३४ वर्षाची रेकॉर्डब्रेक खरेदी..! ट्रम्पच टॅरिफ भारतीयांनी कसं हाताळल?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला उद्देश होता वेगाने धावणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रेक लावणं ट्रंप यांना त्यांच्या अटीनुसार भारतासोबत व्यापार करार करायचा होता भारताला ते अर्थातच मान्य नव्हतं याचा परिणाम म्हणजे अमेरिकेने भारतावर जास्तीचा टॅरिफ लावला आता या टॅरिफ मुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसेल आणि भारत आपल्यासमोर नमत घेईल अशी…

Read More : सविस्तर वाचा...

थेट गुजरात पोलिसांनी उचललं… PSI कासलेंनी काय केलय? जाणून घ्या सविस्तर..!

साधारणपणे साडे सहाशे किलोमीटर हे अंतर आहे लातूर ते सुरत या दोन शहरांमधलं ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या पाल पोलीस स्टेशन मधून सहा पोलिसांचे पथक साडे सहाशे किलोमीटर लांब असलेल्या लातूरमध्ये आलं होतं सलग तीन दिवस या पोलिसांकडून एका आरोपीचा माग काढला जात होता. ठीक ठिकाणी चौकशी केली जात होती. सापळा रचला जात होता. सुरतवरून आलेल्या…

Read More : सविस्तर वाचा...

बिहार इलेक्शन आधी अदानी पावर ला 1050 एकर जमीन 1 रुपया प्रतीवर्ष दरानं दिली काँग्रेस चे आरोप विषय काय?

81 बिलियन डॉलर च एकूण संपत्ती सध्या जगातले 21वे सर्वात श्रीमंत व्यक्ती 2013 गौतम अदानी यांची एकूण संपत्ती तीन बिलियन डॉलर च्या आसपास होती ते जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप फोर हजार मध्ये सुद्धा नव्हते. मात्र गेल्या 10 ते 12 वर्षात त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे विरोधक यावरून मोदी सरकारवर वारंवार आरोप करत…

Read More : सविस्तर वाचा...

कर्नाटकी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राग का ?

कर्नाटकातल्या बेंगलोर मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर असं नाव होतं ते बदलून आता स्टेशनच सेंट मेरी असं नामांतर होणार आहे तशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या करतायत साहजिकच आहे यावरन महाराष्ट्रात संताप होतोय नामांतरामुळे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतोय या अवमानाविषयी तुमची जीभ गप्प का असा सवाल भाजपने काँग्रेसला केलाय कारण कर्नाटकात काँग्रेसच सरकार आहे याआधीही…

Read More : सविस्तर वाचा...

दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखावर जाईल ? जाणून घ्या सविस्तर..!

थोडे दिवस थांब भाऊ उतरतील मग घे हा डायलॉग आणि हा डायलॉग मारणारा एकाच वेळी आठवण्याचे ठिकाण म्हणजे ज्वेलर शॉपच्या बाहेर साधारण दीड वर्षा आधी सोनं उतरलं होतं. उतरलं म्हणजे अगदी प्रति 60 हजाराच्या घरात आलं होतं तेव्हा अनेकांना वाटलं अजून उतरेल पण सोनं काही उतरलं नाही उलट सोनं गेलं वाढत, वाढता वाढता ते 94…

Read More : सविस्तर वाचा...

एक स्पेल आणि एका बॉलवर मॅच कशी फिरली?

चर्चा तशी भरपूर झाली होती खेळायचं की नाही खेळायचं म्हणलं तरी प्रेशर खूप होतं बॉयकॉटच्या चर्चा अगदी ड्रेसिंग रूम पर्यंत गेल्याच्या बातम्या आल्या पण प्रेशर फक्त बातम्यांपुरत मर्यादित राहिलं टीम इंडियाने डाव फिरवला तो अगदी वन साईड समोर असलेल्या पाकिस्तानला चान्सही न देता मॅच जिंकण्याच क्रेडिट सूर्यकुमार यादवचा आहे, तिलक वर्माचा आहे पण त्याहीपेक्षा जास्त…

Read More : सविस्तर वाचा...

गाय गोठा अनुदान योजना 2025..!

महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आणि जशी पावसाळ्यात निवाऱ्याची गरज माणसांना जशी असते ना तशी ती जनावरांना सुद्धा असते बघा आता त्यातल्या त्यात त्यात पाळीव जनावर तर जास्तच आहेत आता यातच आहे ना महाराष्ट्र सरकारन शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन अशी योजना कधी ना कधी ते आणत असतात म्हणजे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल आता याच उद्देशाने…

Read More : सविस्तर वाचा...

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना २०२५..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण तरुणींसह वयाच्या 60 वर्षापर्यंतच्या लोकांना 15000 देण्याच घोषित करून एक नवी योजना आता तयार केली आणि ती 15 ऑगस्ट पासून लॉन्च झाली सुद्धा आहे आणि या एकूण योजने अंतर्गत जे खाजगी नोकरी करतात काम करतात त्यांना सरकारकडून 15000 मिळणार आहेत. आता त्यामुळे या योजनेची चर्चा आता तर सगळीकडेच होत आहे….

Read More : सविस्तर वाचा...

तरुणाई ते मध्यमवर्ग क्रेडीट कार्डच्या जाळ्यात अडकलेत ?

झिरो परसेंट इंटरेस्ट रोज फक्त 29 रुपये भरा सगळ्यात कमी ईएमआय किंवा बाय नाऊ पे लेटर या अशा स्कीम ज्या आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या असतील या अशा सगळ्या स्कीम ज्या आहेत हा आपल्यासाठी टाकलेला आकडा असतो ज्याच्यामध्ये बहुतेक जण नकळत अडकतात सध्याच्या भारतीय समाजामध्ये आर्थिक स्वातंत्र्य प्रतिष्ठा आणि स्टेटस याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेल आहे….

Read More : सविस्तर वाचा...

हत्तेचा थरार..! एका विहिरीत पाच मृतदेह..!

“अहिल्यानगर” मधलं केलवड कोऱहाळे गाव 16 ऑगस्टच्या दुपारी या गावात एक विचित्र प्रकार घडला दुपारी साधारण एक वाजल्यापासून रात्री साडे आठनऊ पर्यंत गावातल्या विहिरीजवळ लोकांची प्रचंड गर्दी जमली होती त्याचं कारण होतं विहिरीत आढळलेला एका चिमुकलीचा मृतदेह या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत तरंगत होता या चिमुकली सोबत नक्की काय घडलं असेल हा प्रश्न होता त्यामुळे गावकरी…

Read More : सविस्तर वाचा...