शेतकरी ओळखपत्र का आहे फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर..!

शेतकरी ओळखपत्र का फायदेशीर आहे,आणि ते काढणे का अनिवार्य आहे, तर ते तुम्ही खालील माहिती वरुन जाणून घेऊ शकता. फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. फार्मर आयडीचा तुम्हाला भरपूर असा फायदा आहे. फार्मर आयडीचे तीन ते चार फायदे आहेत पहिला म्हणजे सगळी शेतकऱ्यांची जी काही माहिती…

Read More : सविस्तर वाचा...

महाविस्तार एआय (AI) ॲपवर कळणार – पिकाला खत कोणते द्यायचे..! जाणून घ्या कसे?

कोणत्या खत विक्रेत्याकडे खताचा किती साठा आहे, याबरोबरच पिकाच्या वर्गवारीनुसार कुठल्या पिकाला कोणते खत देणार आशा प्रकारची माहिती देणारे ‘महाविस्तार-एआय’ अॅप नुकतेच लाँच करण्यात आले आहे. प्ले स्टोअरवर उपलब्ध है मोबाइल अॅप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शासनाने नुकतेच ‘महाविस्तार- एआय’ अॅप्लिकेशन नुकतेच लाँच केले आहे. हे अॅप एआयच्या मदतीने काम करणारे आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा…

Read More : सविस्तर वाचा...

पौष्टिक पालक पराठा कसा बनवायचा..! जाणून घ्या रेसीपी

पालक भाजी मध्ये जीवनसत्व अ ब क आणि तसेच प्रोटीन सोडियम कॅल्शियम फॉस्फरस क्लोरीन आणि लोह असते पालकची भाजी नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताची आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते चला तर मग जाणून घेऊयात पालक भाजीचे आरोग्यदायी फायदे पालकमध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस प्रथिने खनिजे तंतुमय आणि पृष्ठमय पदार्थ अ, ब आणि क जीवनसत्व फॉलिक ऍसिड भरपूर…

Read More : सविस्तर वाचा...

अकरावीच्या प्रवेशासाठी कशी कराल नोंदणी? जाणून घ्या सविस्तर..!

महाराष्ट्रातील सर्व इयत्ता अकरावीला ऑनलाईन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यात इयत्ता 11 वीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी अधिकृत पोर्टल हे तयार करण्यात आले आहे. https://mahafyjcadmissions.in या पोर्टलवर विद्यार्थी स्वतः घरी बसून इयत्ता 11 वीचे ऑनलाईन प्रवेश अर्ज हे भरू शकणार आहे….

Read More : सविस्तर वाचा...

वैष्णवी हगवणेची हत्या की आत्महत्या? जाणून घ्या ..!

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेने पुण्यामध्ये आत्महत्या केलेली हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेला छळ असह्य झाल्याने वैष्णवी हगवणेन आत्महत्या केली वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात नक्की काय समोर आलं आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत नक्की काय काय घडलय पाहूयात आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे काळजाला पीळ पाडणारा हा आक्रोश आहे वैष्णवीच्या आईचा डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन जगणाऱ्या…

Read More : सविस्तर वाचा...

भारतात ई पासपोर्ट लॉंच जाणून घ्या सविस्तर..!

भारतात आता ईपासपोर्ट लॉन्च झालेला आहे. हा ई पासपोर्ट म्हणजे नेमकं काय? तो कुठून काढायचा? त्याचे फायदे व वैशिष्ट्य नेमकी काय आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ज्यांच्याकडे जुना पासपोर्ट आहे त्यांनी नेमकं काय करायचं त्यांना हा पासपोर्ट काढणं बंधनकारक आहेच का आणि जर ई पासपोर्ट नवीन नाही काढला तर…

Read More : सविस्तर वाचा...

घरातच निघाले देशद्रोही ! (पाकसाठी हेरगिरी करणारे कोण?) जाणून घ्या सविस्तर..!

ऑपरेशन सिंदूर नंतर हेरगिरी आरोपाखाली तीन राज्यांमधून 8 जणंना अटक झालीय. यापैकी 4 आरोपी हरियाणाचे 3 पंजाबचे तर 1 जण उत्तर प्रदेशचा आहे. शत्रू हा सीमेच्या पलीकडे नाही तर खरा शत्रू आपल्या घरात आहे. प्रश्न हा आहे की ज्योती सारखे असे किती जण आहेत जे आपल्या आजूबाजूला खातात भारताचं काम करतात पाकिस्तानच प्रेम संवाद शांती…

Read More : सविस्तर वाचा...

काय आहेत शेवग्याच्या शेंगा व पानांचे फायदे जाणून घ्या सविस्तर..!

शेवगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेह संधिवात बुद्धकोष्ठता ह्रदयरोग असे अनेक आजार व रोग शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने होत नाहीत शेवग्याच्या मुळापासून ते पाने फुले फळे बिया हे सर्व भाग औषधी आहेत. शेवग्याचे झाड 300 हूण अधिक रोग बरे करू शकतो. म्हणूनच आयुर्वेदात शेवगाला अमृत असे म्हटले आहे. शेवगा शेंगात लोह कॅल्शियम विटामिन मिनरल्स आणि…

Read More : सविस्तर वाचा...

डीआरडीओ ने बनवले सैनिकांसाठी मानवीय रोबोट..!

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात मानवरहित ड्रोनचा वापर कसा मोठ्या प्रमाणात झाला हे आपण पाहत आहोत. यामुळे दोन्ही देशांचे नुकसान झाले. भारतीय सैन्याबद्दल बोलायचे झाले तर, सैन्य प्रत्येक आघाडीवर लढू शकत नाही. म्हणूनच जर मानवासारखे रोबोट आघाडीवर काम करत असतील तर नुकसान आणखी कमी करता येईल. म्हणूनच डीआरडीओने असे रोबोट बनवण्यास सुरुवात केली आहे जे लष्करी…

Read More : सविस्तर वाचा...

आयपीएल 2025 चे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू..!

आयपीएल चा जो हंगाम भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आला होता. आयपीएल चा स्थगित हंगाम हा पुन्हा सुरू होणार आहे 17 मे म्हणजेच उद्यापासून सामने सुरू केले जातील, अंतिम सामना हा 3 जूनला होणार असल्याची माहिती आहे ,सहा शहरात हे उर्वरित 17 सामने हे खेळवले जाणार असल्याची माहिती देखील सध्या समोर…

Read More : सविस्तर वाचा...