ग्रामसभेत हे 5 प्रश्न विचारलेच पाहिजेत..!
आमच्या गावातील पुढारी आमचा ऐकतच नाहीत. सगळा कारभार अगदी मनमानी पद्धतीने करतात. अशा पद्धतीची एक सर्वसामान्य तक्रार सर्वच गावांमध्ये बहुतांश प्रमाणात आपल्याला दिसून येते. मात्र असं नेमकं का होतं कारण ग्रामपंचायतीच्या कार्याच्या बाबतीत किंवा ग्रामसभेचे अधिकार याच्या बाबतीत लोक जागृत नसतात. विशेषतः नव्या पिढीला ग्रामसभेचे अधिकार काय आहेत याबद्दल अजिबात माहिती नसते. आणि आपण या…