|| तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यान || आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नाय नाट | पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट || सुखी संसाराची सोडूनिया गाठ | पाऊले चालती पंढरीची वाट माऊली राम कृष्ण हरी ||  सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. खरं तर एकटा महाराष्ट्रच नाही तर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठलराया दरवर्षी आषाढी आणि…

Read More : सविस्तर वाचा...

ईएलआय योजना म्हणजे काय? (नव्या नोकरीच डबल सेलिब्रेशन)..!

केंद्र सरकार दोन वर्षांमध्ये साडेतीन कोटी नोकऱ्या देणार आहे. केंद्राकडून रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी मिळाली आहे आणि या योजनेमुळे देशात रोजगार वाढीला आता चालना मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे आणि या योजने अंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणं रोजगार क्षमता वाढवणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केली जाते आहे. सरकारचे या योजने अंतर्गत दोन वर्षांमध्ये साडेती कोटीहून अधिक लोकांना नोकरी…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्र वनरक्षकमध्ये 12,991 पदांची मेगा भरती 2025..!

वनरक्षक भरती 2025 ही निसर्ग व पर्यावरण सेवेसाठी उत्कृष्ट संधी आहे. यामार्फत तुम्हाला सरकारी नोकरी ची उत्तम संधी मिळते. यामध्ये लेखी परीक्षा, डॉक्युमेंट, शारीरिक चाचणी व गुणांवर आधारित अंतिम निवड अशा चार टप्प्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड होते.वनरक्षक भरती 2025 महाराष्ट्र विद्यार्थीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. वनरक्षकच्या 12,991जागा या ठिकाणी रिक्त आहे सध्याच्या कंडिशनला आणि येणाऱ्या दिवसांमध्ये वनरक्षकची या ठिकाणी…

Read More : सविस्तर वाचा...

बाबा भोळा अन् लफडी सोळा… पुण्यातील भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात..!

ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे की असे काय प्रश्न आहेत जे घेऊन आपल्याला भोंदू बाबाकडे जाव लागतं आत्ताच्या या युगामध्ये असे कुठले प्रश्न अशा कुठल्या तक्रारी आहेत आपल्या ज्या आपल्या जवळच्या लोकांसोबत आपण बोलू शकत नाही आपण तज्ञांकडे डॉक्टरांकडे योग्य व्यक्तीकडे जाऊन सल्ले घेऊ शकत नाही तर आपल्याला भोंदू बाबाकडे जावं लागतं विचार करा अशा प्रकारच्या भोंदू बाबाकडे जाऊन चुकीच्या व्यक्तीकडे जाऊन जर अजून…

Read More : सविस्तर वाचा...

अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस..!

अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम हे रंगाची होंडा शाईन मोटरसायकल घेऊन अहिल्यानगर कडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत. पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी लागलीच पोलीस पदकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील…

Read More : सविस्तर वाचा...

महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून निर्घुण हत्या..!

 28 जून 2025 ठिकाण वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव सकाळी 10हा वाजेच्या सुमारास गावातील मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे पूजा करण्यासाठी आले मंदिर परिसरातच हरिभक्त पारायण संगीताताई महाराज यांच मोहटा देवी आश्रम होतं त्यांनी बाहेरून संगीताताई महाराज यांना आवाज दिला पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही जवळपास तीन ते चार वेळा आवाज देऊनही संगीताताई महाराज यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना..!

महाराष्ट्रातील गरीब घरातील मुलींसाठी एक अशी योजना ठरली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महत्त्वाची एक योजना आहे. याचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे आणि आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. लेक लडकी योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक सामाजिक योजना आहे ज्याचा उद्देश मुलींना जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक मदत…

Read More : सविस्तर वाचा...

पुण्यात भाजपच्या नेत्याकडून महिला पोलिस इन्स्पेक्टरचा विनयभंग..!

 पुण्यातील महिला पोलीस विनयभंग प्रकरण आणि याप्रकारणी संबंधित घटनेचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे. भाजपा आमदार हेमंत रासण समोरच हा सगळा प्रकार घडल्याच म्हटलं जातय. पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला आता अटक करण्यात आलेली आहे. महिला पोलीस अधिकारी विनयभंगा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपाचा अध्यक्ष आहे प्रमोद कोंढरेला विश्रामबाग पोलिसांकडून आता अटक करण्यात आली आहे. महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच विनयभंगाच हे…

Read More : सविस्तर वाचा...

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात होणार कपात..!

गुरुवार सकाळपासून राज्यभरातल्या वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. लवकरच वीज ग्राहकांची महागड्या वीज बिलांपासून सुटका होणार आहे. राज्यातल्या विजेचे दर कमी होणार असून त्यामुळे आता ग्राहकांना लाईट बिलाच्या किमतीत मोठा दिलासा मिळणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याबाबत पोस्ट करत माहिती दिली. राज्यातील वीज वितरक कंपनी महावितरण कडून वीज…

Read More : सविस्तर वाचा...

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार..!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच. सीबीएसई पुढील वर्षी म्हणजेच २०२६ पासून परीक्षा सुरू करणार आहे. ते दोन बोर्ड परीक्षा घेईल. आतापर्यंत हे एक मसुदा धोरण होते. पण आता ते सिद्ध झाले आहे.भारद्वाज यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. हे करत असताना, याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सध्या हा नियम फक्त सीबीएसई बोर्डाच्या वर्गांना लागू आहे. दहावीच्या परीक्षेला लागू होईल. सीबीएसई परीक्षा…

Read More : सविस्तर वाचा...