1 जानेवारी 2026 पासून बदलणार ‘हे’ आर्थिक नियम; जाणून घ्या सविस्तर..!

2025 हे वर्ष संपत असताना नव वर्षा सोबत केवळ नवीन कॅलेंडरच नाही तर अनेक महत्वाचे असलेले नियम सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट…

Read More : सविस्तर वाचा...

छत्रपती संभाजीनगर; देशातील पहिली “इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी..!”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगर शहरा विषयी आपली मते मांडली तर जाणून घेऊया ते काय काय म्हटले तर डीएमआयसी कॉरिडॉरमुळे येथील विकासाला गती मिळाली संभाजीनगरला एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीच मॅग्नेट तयार करू शकतो. आणि म्हणूनच त्या काळामध्ये आपण काही इनिशिएटिव्ह घेतले. विशेषतः जेव्हा समृद्धी महामार्ग आपण केला. त्यावेळी त्या महामार्गाची सुरुवात देखील झाली नव्हती….

Read More : सविस्तर वाचा...

बिझनेससाठी कर्ज कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत 3 पर्याय..

मुद्रा लोन (PMMY – Pradhan Mantri Mudra Yojana) म्हणजे छोटे व्यवसाय सुरू किंवा वाढवण्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं जामीन न लागणारे कर्ज.🔹 कोण घेऊ शकतो?छोटे दुकानदारमहिलांचे घरगुती उद्योगशेतीपूरक व्यवसायफेरीवाले, कारागीर🔹 मुद्रा लोनसाठी लागणारी कागदपत्रेआधार कार्डपॅन कार्डबँक पासबुकव्यवसायाचा पुरावा (उद्योजक नोंदणी / दुकान लायसन्स इ.)पासपोर्ट साईज फोटो🔹 मुद्रा लोन कसं घ्यायचं?जवळच्या राष्ट्रीयकृत बँक / ग्रामीण बँक /…

Read More : सविस्तर वाचा...

भारतासाठी गोल्ड मेडल पण कौतुकासाठी स्टेडियम मध्ये कोणीच नाही..!

ती डोळ्यात स्वप्न घेऊन मैदानात उतरली. समोर अडथळ्यांची रांग होती पण तिची पाऊल मात्र थांबायला तयार नव्हती. काही क्षण मागे पडलेली ज्योती जीवाच्या आकताने पडू लागली आणि अखेर जिंकली. ज्योतीच्या जिद्दीमुळे भारतान सुवर्ण पदक मिळवलं पण त्या भल्या मोठ्या स्टेडियममध्ये ज्योतीसाठी ना टाळ्यांचा आवाज होता ना जल्लोष होता. तिचं कौतुक करण्यासाठी तिथं कोणीच नव्हतं संपूर्ण…

Read More : सविस्तर वाचा...

तुमचंही रेशन कार्ड फाटलंय का? मग घरबसल्या या पद्धतीने काढा डिजिटल रेशन कार्ड..!

अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात रेशन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. पारंपरिक कागदी स्वरूपातील रेशन कार्ड कालांतराने फाटतं किंवा पुसट होतं आणि बऱ्याच वेळा ते हरवत सुद्धा आणि ही एक मोठी समस्या आजही आहे विशेष करून पावसाळ्यात त्याची हाताळणी आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी व्यवस्था त्या व्यवस्थेचा अभाव यामुळे आपल्या या शिधापत्रिका म्हणजेच रेशन…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025..! मुदतवाढ..

प्राधिकरणा संदर्भात तुम्ही फॉर्म भरत असाल तर एक नवीन अपडेट जी आहे तर ती आलेली आहे याची फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड म्हणजे मुदत वाढलेली आहे. त्या सोबत काही अन्य देखील सूचना आलेल्या आहेत तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण आज या माहितीमधून जाणून घेणार आहोत. परिपत्रक आलेले ते बघा जे शुद्धिपत्रक आलेले यांचं आत्ताच नुकतच…

Read More : सविस्तर वाचा...

135 जागा लढवून 54 निवडून आणल्या, एकनाथ शिंदे भाजपसमोर बॉस कसे ठरले?

विरोध पर करोगे मात, डरने की नही बात; तुम्हारे पीछे है एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मालवणच्या प्रचार सभेत निलेश राणेना उद्देशून केलेलं हे वक्तव्य आता मालवणमध्ये निलेश राणेच्या विरोधात कोण होतं तर भाजप शिंदे मालवण मध्ये गेले सभा घेतली पूर्ण ताकद लावली निलेश राणेनी मालवण नगरपरिषद एक हाती जिंकली फक्त मालवण मध्येच नाही तर सटाणा,…

Read More : सविस्तर वाचा...

गाडी घेताना हजारो रुपये वाचवा! डीलर कधीच सांगणार नाही; ह्या महत्त्वपूर्ण टिपा..!

नवीन CAR घेतली का ? ९५% भारतीयांना CAR REFUND TRICK माहितीच नसतो ! थोडीशी माहिती असेल, तर तुम्ही हजारो रुपये परत मिळवू शकता पण बहुतेक लोक ही संधी नकळत गमावतात. तुम्ही भारतात नवी CAR खरेदी केली असेल, तर सरकार कडून तुमचे पैसे परत मिळण्याची तरतूद आधीच असू शकते ! हा REFUND थेट तुमच्या PAN CARD…

Read More : सविस्तर वाचा...

डिग्रीशिवाय तरुणांना मिळणार आयटीमध्ये नोकरी; ZOHO कंपनीची नवीन ऑफर..!

युवा वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे चांगल्या नोकरीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र तुमच्याजवळ पदवी नाही तर मग नोकरी कशी मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण एका आयटी कंपनीन तरुणांना पदवी शिवाय नोकरीची ऑफर दिली आहे पाहूया कोणाची आहे ही संकल्पना पदवीशिवाय मिळणार नोकरी जोहो आयटी कंपनीची नवी…

Read More : सविस्तर वाचा...

विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाची नवी नियमावली..!

विद्यार्थ्यांच्या पाठीवर उमटलेले छडीचे वळ आणि त्यांच्या मनात बसलेली शिक्षेची भीती ही महाराष्ट्रातील अनेक शाळांमधली जुनी कहाणी आहे. पण आता यावर कायमची बंदी येणार आहे. शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक शिक्षेवर कठोर निर्बंध लावणारी नवी नियमावली जारी केली आहे. मुलांना आता शाळेत कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा मानसिक त्रास हा दिला जाणार नाही. हे नेमकं…

Read More : सविस्तर वाचा...