भारतात यावर्षी 110 वर्षातली सर्वाधिक थंडी पडणार?

भारतात ऑक्टोबर म्हणजे मान्सूनच्या परतीचा महिना या महिन्यात देशभरात पाऊस थांबलेला असतो आणि हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते ऑक्टोबरच वैशिष्ट्य म्हणजे ना पाऊस ना फारशी थंडी पण या वर्षीच चित्र वेगळ आहे यंदा उत्तर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यातच थंडी दाखल झाली आहे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड मध्ये ऑलरेडी हिमवर्षाव झालाय हिमालयाची शिखर बर्फान…

Read More : सविस्तर वाचा...

चीनचा नवा डाव अमेरिकेसह भारत मंदीच्या तडाख्यात सापडणार?

प्रत्यक्षपणे जगाच्या अर्थकारणावरती विशेष करून भारताच्या अर्थकारणावरती उद्योग क्षेत्रावरती येत्या काळामध्ये परिणाम करू शकती आणि ज्यामुळे पुन्हा एकदा जगामध्ये थोडसं असुरक्षिततेच वातावरण निर्माण झालेल आहे अमेरिका देखील काही प्रमाणामध्ये घाबरलेला आहे आणि ती घडामोड घडलेली आहे प्रामुख्याने आपला शेजारचा देश त्याला काही जण शत्रू मानतात काही जण स्पर्धकी मानतात अशा चीनकडन घडलेल्या ली आहे या…

Read More : सविस्तर वाचा...

3,500 शेतकऱ्यांची फसवणूक? मुंडेंचा कारखाना विकला?

पंकजा मुंडेंनी ऊस उत्पादक आणि कामगारांना फसवलं गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला कवडी मोल भावात विकल्याच्या आरोपाने खळबळ गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या बातमीन सध्या बीडमध्ये खळबळ माजली आहे या प्रकरणाची बीडमध्ये तुफान चर्चा होते आणि चर्चांच्या केंद्र केंद्रस्थानी आहेत कारखान्याच्या…

Read More : सविस्तर वाचा...

सोनं तारण ठेवून कर्ज घेताय? RBI चे नवीन नियम काय?

1 लाख 28790 सोन्याचा भाव एक लाख 28 हजारांच्या पुढे गेलाय एकेका दिवसाच्या गॅप नंतर सोन्याचा भाव वाढल्याच्या सोन्याच्या भावान नवा उच्चांक गाठल्याच्या बातम्या येत आहेत सोन्यान नवा उच्चांक गाठला की आता भाव कमी होणार असा अंदाज लावला जातो आणि सोन्याची किंमत नवा धक्का देऊन जाते साधारण वर्ष दीड वर्षांपूर्वी सोन्याचे दर उतरून अगदी 65…

Read More : सविस्तर वाचा...

एकनाथ शिंदे भाजपमध्ये विलीन होणार की पक्ष फूटीला सामोरे जाणार, शिंदेंसमोर दोनच पर्याय आहेत का ?

एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत. एक तर एकनाथ शिंदेना भाजपमध्ये विलीन व्हाव लागेल किंवा त्यांना पक्षफुटीला सामोर जाव लागेल. एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे ठाकपासन वेगळे झाले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेच्या पार्टीतला एक मोठा गट शिंदेपासन वेगळा होत थेट भाजपमध्ये सामील होईल याच नेतृत्व कदाचित उदय सामंत करतील. अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. पण खरंच असं…

Read More : सविस्तर वाचा...

टाटा ट्रस्टमध्ये दोन गट, अमित शहा यांचा हस्तक्षेप, वादाचं नेमकं कारण काय ?

टाटा ग्रुप देशातला सगळ्यात मोठा औद्योगिक समूह 157 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये स्थापन झालेल्या टाटा समूहाच प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे पण सध्या या समूहामध्ये वाद सुरू असल्याची चर्चा आहे मागच्या वर्षी 9 ऑक्टोबरला रतन टाटा यांच निधन झालं त्यांच्या निधनानंतर अवघ्या वर्षभरामध्ये टाटा समूहामध्ये मोठा वाद निर्माण झालाय या संघर्षाचा परिणाम टाटा सन्सच्या रोजच्या…

Read More : सविस्तर वाचा...

राज्यात मोठ्या प्रमाणात पदभरती करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा..! 2026 हे ‘भरती’ वर्ष..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतिशील करून सन २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. ‘सरकारच्या प्रत्येक संवर्गातील पदे व त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप बदल झालेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यात येणार आहे’, असेही त्यांनी सांगितले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन…

Read More : सविस्तर वाचा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘पवार-पवार’ एकत्र लढणार… नव्या युतीचे समीकरण..!

बातमी कशाची होते तर एखादी गोष्ट नवी असेल तेव्हा म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होत वेगळी चूल मांडली होती तेव्हा पुण्यातल्या एका उद्योजकाच्या घरी शरद पवार आणि अजित दादांची भेट झाली. या गुप्त भेटीची खबर माध्यमांना लागली आणि सगळ्यांचेच कॅमेरे या बंगल्याच्या गेटवर आले. त्यानंतर अजित पवार अक्षरशहा मागच्या सीटवर…

Read More : सविस्तर वाचा...

कफ सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू होतायत..! कोणते सिरप बॅन केले?

तमिळनाडू सरकारन 1 ऑक्टोबर पासून राज्यात कफ सिरप बॅन केलं त्यानंतर राजस्थान सरकारन स्टेट ड्रग कंट्रोलरला सस्पेंड केलं 3 ऑक्टोबरला केंद्र सरकारन याबाबत डवायझरी जारी करून दोन वर्षाखालील मुलांना कफ सिरप देऊ नका असं सांगितलं आता 4 ऑक्टोबरला मध्यप्रदेश सरकारनेही राज्यात कप सिरपवर बंदी घातली हा आदेश देताना मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचा इशारा दिला. देशभरात…

Read More : सविस्तर वाचा...

पुण्यातून 2500 जणांना काढलं, TCS चा मेगा लेऑफ, 12 हजार नोकऱ्या जाणार..!

टीसीएस देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी 31 बिलियन डॉलरचा रेव्हेन्यू सहा लाखून अधिक कर्मचारी पण सध्या या कंपनीत लेऑफच वार वाहतय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना सेवरन्स पॅकेजेस देऊन कामावरून कमी करते टीसीएसन आपल्या पुण्याच्या ऑफिस मधून 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलय हळूहळू अन्य ठिकाणांच्या कर्मचाऱ्यांवरही लेऑफची कुराहाड कोसळणार असल्याचं बोललं जातय समोर आलेल्या बातम्यांनुसार टीसीएस…

Read More : सविस्तर वाचा...