BSF सीमा सुरक्षा दलात ३५८८ पदांची मेगा भरती..!

 बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 ही जाहीर झालेली आहे. तर यामध्ये टोटल 3588 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सीमा सुरक्षा दल (BSF) मार्फत देशभरातील पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी केली जाणार असून, विविध ट्रेड्समधील कॉन्स्टेबल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी 26 जुलै 2025 पासून…

Read More : सविस्तर वाचा...

भारती एअरटेल शिष्यवृत्ती योजना..!

२०२४ मध्ये सुरू झालेल्या भारती एअरटेल शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये मुलींवर लक्ष केंद्रित करून, भविष्यातील तंत्रज्ञान नेते बनण्यासाठी मदत करणे आहे. हा गुणवत्ता-सह-साधन-आधारित शिष्यवृत्ती कार्यक्रम नवीनतम NIRF रँकिंग (NIRF रँकिंग २०२४ नुसार) नुसार शीर्ष ५० NIRF रँकिंग (अभियांत्रिकी) विद्यापीठे/संस्थांमध्ये तंत्रज्ञान-आधारित अभियांत्रिकी पदवीपूर्व आणि ५ वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र…

Read More : सविस्तर वाचा...

श्रावण महिना, सणांचा थाट आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्व..!

यंदा शुक्रवारी 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होतोय. या श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते, त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी येते सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी देव शयनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन याची जबाबदारी महादेव वर असते…

Read More : सविस्तर वाचा...

लो-ब्लड प्रेशरचा त्रास आहे? अशी घ्या काळजी…घरगुती उपाय..!

शरीरस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हृदय सक्षम असणे आवश्यक आहे; परंतु अनियमित आहार व अव्यवस्थित दिनचर्येमुळे उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबाची समस्या वाढते. एखाद्याच्या शरीरात रक्तप्रवाहाचा दाव सामान्य अवस्थेपेक्षा कमी होतो, तेव्हा त्याला कमी रक्तदाब म्हणजेच लो ब्लड प्रेशर म्हणतात. सामान्यतः ब्लड प्रेशर १२०/८० एवढे असते. शरीरात रक्तदाब कमी झाल्याने इतर अवयवांना पूर्णपणे रक्तपुरवठा होत नाही. लो…

Read More : सविस्तर वाचा...

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ( PMJJY )..!

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना काय आहे आणि कशाप्रकारे तुम्ही यामध्ये खाते ओपन करू शकता ते आपण बघूया महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी हा विमा संरक्षण दिले जाते. त्यानंतर ही योजना एक वर्षाची विमा संरक्षण असून म्हणजे फक्त एक वर्षासाठी विमा संरक्षण योजना आहे आणि दरवर्षी याचा रिन्यूअल…

Read More : सविस्तर वाचा...

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ( PMSBY )..!

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना काय आहे, तर अपघात दरम्यान मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास विमाधारक किंवा त्याच्या परिवाराला योजनेअंतर्गत पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांद्वारे पॉलिसीचा लाभ दिला जातो. आता या योजनेचे सर्व महत्त्वाचे मुद्दे काय ते जाणून घेऊ वय वर्ष 18 ते 70 मधील सर्व नागरिक ज्यांचे सहभागी बँकेमध्ये खाते…

Read More : सविस्तर वाचा...

“ताक” प्या आणि मस्त रहा..!

भारतीय संस्कृतीत ताकाचे स्थान फार मोठे आहे. प्रत्येकाला वेहवेसे वाटणारे ताक म्हणजे स्वास्थ्य, थंडाव्याचा, उत्तम संगम. घरगुती ताकाचा दर्जा वेगळाच आहे. ताकामुळे आपणास मिळणारे आरोग्य फायदे, ताकासाठी दही निवडताना घ्यायची काळजी, बाजारातील आणि घरगुती ताकाची तुलना, त्वचा व वजनावर धोरणात्मक परिणाम, कोणासाठी ताक उपयुक्त व कोणासाठी नाही आणि ताकाविषयीचे प्रचलित गैरसमज आहेत. शास्त्रात ताकाची तुलना…

Read More : सविस्तर वाचा...

नारळ पाणी पिण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या सविस्तर..!

तुम्ही जर फक्त दोन आठवडे रोज न चुकता नारळ पाणी प्यायलात तर तुमच्या शरीराला याचे असंख्य फायदे होणार आहेत तर ते कोणते फायदे आहेत नक्की बघा तुम्ही नारळ पाणी पिताय तर तुमचं पचन सुधारणार आहे तुम्ही हायड्रेट राहाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळ पाणी इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भरून काढणारे नारळाच्या पाण्यात 95% पाणी असतं हे कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंक पेक्षा दुप्पट फायदेशीर मानलं जातं सगळ्यात खास म्हणजे नारळ…

Read More : सविस्तर वाचा...

पिक विमा २०२५…! खरीप पिक विमा अर्ज सुरू…!

खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर पीक विमा भरत असाल तर काही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. खरीप हंगाम 2025 पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एक रुपयात असलेली पीक विमा योजना बंद करून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा…

Read More : सविस्तर वाचा...

अंतराळवीर शुभांशू शुक्ला शास्त्रीय प्रयोग करून पृथ्वीवर परतले..!

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ दिवसांचा मुक्काम करून अत्यंत आनंदी मुद्रेने अंतराळवीर शुभांशू शुक्ला मंगळवारी पृथ्वीवर परतले. ही अंतराळ सफर भारताच्या गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. आपले अंतराळवीर स्वतः तयार केलेल्या यानातून अंतरिक्षात पाठविण्याचे ध्येय भारताने गगनयानच्या रुपाने उराशी बाळगले असून, त्यासाठी शुक्ला यांचे अनुभव अतिशय मोलाचे ठरणार आहेत. राकेश शर्मा यांच्या १९८४मधील सोव्हिएत रशियन…

Read More : सविस्तर वाचा...