नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसू शकतो? जाणून घ्या महत्वाची कारणे..!
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय. या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होऊन लगेच 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या टप्प्यातल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समित्यांप्रमाणे थेट ग्रामीण भागाशी निगडित नाहीत आणि महानगरपालिकांप्रमाणे मोठ्या शहरांशीही जोडल्या गेलेल्या नाहीत. नगरपालिका आणि नगरपंचायतींची ही गाव निमशहरी स्वरूपाची आहेत….