इंडियन आर्मी अग्निवीर भरती २०२५..!

भारतीय लष्कर अग्निवीर 2025 अधिसूचना joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अधिसूचनेमध्ये अर्ज शुल्क, पात्रतेचे निकष, परीक्षेची तारीख आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया नमूद केली आहे. ही नवीन अभिनव भरती प्रक्रिया पात्र उमेदवारांना भारतीय सैन्यात भरती होण्यास मदत करेल. उमेदवार अग्निवीर…

Read More : सविस्तर वाचा...

म्यानमार आणि थायलंड मधील भूकंप..!

२८ मार्च २०२५ रोजी म्यानमार आणि थायलंडमध्ये शक्तिशाली भूकंप झाला, परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाली. ७.७ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले, म्यानमारमधील दुसऱ्या-सर्वात मोठ्या शहराजवळ होता आणि त्यानंतर ६.४ रिश्टर स्केलसह अनेक जोरदार आफ्टरशॉक बसले.¹ शोध परिणामांवर आधारित, म्यानमार आणि थायलंडला प्रभावित करणाऱ्या अलीकडील महत्त्वपूर्ण भूकंपाचा प्रभाव:- दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू…

Read More : सविस्तर वाचा...

तयारीला लागा…राज्यात सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती..!

पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून ही भरती केली जाणार आहे. गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच पोलिस भरती (Police Bharti) सुरु होणार आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर…

Read More : सविस्तर वाचा...

आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…

आला उन्हाळा तब्येत सांभाळा हा कानमंत्र आपल्याला आधीपासूनच दिला जातो बरोबर ना, पण बऱ्याच जणांना उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची हेच माहीत नसते, आणि मग सुरू होतात समस्या जसं की उन्हाळी लागणे,चक्कर येणे, घशाला कोरड पडणं, सतत घाम येणं इतकच नाही तर उन्हाळ्यात आपल्याला डीहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात तर या गोष्टीपासून कसं वाचायचं आणि…

Read More : सविस्तर वाचा...

कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस..!

मित्रांनो, कर्करोग हा आजार दुश्मनालाही होऊ नये असं म्हणतात कारण त्याची लक्षणे त्यासाठी लागणारा खर्च येणारा ताण असतं जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते. कर्करोग प्रतिबंधक लस ही पुढच्या सहा महिन्यात आता उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र विविध प्रकारच्या कॅन्सरचा वेळ का वाढत असला तरी आता त्यामुळे एक दिलासा…

Read More : सविस्तर वाचा...

१४ फेब्रुवारी काळा दिवस..! (14 February Black day)

पुलवामा हल्ला हा एक दहशतवादी हल्ला होता जो 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झाला होता. भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती बॉम्बरने हल्ला केला, परिणामी 40 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) जवानांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. इतिहासकार म्हणतात की याचे एक साधे उत्तर आहे: ब्लॅक…

Read More : सविस्तर वाचा...

Happy Rose Day 2025..!

व्हॅलेंटाईन्स डेच्या आधीचा संपूर्ण एक आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्याला ‘व्हॅलेंटाईन वीक’ असं म्हणतात. या आठवड्याचा पहिला दिवस रोझ डे (Rose Day) या नावाने सेलिब्रेट केला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेला रोझ डेने व्हॅलेंटाईन्स विकला सुरूवात होते. या दिवशी कोणतीही व्यक्ती आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचं फुल देऊन प्रेमाचं अथवा मैत्रीचं नातं…

Read More : सविस्तर वाचा...

महाकुंभमेळा २०२५..!

देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते, ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा! कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे आणि जगभरातून लाखो भाविक यात सहभागी होतात.कुंभ मेळा तीन प्रकारवा असतो. अर्थ कुंभ, कुंभ आणि महाकुंभ अर्थ कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन…

Read More : सविस्तर वाचा...

अर्थक्रांतीचा दीपस्तंभ मावळला..!

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती. शांत स्वभाव, तटस्थ वृत्ती हा त्यांचा स्थायीभाव. आरबीआयचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशा चढत्या भाजणीच्या प्रदीर्घ कारकिर्दीत चेहऱ्यावरची असीम शांतता ढळल्याचे कथी, कुणीही पाहिले नाही. आर्थिक चक्रीवादळ घोंघावत असताना धीरोदात्तपणे तोंड देत त्यांनी भारताची नौका सहीसलामत किनाऱ्यावर आणली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग…

Read More : सविस्तर वाचा...

नागरिकांनो, ‘डिजिटल अरेस्ट’ पासून वेळीच व्हा सावधान !

नक्कीच! डिजिटल अरेस्ट हे एक मोठे सायबर धोके आहे. यात तुम्हाला पोलीस, सीबीआय किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचा बोलून धमकावून तुमची पर्सनल माहिती आणि पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो. करोना काळापासून देशातील डिजिटल पेमेंटमध्ये वेगाने वाढ झाली. आता कोणत्याही आर्थिक व्यवहाराची पूर्तता करण्याचा सर्वांत सुलभ मार्ग म्हणून डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले जाते. मात्र, यातून…

Read More : सविस्तर वाचा...