
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! गुगल करणार शेतीचा कायापालट ? Google AI..!
प्रगत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध गुगल कंपनीने भारतातील शेती क्षेत्रासाठी ओपन सोर्स एआय आधारित एपीआय (अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस) प्रकल्प सुरु केला आहे. या एपीआयचे ‘अॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन’ असे नाव असून भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी त्याचा वापर करण्यात येईल, असे गुगलने जाहीर केले आहे. या प्रकल्पाच्या मदतीने भारतीय शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेलचा वापर…