते ! हा REFUND थेट तुमच्या PAN CARD…

Read More : सविस्तर वाचा...

डिग्रीशिवाय तरुणांना मिळणार आयटीमध्ये नोकरी; ZOHO कंपनीची नवीन ऑफर..!

युवा वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे चांगल्या नोकरीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र तुमच्याजवळ पदवी नाही तर मग नोकरी कशी मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण एका आयटी कंपनीन तरुणांना पदवी शिवाय नोकरीची ऑफर दिली आहे पाहूया कोणाची आहे ही संकल्पना पदवीशिवाय मिळणार नोकरी जोहो आयटी कंपनीची नवी…

Read More : सविस्तर वाचा...