प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ( PMJJY )..!

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना काय आहे आणि कशाप्रकारे तुम्ही यामध्ये खाते ओपन करू शकता ते आपण बघूया महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी हा विमा संरक्षण दिले जाते. त्यानंतर ही योजना एक वर्षाची विमा संरक्षण असून म्हणजे फक्त एक वर्षासाठी विमा संरक्षण योजना आहे आणि दरवर्षी याचा रिन्यूअल…

Read More : सविस्तर वाचा...

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ( PMSBY )..!

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना काय आहे, तर अपघात दरम्यान मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास विमाधारक किंवा त्याच्या परिवाराला योजनेअंतर्गत पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांद्वारे पॉलिसीचा लाभ दिला जातो. आता या योजनेचे सर्व महत्त्वाचे मुद्दे काय ते जाणून घेऊ वय वर्ष 18 ते 70 मधील सर्व नागरिक ज्यांचे सहभागी बँकेमध्ये खाते…

Read More : सविस्तर वाचा...

“ताक” प्या आणि मस्त रहा..!

भारतीय संस्कृतीत ताकाचे स्थान फार मोठे आहे. प्रत्येकाला वेहवेसे वाटणारे ताक म्हणजे स्वास्थ्य, थंडाव्याचा, उत्तम संगम. घरगुती ताकाचा दर्जा वेगळाच आहे. ताकामुळे आपणास मिळणारे आरोग्य फायदे, ताकासाठी दही निवडताना घ्यायची काळजी, बाजारातील आणि घरगुती ताकाची तुलना, त्वचा व वजनावर धोरणात्मक परिणाम, कोणासाठी ताक उपयुक्त व कोणासाठी नाही आणि ताकाविषयीचे प्रचलित गैरसमज आहेत. शास्त्रात ताकाची तुलना…

Read More : सविस्तर वाचा...

नारळ पाणी पिण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या सविस्तर..!

तुम्ही जर फक्त दोन आठवडे रोज न चुकता नारळ पाणी प्यायलात तर तुमच्या शरीराला याचे असंख्य फायदे होणार आहेत तर ते कोणते फायदे आहेत नक्की बघा तुम्ही नारळ पाणी पिताय तर तुमचं पचन सुधारणार आहे तुम्ही हायड्रेट राहाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळ पाणी इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भरून काढणारे नारळाच्या पाण्यात 95% पाणी असतं हे कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंक पेक्षा दुप्पट फायदेशीर मानलं जातं सगळ्यात खास म्हणजे नारळ…

Read More : सविस्तर वाचा...

“उद्धव ठाकरे” देवेंद्र फडणवीसांची पक्षप्रवेशाची ऑफर स्वीकारेल का? जाणून घ्या सविस्तर..!

“तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल,” अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतच दिल्याने माध्यमांना बातम्यांचा एक विषय मिळाला. फडणवीस यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते, तर नजीकच्या भविष्यात आणखी काही धक्कादायक घडणार की काय, अशी चर्चा आमदारांमध्ये…

Read More : सविस्तर वाचा...

पिक विमा २०२५…! खरीप पिक विमा अर्ज सुरू…!

खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर पीक विमा भरत असाल तर काही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. खरीप हंगाम 2025 पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एक रुपयात असलेली पीक विमा योजना बंद करून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा…

Read More : सविस्तर वाचा...

अंतराळवीर शुभांशू शुक्ला शास्त्रीय प्रयोग करून पृथ्वीवर परतले..!

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ दिवसांचा मुक्काम करून अत्यंत आनंदी मुद्रेने अंतराळवीर शुभांशू शुक्ला मंगळवारी पृथ्वीवर परतले. ही अंतराळ सफर भारताच्या गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. आपले अंतराळवीर स्वतः तयार केलेल्या यानातून अंतरिक्षात पाठविण्याचे ध्येय भारताने गगनयानच्या रुपाने उराशी बाळगले असून, त्यासाठी शुक्ला यांचे अनुभव अतिशय मोलाचे ठरणार आहेत. राकेश शर्मा यांच्या १९८४मधील सोव्हिएत रशियन…

Read More : सविस्तर वाचा...

शिवसेना पक्ष आणि “धनुष्यबाण” कोणाचा?

सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली आणि आता नियमित सुनावणी ऑगस्ट मध्ये होणार आहे. दोन वर्ष हे प्रकरण प्रलंबित राहिलं पण आता निकाली काढायचय असं सुप्रीम कोर्टानेच म्हटलय म्हणजे ऑक्टोबर पर्यंत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला होईल असा अंदाज वर्तवला जातोय.  शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद फार काळ झाला नसला तरी…

Read More : सविस्तर वाचा...

चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी पूजा… व्यवसाय, करिअर आणि समृद्धीसाठी करा हे उपाय..!

चातुर्मास सुरू झाला आहे प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्थीला संघाचे ओळख केले जाते गणेशाची शाश्वत शक्ती लावण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संघर्ष चतुर्ला गणेशाची ओळख करतात आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते चतुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी महत्वाची मानली जाते. चातुर्मास सुरू झाला आहे, प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण मानत असतो किंवा केले जात असते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती…

Read More : सविस्तर वाचा...

अभिमानास्पद! छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट..!

ऐतिहासिक अभिमानास्पद गौरवशाली क्षण छत्रपती शिवाजी महाराज चे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाची बातमी दिली वेळेस युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि जगभरातल्या शिवप्रेमी साठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे….

Read More : सविस्तर वाचा...