ई पीक पाहणी.. कधी करायची, का करायची?

राज्यातील ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय. तुम्हाला माहितच आहे ई पीक पाहणी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. पीक विमा नुकसान भरपाई आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी अनिवार्य आहे. केंद्र सरकारला राज्याच्या पेरणी खालील क्षेत्राची आणि पीक कापणीची माहिती देणे बंधनकारक आहे आणि यासाठी ग्रीस्टॅक योजने अंतर्गत 100% ई पीक पाहणी करणे देखील…

Read More : सविस्तर वाचा...

“फार्मर आयडी नुसार मदत मिळणार” फडणवीसांनी क्लिअर केले..!

ई केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून ऍग्री टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ऍग्री टॅक ची नोंदणी म्हणजे नेमकं काय? तर शेतकऱ्यांना ओळख क्रमांक पत्र काढणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी हे कृषीपत्र किंवा शेतकरी ओळखपत्र हे…

Read More : सविस्तर वाचा...

मंत्रिमंडळाची मोठी घोषणा, अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी KYC रद्द.. ओल्या दुष्काळाची सर्व सवलती मिळणार..!

राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जी मदत दिली जाणार आहे ती कशी असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा: मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक…

Read More : सविस्तर वाचा...

कडबा कुट्टी मशीन योजना 2025-26, असा करा ऑनलाईन अर्ज..!

कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे जे कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते म्हणजेच जे चारा कापण्याची मशीन आहे त्यासाठी जे अनुदान दिले जाते तर त्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन रित्या आहे महाडीबीडी पोर्टलच्या साह्याने तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आज आपण हा अर्ज ऑनलाईन रित्या कसा करायचा आणि याला…

Read More : सविस्तर वाचा...

शेताला तार कुंपण करण्यासाठी मिळणार तब्बल 90% पर्यंत अनुदान..!

महाराष्ट्रातील आपल्या या शेतकऱ्यांसाठी शासनाने अशी एक योजना दिलेली आहे ज्याचं नाव आहे तार कुंपण योजना ज्याच्यामध्ये 90% अनुदान हे तुम्हाला दिलं जाणार आहे आता याच्यामध्ये 90% अनुदान म्हणजे कसं तर बघा 10% फक्त तुम्हाला या योजनेमार्फत तुम्हाला एक तुमची रक्कम भरायची आहे आणि 90% अनुदान हे सरकार देत असत आता ्याचा फायदा कुणाला आहे…

Read More : सविस्तर वाचा...

ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु 2025-26..!

राज्य शासन व केंद्र शासन यामार्फत शेती यांत्रिकी करणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. तशातच आता महाराष्ट्र शासन, राज्यशासन आहे ते महाडीबीटी अंतर्गत शेती यांत्रिकीकरण असोत किंवा इतरही शेतीच्या योजना असो ती या पोर्टल अंतर्गत राबवत असतात अशातच ते ट्रॅक्टर अनुदान योजना जी आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनान राबवण्याचे ठरवले आहेत आता या योजनेसाठी ते…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! बांबू लागवड केल्यास मिळणार, हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान..!

पर्यावरण पूरक बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बांबू लागवडीला सात लाख रुपयांचा अनुदान जाहीर केलेला आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी अर्ज करावेत या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचा आव्हान शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जात आहे आणि याच अनुषंगाने नेमकं बांबू लागवडीला सात लाख रुपयाचा अनुदान कशाप्रकारे दिलं जातं…

Read More : सविस्तर वाचा...

सोयाबीन पासून पनीर (टोफू) तयार करण्याची घरगुती पद्धत..!

सोयाबीन हे पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे यापासून तेल मिळत असल्याने याचा तेल बियामध्ये समावेश होतो. सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार असले तरी मागणी सातत्याने वाढत आहे. सोयाबीन पासून तेल, पशुखाद्य या दोन मुख्य उत्पादनासह यापासून दूध, पनीर, योगर्ट, श्रीखंड सारखे अन्नपदार्थ बनवता येतात. सोयाबीनचे आरोग्यासाठी फायदे हाडांना मजबुती मिळते, तंतुमय पदार्थामुळे पचनक्रियेस मदत, रक्तदान नियंत्रणात…

Read More : सविस्तर वाचा...

पेरण्यांची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला..!

मान्सूनने यंदा वेगवान आगमन करत देशात लवकर पदार्पणाचा एक नवा आयाम रचला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रभाव मंदावल्याने मान्सूनची पुढील चाल अळखडणार आहे. पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद, भवानी पटना, पुरी आणि बालूरघाट भागात…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांच्या पिकांना हमी,यंदा मिळणार जास्त भाव..!

खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच केंद्र सरकारने दिली आनंदाची बातमी; अनेक पिकांची एमएसपी वाढवली; स्वस्तातिल कर्जही मिळणार.. एकीकडे में महिनाातच मान्सूनचे आगमन झाल्याने सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारनेही गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये म्हपाजेच आधारभूत किमतींत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्यानी आशा निर्माण झाली आहे….

Read More : सविस्तर वाचा...