शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! बांबू लागवड केल्यास मिळणार, हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान..!

पर्यावरण पूरक बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बांबू लागवडीला सात लाख रुपयांचा अनुदान जाहीर केलेला आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी अर्ज करावेत या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचा आव्हान शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जात आहे आणि याच अनुषंगाने नेमकं बांबू लागवडीला सात लाख रुपयाचा अनुदान कशाप्रकारे दिलं जातं…

Read More : सविस्तर वाचा...

शिवसेनेत पुन्हा फूट.. शिंदेंच्या शिवसेनामध्ये भाजपची माणसं किती, कोणती नावे चर्चेत?

वर्तमान पत्राची प्रमुख जाहिरात नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या जाहिरातीत एकच फोटो एकनाथ शिंदेचा जरांगे पाटलांचे आंदोलन यशस्वी हाताळल्यानंतर देवाभाऊंची जाहिरात आली एकट्या देवाभाऊंच्या जाहिरातीमुळे शिंदे फडणवीस यांच्यात वाजलय अशा चर्चा सुरू झाल्या तर आज एकट्या शिंदेची जाहिरात आली त्यामुळे शिंदे देखील मागे नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या शिंदे फडणवीस या कथित संघर्षात किती…

Read More : सविस्तर वाचा...

बीडमध्ये शंभर वर्षातला विक्रमी पाऊस..!

बीड जिल्ह्यात मागच्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे बीडच्या अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. बीडमध्ये झालेल्या जोरदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्प ही ओव्हरफ्लो झालाय. मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा कॉलेजेसना मंगळवारी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे…

Read More : सविस्तर वाचा...

देशात फक्त दोन मोठ्या बँका राहणार का? जाणून घ्या विलीनीकरणाचे नियोजन..!

देशातल्या 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण भारत सरकार आणखी एका महाविलिनीकरणाच्या विचारात लवकरच याबाबत निर्णय होणार काही दिवसांपूर्वी ही बातमी आली होती. भारतातल्या बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीने ही बातमी मोठी होती त्यामुळे त्याची चांगली चर्चा झाली या विलिनीकरणाबाबत सप्टेंबर अखेर बैठक होणार असून त्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याचही बातम्यांमध्ये सांगण्यात आलं जर विलिनीकरण झालं तर भारतात फक्त…

Read More : सविस्तर वाचा...

एक स्पेल आणि एका बॉलवर मॅच कशी फिरली?

चर्चा तशी भरपूर झाली होती खेळायचं की नाही खेळायचं म्हणलं तरी प्रेशर खूप होतं बॉयकॉटच्या चर्चा अगदी ड्रेसिंग रूम पर्यंत गेल्याच्या बातम्या आल्या पण प्रेशर फक्त बातम्यांपुरत मर्यादित राहिलं टीम इंडियाने डाव फिरवला तो अगदी वन साईड समोर असलेल्या पाकिस्तानला चान्सही न देता मॅच जिंकण्याच क्रेडिट सूर्यकुमार यादवचा आहे, तिलक वर्माचा आहे पण त्याहीपेक्षा जास्त…

Read More : सविस्तर वाचा...