खुशखबर: या सरकारी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार..!

देशभरातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते ही योजना खास महिलांसाठी आहे आणि तिचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्टा सक्षम करणे स्वावलंबी बनवणे आणि ग्रामीण भागात विमा सेवा पोहोचवण्यास आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाचा एलआयसी ने विमा सखी योजना नावाची ही भन्नाट योजना सुरू केले आणि या योजनेअंतर्गत महिलांना तब्बल सात हजार रुपये दर मागू शकतात….

Read More : सविस्तर वाचा...

इस्राइल-इराणच्या युद्धाचा सामान्य जनतेवर होणार परिणाम..!

इराणने इस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी एक महिला अँकर लाइव्ह शो करत होती. सुदैवाने ती या हल्ल्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये…

Read More : सविस्तर वाचा...

कुंडमळा दुर्घटना..! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला अनेक पर्यटक वाहून गेले..!

मावळातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील ३५ वर्षे जुना पुल जीर्ण झाल्याने नवीन पुलाला निधी मंजूर झाला मात्र, कार्यारंभ आदेश मिळूनही काम सुरू झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्याचे आदेशही पाळण्यात येत नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच निष्पापांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कुंडमळा परिसरात संरक्षण विभागाचा मिसाइल प्रकल्प असून,…

Read More : सविस्तर वाचा...

सोयाबीन पासून पनीर (टोफू) तयार करण्याची घरगुती पद्धत..!

सोयाबीन हे पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे यापासून तेल मिळत असल्याने याचा तेल बियामध्ये समावेश होतो. सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार असले तरी मागणी सातत्याने वाढत आहे. सोयाबीन पासून तेल, पशुखाद्य या दोन मुख्य उत्पादनासह यापासून दूध, पनीर, योगर्ट, श्रीखंड सारखे अन्नपदार्थ बनवता येतात. सोयाबीनचे आरोग्यासाठी फायदे हाडांना मजबुती मिळते, तंतुमय पदार्थामुळे पचनक्रियेस मदत, रक्तदान नियंत्रणात…

Read More : सविस्तर वाचा...

पालकमंत्र्यांनी केली मध्यस्थी,बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम..!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुकुंजात उपोषणस्थळी दाखल होत बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांच्या प्रमुख मागण्या पावसाळी अधिवेशनात सोडविण्यात येतील, तूर्तास त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. या सर्व…

Read More : सविस्तर वाचा...

अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण अन् दोन मिनिटांमध्येच कोसळले विमान..!

अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोइंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी केवळ एकच प्रवासी बचावला आहे. मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या…

Read More : सविस्तर वाचा...

प्लॅस्टिकच्या जाळ्यातली पृथ्वी कधी सुटणार?

प्लॅस्टिक नावाची ‘सोय’ आता आपल्या जिवावर उठली आहे. स्वतः पासून सुरुवात करून प्रत्येकाने सक्रियपणे प्लॅस्टिकविरोधी लढा उभारण्याची हीच वेळ आहे. प्लॅस्टिक प्रदूषण हा विषय आजच्या काळात अत्यंत ज्वलंत प्रश्न झालाय टिकाऊ पणा आणि स्वस्तचे मुळे जगभर प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वापरलं जातं मात्र हेच प्लॅस्टिक शेकडो वर्ष न विघटित होणारे माती पाणी आणि हवामानात प्रदूषण निर्माण…

Read More : सविस्तर वाचा...

पिनकोड ऐवजी आता DIGIPIN..!

भारतीय पोस्ट खात्यांना मोठा निर्णय घेऊन पिनकोड ऐवजी आता डीजीपीन पद्धत लागू केले, एखाद्या पत्त्याच्या नेमक्या ठिकाणाचा डीजीपीन उपलब्ध होणार आहे.10 अंकी डीजिपिन मुळे एखादा ठिकाण नेमकं शोधून काढणं सोपं होईल दुर्गम भागात ग्रामीण भागात पत्ता शोधण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल तसेच आपातकालीन सुविधाना म्हणजे अग्निशिमनमुळे नेमक्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणे शक्य होईल. हा डिजीपीन…

Read More : सविस्तर वाचा...

सावधान! कोरोना पुन्हा येतोय? काळजी घ्या..!

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा बॉम्ब फुटला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा लोकांचा ताण वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण ज्या पद्धतीने वाढत आहेत ते पाहता अनेक राज्यांमध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तसेच, लोकांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. खरं तर, भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या ३७०० पेक्षा जास्त झाली आहे. रविवारी आरोग्य आणि कुटुंब…

Read More : सविस्तर वाचा...

IPL 2025: कोण ठरणार किंग? पंजाब आणि बंगळुरू यांच्यात होणार महामुकाबला..!

आज आयपीएल चा अंतिम सामना होणार आहे. पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना होणार आहे. यंदाची आयपीएल ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल ला नवा विजेता मिळणार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होणार पावसाचा व्यत्यय आल्यास रिझर्वह डेचा नियम लागू रिझर्वह डे नुसार सामना…

Read More : सविस्तर वाचा...