Team Sach-Baat-Hai

श्री. प्रवीण आघाडे हे Sachbaathai.com चे मुख्य संपादक आहेत. त्यांचे उद्दिष्ट मराठी भाषिक वाचकांना माहितीपूर्ण, उपयुक्त आणि विश्वासार्ह सामग्री प्रदान करणे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, आरोग्यविषयक आणि सरकारी योजना यावर दर्जेदार लेख सादर केले आहेत. वैयक्तिक माहिती: * शिक्षण : Dip. in Engineering, B.Tech. * अनुभव : माहिती तंत्रज्ञान आणि पत्रकारितेत अनेक वर्षांचा अनुभव. * दृष्टीकोन : नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून स्थानिक भाषांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

सोयाबीन पासून पनीर (टोफू) तयार करण्याची घरगुती पद्धत..!

सोयाबीन हे पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे यापासून तेल मिळत असल्याने याचा तेल बियामध्ये समावेश होतो. सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार असले तरी मागणी सातत्याने वाढत आहे. सोयाबीन पासून तेल, पशुखाद्य या दोन मुख्य उत्पादनासह यापासून दूध, पनीर, योगर्ट, श्रीखंड सारखे अन्नपदार्थ बनवता येतात. सोयाबीनचे आरोग्यासाठी फायदे हाडांना मजबुती मिळते, तंतुमय पदार्थामुळे पचनक्रियेस मदत, रक्तदान नियंत्रणात…

Read More : सविस्तर वाचा...

पालकमंत्र्यांनी केली मध्यस्थी,बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम..!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुकुंजात उपोषणस्थळी दाखल होत बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांच्या प्रमुख मागण्या पावसाळी अधिवेशनात सोडविण्यात येतील, तूर्तास त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. या सर्व…

Read More : सविस्तर वाचा...

अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण अन् दोन मिनिटांमध्येच कोसळले विमान..!

अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोइंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी केवळ एकच प्रवासी बचावला आहे. मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या…

Read More : सविस्तर वाचा...

प्लॅस्टिकच्या जाळ्यातली पृथ्वी कधी सुटणार?

प्लॅस्टिक नावाची ‘सोय’ आता आपल्या जिवावर उठली आहे. स्वतः पासून सुरुवात करून प्रत्येकाने सक्रियपणे प्लॅस्टिकविरोधी लढा उभारण्याची हीच वेळ आहे. प्लॅस्टिक प्रदूषण हा विषय आजच्या काळात अत्यंत ज्वलंत प्रश्न झालाय टिकाऊ पणा आणि स्वस्तचे मुळे जगभर प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वापरलं जातं मात्र हेच प्लॅस्टिक शेकडो वर्ष न विघटित होणारे माती पाणी आणि हवामानात प्रदूषण निर्माण…

Read More : सविस्तर वाचा...

पिनकोड ऐवजी आता DIGIPIN..!

भारतीय पोस्ट खात्यांना मोठा निर्णय घेऊन पिनकोड ऐवजी आता डीजीपीन पद्धत लागू केले, एखाद्या पत्त्याच्या नेमक्या ठिकाणाचा डीजीपीन उपलब्ध होणार आहे.10 अंकी डीजिपिन मुळे एखादा ठिकाण नेमकं शोधून काढणं सोपं होईल दुर्गम भागात ग्रामीण भागात पत्ता शोधण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल तसेच आपातकालीन सुविधाना म्हणजे अग्निशिमनमुळे नेमक्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणे शक्य होईल. हा डिजीपीन…

Read More : सविस्तर वाचा...

जातीनिहाय जनगणना म्हणजे काय? देशासाठी का महत्वाची! जाणून घ्या सविस्तर..!

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरामध्ये जातीन्याय जनगणना केली जावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. याच मागणी बाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारन येणाऱ्या काळामध्ये जनगणने बरोबरच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. झालं असं की पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद काय असावा याची चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली….

Read More : सविस्तर वाचा...

सावधान! कोरोना पुन्हा येतोय? काळजी घ्या..!

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा बॉम्ब फुटला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा लोकांचा ताण वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण ज्या पद्धतीने वाढत आहेत ते पाहता अनेक राज्यांमध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तसेच, लोकांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. खरं तर, भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या ३७०० पेक्षा जास्त झाली आहे. रविवारी आरोग्य आणि कुटुंब…

Read More : सविस्तर वाचा...

IPL 2025: कोण ठरणार किंग? पंजाब आणि बंगळुरू यांच्यात होणार महामुकाबला..!

आज आयपीएल चा अंतिम सामना होणार आहे. पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना होणार आहे. यंदाची आयपीएल ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल ला नवा विजेता मिळणार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होणार पावसाचा व्यत्यय आल्यास रिझर्वह डेचा नियम लागू रिझर्वह डे नुसार सामना…

Read More : सविस्तर वाचा...

पेरण्यांची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला..!

मान्सूनने यंदा वेगवान आगमन करत देशात लवकर पदार्पणाचा एक नवा आयाम रचला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रभाव मंदावल्याने मान्सूनची पुढील चाल अळखडणार आहे. पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद, भवानी पटना, पुरी आणि बालूरघाट भागात…

Read More : सविस्तर वाचा...

२,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी..!

माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात २६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. त्यांनी ऑगस्ट २०२४ पासून…

Read More : सविस्तर वाचा...