“संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 – पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती”

छत्रपती संभाजीनगर (माजी औरंगाबाद) महानगरपालिका वेळोवेळी विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करते. शहरातील नागरी सेवा मजबूत करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. छत्रपती संभाजीनगर मनपा 16/2 2026 रोजी आलेली ही जाहिरात पाहायला मिळते आता तुम्ही देखील सिव्हिल डिग्री डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी इथ चांगली संधी आहे की सिव्हिल इंजिनियरिंग वाल्यांसाठी इथे जे आहेत…

Read More : सविस्तर वाचा...

तलाठी भरती 2026 पदवीधर साठी सुवर्णसंधी..!

एक महत्वाचा अपडेट, आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर हि तलाठी भरती प्रक्रिया, फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा…

Read More : सविस्तर वाचा...

दहावी पासवर इंडिया पोस्ट मध्ये 28,740 जागांची मेगा भरती..!

2026 मध्ये भारत डाक विभागाने (India Post) GDS/BPM/ABPM पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 28,740 रिक्त पदे आहेत आणि इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा 25 ते 30 हजार प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण…

Read More : सविस्तर वाचा...

छत्रपती संभाजीनगर; देशातील पहिली “इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी..!”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगर शहरा विषयी आपली मते मांडली तर जाणून घेऊया ते काय काय म्हटले तर डीएमआयसी कॉरिडॉरमुळे येथील विकासाला गती मिळाली संभाजीनगरला एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीच मॅग्नेट तयार करू शकतो. आणि म्हणूनच त्या काळामध्ये आपण काही इनिशिएटिव्ह घेतले. विशेषतः जेव्हा समृद्धी महामार्ग आपण केला. त्यावेळी त्या महामार्गाची सुरुवात देखील झाली नव्हती….

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025..! मुदतवाढ..

प्राधिकरणा संदर्भात तुम्ही फॉर्म भरत असाल तर एक नवीन अपडेट जी आहे तर ती आलेली आहे याची फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड म्हणजे मुदत वाढलेली आहे. त्या सोबत काही अन्य देखील सूचना आलेल्या आहेत तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण आज या माहितीमधून जाणून घेणार आहोत. परिपत्रक आलेले ते बघा जे शुद्धिपत्रक आलेले यांचं आत्ताच नुकतच…

Read More : सविस्तर वाचा...

डिग्रीशिवाय तरुणांना मिळणार आयटीमध्ये नोकरी; ZOHO कंपनीची नवीन ऑफर..!

युवा वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे चांगल्या नोकरीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र तुमच्याजवळ पदवी नाही तर मग नोकरी कशी मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण एका आयटी कंपनीन तरुणांना पदवी शिवाय नोकरीची ऑफर दिली आहे पाहूया कोणाची आहे ही संकल्पना पदवीशिवाय मिळणार नोकरी जोहो आयटी कंपनीची नवी…

Read More : सविस्तर वाचा...

पोलीस भरती 2025: तयारीला लागा! पोलीस दलात 15,631 पदांची मेगाभरती;

राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी ! पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १५ हजार जागांची भरती केली जात आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर २ ० २ ५ आहे. दरम्यान, अनेक तरूण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन अर्ज भरायचे असल्यास त्यांना ही…

Read More : सविस्तर वाचा...

राज्यात मोठ्या प्रमाणात पदभरती करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा..! 2026 हे ‘भरती’ वर्ष..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतिशील करून सन २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. ‘सरकारच्या प्रत्येक संवर्गातील पदे व त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप बदल झालेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यात येणार आहे’, असेही त्यांनी सांगितले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन…

Read More : सविस्तर वाचा...

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार..!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच. सीबीएसई पुढील वर्षी म्हणजेच २०२६ पासून परीक्षा सुरू करणार आहे. ते दोन बोर्ड परीक्षा घेईल. आतापर्यंत हे एक मसुदा धोरण होते. पण आता ते सिद्ध झाले आहे.भारद्वाज यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. हे करत असताना, याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सध्या हा नियम फक्त सीबीएसई बोर्डाच्या वर्गांना लागू आहे. दहावीच्या परीक्षेला लागू होईल. सीबीएसई परीक्षा…

Read More : सविस्तर वाचा...

डमी शाळा का वाढताहेत? समिती करणार अभ्यास..!

डमी शाळा का वाढताहेत ? समिती करणार अभ्यास केंद्र सरकारचे पाऊल; कोचिंग क्लासेसकडे का वळताहेत विद्यार्थी, प्रवेश परीक्षांची पारदर्शकता यांचाही अभ्यास, शिक्षणप्रणालीतील त्रुटी शोधणार… देशातील विद्यार्थ्यांचा कोचिंग क्लासेसकडे वाढलेला कल, ‘डमी शाळा’ निर्माण करण्यासाठी चाललेले प्रयत्न आणि त्यामुळे प्रवेश परीक्षांबाबत निर्माण होणारे प्रश्न या गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नऊ सदस्यांच्या समितीची स्थापना…

Read More : सविस्तर वाचा...