“फार्मर आयडी नुसार मदत मिळणार” फडणवीसांनी क्लिअर केले..!
ई केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून ऍग्री टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ऍग्री टॅक ची नोंदणी म्हणजे नेमकं काय? तर शेतकऱ्यांना ओळख क्रमांक पत्र काढणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी हे कृषीपत्र किंवा शेतकरी ओळखपत्र हे…