लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! E-KYC करण्यासाठी झाली मुदतवाढ..!

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (Twitter) खात्यावरून लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या लाभार्थी भगिनींनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी. वेळेत e-KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो! महिला व बालविकास विभागाने आज लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा…

Read More : सविस्तर वाचा...

12 हजार तिकीट, 10 मिनिटं थांबला कोलकात्यात राडा, मोदींना भेटणार मेस्सीचं भारतातले शेड्युल?

तो भारतात आला तो शाहरुख खान सोबत दिसला सौरव गांगुली, ममता बॅनर्जी यांनाही भेटणार तो तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सोबत मॅच खेळणार राहुल गांधी ती मॅच बघणार तो सचिन तेंडुलकरला भेटणार फॅशन शोला सुद्धा जाणार जायच्या आधी दिल्ली घाटणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार मग त्याच्या देशात जाणार हे सगळं तो 72 तासात…

Read More : सविस्तर वाचा...

इंडिगो प्रकरणावरून किंगमेकर मोदींवर नाराज?

चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे केंद्रातल्या मोदी सरकार मधले तीन किंग मेकर या तिघांच्या मदतीशिवाय मोदींचे सरकार टिकू शकत नाही हे वास्तव आहे पण गेल्या वर्षभरापासून या तिघांच्या नाराजीच्या बातम्या सातत्याने येत आहेत मध्यंतरी एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या शिंदेनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेटही घेतली होती…

Read More : सविस्तर वाचा...

ग्रामसभेत हे 5 प्रश्न विचारलेच पाहिजेत..!

आमच्या गावातील पुढारी आमचा ऐकतच नाहीत. सगळा कारभार अगदी मनमानी पद्धतीने करतात. अशा पद्धतीची एक सर्वसामान्य तक्रार सर्वच गावांमध्ये बहुतांश प्रमाणात आपल्याला दिसून येते. मात्र असं नेमकं का होतं कारण ग्रामपंचायतीच्या कार्याच्या बाबतीत किंवा ग्रामसभेचे अधिकार याच्या बाबतीत लोक जागृत नसतात. विशेषतः नव्या पिढीला ग्रामसभेचे अधिकार काय आहेत याबद्दल अजिबात माहिती नसते. आणि आपण या…

Read More : सविस्तर वाचा...

नरेंद्र मोदी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान बनण्याच्या चर्चा का होतायत ?

 आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वित प्रवेश केला पण या 75 वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता देशाचा पंतप्रधान झाला नाही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अगदी आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महाराष्ट्राला फक्त पंतप्रधान पदाची आशा दाखवली गेली आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त आशाच राहिली आहे आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान…

Read More : सविस्तर वाचा...

HSRP Number Plate: जुन्या गाडीची नंबर प्लेट बदलली नाही तर दंड, HSRP बाबतचे नियम काय ?

गेल्या काही वर्षांपासून इनफॅक्ट 2019 पासून गाडी घेतल्यानंतर शोरूम मधूनच आपल्याला त्या गाडीला नंबर प्लेट लावून मिळते ही नंबर प्लेट आधीच्या नंबर प्लेट पेक्षा वेगळी आहे बघा म्हणजे त्याच्यावरती एम्बॉसिंग केलेला आपल्याला दिसून येतं वेगवेगळे फिचर सुद्धा त्या नंबर प्लेट मध्ये आहेतच याच्या अगोदर काय होत होतं तर नंबर मिळाला की जो तो त्याच्या त्याच्या…

Read More : सविस्तर वाचा...

गोव्यातील क्लब मध्ये भीषण आग! 25 जणांचा होरपळून मृत्यू, मध्यरात्री नेमकं घडलं काय?

रविवारी मध्यरात्री साधारण बारा सव्वाबारा वाजण्याच्या आसपास गोव्यातल्या पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला फोन होता नॉर्थ गोव्यातल्या एका नाईट क्लब मध्ये आग लागल्याची माहिती देणारा माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दलाचे जवान अम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोहोचले पण क्लब मधल दृश्य अंगावर काटा आणणार होतं क्लब मधून धुराचे लोड बाहेर येत होते आणि आतमध्ये मृतदेहांचा खच…

Read More : सविस्तर वाचा...

शेतात काय पेरायचं, कधी विकायचं; शेतकऱ्यांना सांगणार “महाविस्तार ॲप”..!

शेतकऱ्यांचा डिजिटल मार्गदर्शक : ॲपद्वारे मिळणार विविध शासकीय योजनांची माहिती: राज्य सरकारच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार ॲप’ नामक ‘एआय’ ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीपासून तर पीक, बियाणे व इतर कृषी निविष्ठांची योग्य निवड, पिकांची मशागत, कीड, रोग, खत, पाणी यांचे व्यवस्थापन, विविध बाजारपेठांमधील शेतमालाचे दर, त्यातील चढ-उतार, हवामान बदल या मूलभूत…

Read More : सविस्तर वाचा...

400 पेक्षा जास्त फ्लाईट्स कॅन्सल एअरपोर्टवर रांगा इंडिगोचा घोळ काय झालाय?

दिल्ली, मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, पुणे देशातल्या सर्व मोठ्या एअरपोर्ट्स वरती सध्या एकच चित्र दिसतय प्रत्येक एअरपोर्ट वरती शेकडो प्रवासी तात्काळ उभे आहेत अनेकांच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत अनेकांच्या डिले होतय अनेक प्रवाशांना तासंतास कोणतही अपडेट मिळत नाहीये कित्तेकांनी तर विमानाच्या प्रतीक्षेत संपूर्ण रात्र विमानतळावरच घालवली आहे हे सगळं घडतय देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राला प्रस्तावच दिला नाही..!

एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी अतिवृष्टीच्या मदती संदर्भात राज्य सरकारची मोठी अनास्था समोर आली आहे. मदतीसाठी राज्य सरकारन केंद्र सरकारला प्रस्तावच पाठवलेला नाहीये. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारन गंभीर चूक केली आहे. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालय. पण केंद्राकडे जाताना आकडा हा 1.10…

Read More : सविस्तर वाचा...