महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री..! सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार…

राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून सुनेत्रा पवार उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होणार आहे. राजकीय घडामोडींचा वेगवान प्रवास अजित पवार यांचे राजकीय नरेश अरोरा यांनी यासदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सुनेत्रा पवार…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्राचा जिवंतपणा गेला..!

घरात मोठा दादा असतो तेव्हा त्याच्या वयाने मोठं असल्यामुळे आपल्याला ऐकाव लागतं ही आपली भावना असते तो रागावला की आपल्याला पण राग येत असतो तो चुकला की त्याला नाव ठेवता येत असतं तो करत असलेले कष्ट हे त्याचं कर्तव्य वाटत असतं त्याची अधूनमधून भीती पण वाटत असते पण तोच दादा जेव्हा या जगात नसतो तेव्हा…

Read More : सविस्तर वाचा...

बारामती विमान लँडिंग दरम्यान अजित पवारांसह सहा जणांचा अपघाती मृत्यू..!

अत्यंत गंभीर आणि ताज़ी बातमी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नावाजलेले नेते अजित अनंत राव पवार (Ajit Pawar) यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अधिकारी आणि वार्ताहरांनी आज, 28 जानेवारी 2026 रोजी पुष्टी केली आहे. ही माहिती अधिकृत वृत्तांवर आधारित आहे. अतिशय दुःखद बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातामध्ये निधन झालय खरं तर विमान अपघात अतिशय भीषण…

Read More : सविस्तर वाचा...

तलाठी भरती 2026 पदवीधर साठी सुवर्णसंधी..!

एक महत्वाचा अपडेट, आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर हि तलाठी भरती प्रक्रिया, फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा…

Read More : सविस्तर वाचा...

RBI बँकांमध्ये 2 लाख कोटी टाकणार; महागाई आणखी वाढणार?

देशाच्या रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय आहे भारतीय बँकांमध्ये आणखीन पैसा ओतण्याचा रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग सिस्टीम मध्ये तब्बल दोन लाख कोटी रुपये टाकणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं आरबीआय च म्हणणं आहे. आरबीआयने म्हटलंय की बँकांमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी आणखीन उपाय योजना केल्या जात आहेत. पण…

Read More : सविस्तर वाचा...

18 देशांमधून 40 लाख कोटींची गुंतवणूक..! दावोसची संपूर्ण माहिती?

महानगरपालिकेची निवडणूक उरकली आणि देवेंद्र फडणवीस दावस दौऱ्याला निघाले. दावस दवऱ्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून हा दौरा नेमका यशस्वी झाला की गणला याबाबत माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वित्झरलँंड मधील कडाक्याच्या थंडीत पार पडलेल्या या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार अर्थात एमओयू केल्याचा…

Read More : सविस्तर वाचा...

दहावी पासवर इंडिया पोस्ट मध्ये 28,740 जागांची मेगा भरती..!

2026 मध्ये भारत डाक विभागाने (India Post) GDS/BPM/ABPM पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 28,740 रिक्त पदे आहेत आणि इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा 25 ते 30 हजार प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण…

Read More : सविस्तर वाचा...

लाडक्या बहिणींचे पैसे ई-केवायसी करूनही का थकले? योजना बंद की लवकरच हप्ता मिळणार?

अमरावती भंडारा वाशिम मागच्या काही दिवसात राज्यभरात ठीक ठिकाणी महिलांची आंदोलन पाहायला मिळाली. अमरावतीमध्ये शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत संताप व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यात चिडलेल्या महिलांनी थेट मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केलं वाशिम जिल्ह्यातही वारंवार विनंती करून जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. या सर्व ठिकाणी…

Read More : सविस्तर वाचा...

100 शेळ्या पाळा अन् सरकारकडून 8 लाख मिळवा..!

 महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता आपल्या शेतकरी तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना शेळ्यांच्या युनिटसाठी 15 लाखापर्यंतची 50 टक्के सबसिडी मिळवण्याची संधी आता सरकार देत आहे. आता यात ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहायता गट सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण शासन नेहमीच काही ना काही योजना राबवत असत. आणि ट्रॅक्टर योजना असेल पीएम किसान…

Read More : सविस्तर वाचा...

कोण गाजणार कोण वाजणार? 29 महानगरपालिकांचं असं आहे चित्र..!

13 जानेवारीच्या संध्याकाळी राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आज 15 जानेवारीला मतदान होणार असून पुढच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेत कोणाची सत्ता येईल याची उत्सुकता सर्वांना आहे पण फक्त मुंबईच नाही तर पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबीवली, नाशिक, पिंपरी…

Read More : सविस्तर वाचा...