महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लवकरच होणार कर्जमाफी..!
राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने सर्व बँकांना शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कर्जमाफी प्रक्रियेच्या दृष्टीने येणारे काही दिवस निर्णायक मानले जात आहेत. थकीत शेती कर्जाचा आकडा मोठा असल्याची प्राथमिक चर्चा असून शासन अचूक माहिती संकलनावर भर देत आहे. यासाठी विशेष…