डिग्रीशिवाय तरुणांना मिळणार आयटीमध्ये नोकरी; ZOHO कंपनीची नवीन ऑफर..!

युवा वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे चांगल्या नोकरीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र तुमच्याजवळ पदवी नाही तर मग नोकरी कशी मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण एका आयटी कंपनीन तरुणांना पदवी शिवाय नोकरीची ऑफर दिली आहे पाहूया कोणाची आहे ही संकल्पना पदवीशिवाय मिळणार नोकरी जोहो आयटी कंपनीची नवी…

Read More : सविस्तर वाचा...

कर्मचाऱ्यांना आता 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्या?

भारत सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून जुने कामगार कायदे जे आहेत ते रद्द केले आणि नवीन ‘लेबर कोड्स’ अर्थात कामगार सहिता लागू केली. या सुधारणांमुळे कामगारांचे पगार, कामाचे तास आणि सामजिक सुरक्षा याबात ते बदल होणार आहेत तर नेमके काय बदल होणार आहेत तर ते जाणून घेऊया… कामाचे तास आणि सुट्ट्या: सर्वप्रथम आपण जाणून घेवूया…

Read More : सविस्तर वाचा...

वर्षाअखेर काय बदलणार? 1 डिसेंबर पासून ‘हे’ बदल होणार..!

बघता बघता वर्ष संपत आलय. 2025 च्या अखेरच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात आर्थिक बाबींमध्ये बदल होणार आहेत. दर महिन्याच्या एक तारखेला असे बदल होत असतात ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो. मग 2025 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे 1 डिसेंबर पासून कोणते नियम बदलणार आहेत? या बदलांमुळे दैनंदिन आयुष्यात काय परिणाम होणार आहे? आर्थिक बाबी असल्यानं…

Read More : सविस्तर वाचा...

मुंबईतल्या घरात अणुबॉम्बचे 14 नकाशे आणि सायंटिस्टचं सत्य…

इंटेलिजन्स ब्युरो नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी अर्थात आयबी आणि एनआयए भारतातल्या दोन टॉपच्या तपास यंत्रणा या दोन्ही यंत्रणांना मुंबईतल्या एका माणसाबद्दल टीप लागली होती टीप साधी नव्हती या माणसामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोहोचेल एवढा खतरनाक धोका होता मग आयबी आणि एनआयन या माणसावर लक्ष ठेवलं त्याच्या हालचाली ट्रॅक केल्या कुठे जातो काय करतो सगळी माहिती काढली…

Read More : सविस्तर वाचा...

३४ वर्षाची रेकॉर्डब्रेक खरेदी..! ट्रम्पच टॅरिफ भारतीयांनी कसं हाताळल?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला उद्देश होता वेगाने धावणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रेक लावणं ट्रंप यांना त्यांच्या अटीनुसार भारतासोबत व्यापार करार करायचा होता भारताला ते अर्थातच मान्य नव्हतं याचा परिणाम म्हणजे अमेरिकेने भारतावर जास्तीचा टॅरिफ लावला आता या टॅरिफ मुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसेल आणि भारत आपल्यासमोर नमत घेईल अशी…

Read More : सविस्तर वाचा...

 मंत्र्यांकडून वापर स्वदेशी ZOHO मायक्रोसॉफ्ट, गुगलला जड जाणार का?

आम्ही जगातली एकमेव कंपनी आहोत जी मायक्रोसॉफ्टला टक्कर देऊ शकते आमचे प्रॉडक्ट्स मायक्रोसॉफ्ट पेक्षा चांगलेत एकदा त्यांचा अनुभव घ्या ही वाक्य आहेत एका भारतीय कंपनीच्या फाउंडरची नाव श्रीधर बेंबू त्यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीची सध्या सोशल मीडियावरती चांगली चर्चा सुरू आहे. ही कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या कंपन्यांना टक्कर देऊ शकते असं बोललं जातय. स्वतः…

Read More : सविस्तर वाचा...

दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखावर जाईल ? जाणून घ्या सविस्तर..!

थोडे दिवस थांब भाऊ उतरतील मग घे हा डायलॉग आणि हा डायलॉग मारणारा एकाच वेळी आठवण्याचे ठिकाण म्हणजे ज्वेलर शॉपच्या बाहेर साधारण दीड वर्षा आधी सोनं उतरलं होतं. उतरलं म्हणजे अगदी प्रति 60 हजाराच्या घरात आलं होतं तेव्हा अनेकांना वाटलं अजून उतरेल पण सोनं काही उतरलं नाही उलट सोनं गेलं वाढत, वाढता वाढता ते 94…

Read More : सविस्तर वाचा...

बीडमध्ये शंभर वर्षातला विक्रमी पाऊस..!

बीड जिल्ह्यात मागच्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे बीडच्या अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. बीडमध्ये झालेल्या जोरदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्प ही ओव्हरफ्लो झालाय. मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा कॉलेजेसना मंगळवारी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे…

Read More : सविस्तर वाचा...

देशात फक्त दोन मोठ्या बँका राहणार का? जाणून घ्या विलीनीकरणाचे नियोजन..!

देशातल्या 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण भारत सरकार आणखी एका महाविलिनीकरणाच्या विचारात लवकरच याबाबत निर्णय होणार काही दिवसांपूर्वी ही बातमी आली होती. भारतातल्या बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीने ही बातमी मोठी होती त्यामुळे त्याची चांगली चर्चा झाली या विलिनीकरणाबाबत सप्टेंबर अखेर बैठक होणार असून त्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याचही बातम्यांमध्ये सांगण्यात आलं जर विलिनीकरण झालं तर भारतात फक्त…

Read More : सविस्तर वाचा...

एक स्पेल आणि एका बॉलवर मॅच कशी फिरली?

चर्चा तशी भरपूर झाली होती खेळायचं की नाही खेळायचं म्हणलं तरी प्रेशर खूप होतं बॉयकॉटच्या चर्चा अगदी ड्रेसिंग रूम पर्यंत गेल्याच्या बातम्या आल्या पण प्रेशर फक्त बातम्यांपुरत मर्यादित राहिलं टीम इंडियाने डाव फिरवला तो अगदी वन साईड समोर असलेल्या पाकिस्तानला चान्सही न देता मॅच जिंकण्याच क्रेडिट सूर्यकुमार यादवचा आहे, तिलक वर्माचा आहे पण त्याहीपेक्षा जास्त…

Read More : सविस्तर वाचा...