शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! गुगल करणार शेतीचा कायापालट ? Google AI..!

प्रगत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध गुगल कंपनीने भारतातील शेती क्षेत्रासाठी ओपन सोर्स एआय आधारित एपीआय (अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस) प्रकल्प सुरु केला आहे. या एपीआयचे ‘अ‍ॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन’ असे नाव असून भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी त्याचा वापर करण्यात येईल, असे गुगलने जाहीर केले आहे. या प्रकल्पाच्या मदतीने भारतीय शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेलचा वापर…

Read More : सविस्तर वाचा...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2025..!

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना 2025 तर यामध्ये आपल्याला पाहायच आहे लाभार्थी पात्रता कागदपत्रे कोणते लागतात कोणत्या फळ पिकासाठी योजना आहे क्षेत्र मर्यादा किती पाहिजे अनुदान किती भेटते आणि अर्ज कसा करायचा या गोष्टी आपण या योजनेमधून पाहणार आहोत तर आपण पाहू लाभार्थी या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना…

Read More : सविस्तर वाचा...

तार कुंपण योजना २०२५..!

शेतातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतातील पिकाचे संरक्षण तर आता शेतकऱ्यांना शेतीला तार कुंपणासाठी मिळणार आहेत 90 टक्के अनुदान आजच्या काळात शेतकऱ्यासमोर अनेक आव्हान असतात त्यापैकी एक मोठा आव्हान म्हणजे वन्य प्राण्याकडून शेताचं होणारं पिकाचे नुकसान म्हणजेच विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनान एक…

Read More : सविस्तर वाचा...

बनावट पनीर कसे ओळखाल? अति प्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला धोका काय?

पनीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. देशभरात शाही पदार्थ बनवण्यासाठी पनीरचा वापर केला जातो. भाजी बनवण्यापासून ते एखाद्या पदार्थावर गार्निशिंग करण्यापर्यंत वापरले जाणारे पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. पूर्वीच्या काळी महिला घरी दुधापासून पनीर बनवायच्या परंतु आता मात्र बाजारातून पनीर खरेदी करणं फार सोयस्कर झाल्याने आता घरोघरी विकतच पनीर आणलं जातय. सध्या बाजारातून आणलेल्या पनीर मध्ये भेसळ…

Read More : सविस्तर वाचा...

नागपंचमी २०२५…! (कहाणी नागदेवताची)

ओम नमः शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो, नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सन आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पुजले जातात. नाग…

Read More : सविस्तर वाचा...

सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढला..!

विदर्भात अतिवृष्टी, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, धरणे भरली, विसर्ग सुरू, मराठवाडा ओला चिंब, सांगली-कोल्हापूरसह साताऱ्यातही पावसाचा जोर, नवजाला १८८ मि.मी.ची नोंद राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे. विदर्भात सर्वदूर पाऊस असून सर्व…

Read More : सविस्तर वाचा...

BSF सीमा सुरक्षा दलात ३५८८ पदांची मेगा भरती..!

 बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 ही जाहीर झालेली आहे. तर यामध्ये टोटल 3588 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सीमा सुरक्षा दल (BSF) मार्फत देशभरातील पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी केली जाणार असून, विविध ट्रेड्समधील कॉन्स्टेबल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी 26 जुलै 2025 पासून…

Read More : सविस्तर वाचा...

भारती एअरटेल शिष्यवृत्ती योजना..!

२०२४ मध्ये सुरू झालेल्या भारती एअरटेल शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये मुलींवर लक्ष केंद्रित करून, भविष्यातील तंत्रज्ञान नेते बनण्यासाठी मदत करणे आहे. हा गुणवत्ता-सह-साधन-आधारित शिष्यवृत्ती कार्यक्रम नवीनतम NIRF रँकिंग (NIRF रँकिंग २०२४ नुसार) नुसार शीर्ष ५० NIRF रँकिंग (अभियांत्रिकी) विद्यापीठे/संस्थांमध्ये तंत्रज्ञान-आधारित अभियांत्रिकी पदवीपूर्व आणि ५ वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र…

Read More : सविस्तर वाचा...

श्रावण महिना, सणांचा थाट आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्व..!

यंदा शुक्रवारी 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होतोय. या श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते, त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी येते सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी देव शयनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन याची जबाबदारी महादेव वर असते…

Read More : सविस्तर वाचा...

लो-ब्लड प्रेशरचा त्रास आहे? अशी घ्या काळजी…घरगुती उपाय..!

शरीरस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हृदय सक्षम असणे आवश्यक आहे; परंतु अनियमित आहार व अव्यवस्थित दिनचर्येमुळे उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबाची समस्या वाढते. एखाद्याच्या शरीरात रक्तप्रवाहाचा दाव सामान्य अवस्थेपेक्षा कमी होतो, तेव्हा त्याला कमी रक्तदाब म्हणजेच लो ब्लड प्रेशर म्हणतात. सामान्यतः ब्लड प्रेशर १२०/८० एवढे असते. शरीरात रक्तदाब कमी झाल्याने इतर अवयवांना पूर्णपणे रक्तपुरवठा होत नाही. लो…

Read More : सविस्तर वाचा...