महाराष्ट्रात पावसाचा कहर! अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे..!
महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, पुणे घाट परिसर, सातारा, नाशिक आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या…