15 जानेवारीला मतदान 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर..!

होणार होणार म्हणत अखेर निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच केलेली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतन राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातल्या या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे?…

Read More : सविस्तर वाचा...

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही..!

आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही; घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यूजर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स २०२६ मध्ये संपणार असेल तर आता काळजीची गरज नाही भारत सरकारने प्रक्रिया अधिक सोपी आणि ऑनलाइन केली आहे, त्यामुळे बहुतांश कामे घरबसल्या पूर्ण करता येतात. ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील…

Read More : सविस्तर वाचा...

1 जानेवारी 2026 पासून बदलणार ‘हे’ आर्थिक नियम; जाणून घ्या सविस्तर..!

2025 हे वर्ष संपत असताना नव वर्षा सोबत केवळ नवीन कॅलेंडरच नाही तर अनेक महत्वाचे असलेले नियम सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट…

Read More : सविस्तर वाचा...

छत्रपती संभाजीनगर; देशातील पहिली “इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी..!”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगर शहरा विषयी आपली मते मांडली तर जाणून घेऊया ते काय काय म्हटले तर डीएमआयसी कॉरिडॉरमुळे येथील विकासाला गती मिळाली संभाजीनगरला एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीच मॅग्नेट तयार करू शकतो. आणि म्हणूनच त्या काळामध्ये आपण काही इनिशिएटिव्ह घेतले. विशेषतः जेव्हा समृद्धी महामार्ग आपण केला. त्यावेळी त्या महामार्गाची सुरुवात देखील झाली नव्हती….

Read More : सविस्तर वाचा...

बिझनेससाठी कर्ज कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत 3 पर्याय..

मुद्रा लोन (PMMY – Pradhan Mantri Mudra Yojana) म्हणजे छोटे व्यवसाय सुरू किंवा वाढवण्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं जामीन न लागणारे कर्ज.🔹 कोण घेऊ शकतो?छोटे दुकानदारमहिलांचे घरगुती उद्योगशेतीपूरक व्यवसायफेरीवाले, कारागीर🔹 मुद्रा लोनसाठी लागणारी कागदपत्रेआधार कार्डपॅन कार्डबँक पासबुकव्यवसायाचा पुरावा (उद्योजक नोंदणी / दुकान लायसन्स इ.)पासपोर्ट साईज फोटो🔹 मुद्रा लोन कसं घ्यायचं?जवळच्या राष्ट्रीयकृत बँक / ग्रामीण बँक /…

Read More : सविस्तर वाचा...

गाडी घेताना हजारो रुपये वाचवा! डीलर कधीच सांगणार नाही; ह्या महत्त्वपूर्ण टिपा..!

नवीन CAR घेतली का ? ९५% भारतीयांना CAR REFUND TRICK माहितीच नसतो ! थोडीशी माहिती असेल, तर तुम्ही हजारो रुपये परत मिळवू शकता पण बहुतेक लोक ही संधी नकळत गमावतात. तुम्ही भारतात नवी CAR खरेदी केली असेल, तर सरकार कडून तुमचे पैसे परत मिळण्याची तरतूद आधीच असू शकते ! हा REFUND थेट तुमच्या PAN CARD…

Read More : सविस्तर वाचा...

डिग्रीशिवाय तरुणांना मिळणार आयटीमध्ये नोकरी; ZOHO कंपनीची नवीन ऑफर..!

युवा वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे चांगल्या नोकरीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र तुमच्याजवळ पदवी नाही तर मग नोकरी कशी मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण एका आयटी कंपनीन तरुणांना पदवी शिवाय नोकरीची ऑफर दिली आहे पाहूया कोणाची आहे ही संकल्पना पदवीशिवाय मिळणार नोकरी जोहो आयटी कंपनीची नवी…

Read More : सविस्तर वाचा...

कर्मचाऱ्यांना आता 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्या?

भारत सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून जुने कामगार कायदे जे आहेत ते रद्द केले आणि नवीन ‘लेबर कोड्स’ अर्थात कामगार सहिता लागू केली. या सुधारणांमुळे कामगारांचे पगार, कामाचे तास आणि सामजिक सुरक्षा याबात ते बदल होणार आहेत तर नेमके काय बदल होणार आहेत तर ते जाणून घेऊया… कामाचे तास आणि सुट्ट्या: सर्वप्रथम आपण जाणून घेवूया…

Read More : सविस्तर वाचा...

वर्षाअखेर काय बदलणार? 1 डिसेंबर पासून ‘हे’ बदल होणार..!

बघता बघता वर्ष संपत आलय. 2025 च्या अखेरच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात आर्थिक बाबींमध्ये बदल होणार आहेत. दर महिन्याच्या एक तारखेला असे बदल होत असतात ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो. मग 2025 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे 1 डिसेंबर पासून कोणते नियम बदलणार आहेत? या बदलांमुळे दैनंदिन आयुष्यात काय परिणाम होणार आहे? आर्थिक बाबी असल्यानं…

Read More : सविस्तर वाचा...

मुंबईतल्या घरात अणुबॉम्बचे 14 नकाशे आणि सायंटिस्टचं सत्य…

इंटेलिजन्स ब्युरो नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी अर्थात आयबी आणि एनआयए भारतातल्या दोन टॉपच्या तपास यंत्रणा या दोन्ही यंत्रणांना मुंबईतल्या एका माणसाबद्दल टीप लागली होती टीप साधी नव्हती या माणसामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोहोचेल एवढा खतरनाक धोका होता मग आयबी आणि एनआयन या माणसावर लक्ष ठेवलं त्याच्या हालचाली ट्रॅक केल्या कुठे जातो काय करतो सगळी माहिती काढली…

Read More : सविस्तर वाचा...