नरेंद्र मोदी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान बनण्याच्या चर्चा का होतायत ?

 आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वित प्रवेश केला पण या 75 वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता देशाचा पंतप्रधान झाला नाही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अगदी आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महाराष्ट्राला फक्त पंतप्रधान पदाची आशा दाखवली गेली आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त आशाच राहिली आहे आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान…

Read More : सविस्तर वाचा...

उद्योगिनी योजना! महिलांसाठी सरकारकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार 3 लाखांचे कर्ज..!

केंद्र सरकारची एक योजना आहे उद्योग करणाऱ्या महिलांना केंद्र सरकार तीन लाख रुपयांची मदत करणार आहे ही मदत कशाप्रकारे करणार आहे याची सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत उद्योगिनी हे एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी तीन लाख रुपया पर्यंतची मदत दिली जाते महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी…

Read More : सविस्तर वाचा...

1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायचे?

तुमचा आधार कार्ड जे आहे ते पॅन कार्डला लिंक करणे अनिवार्य आहे. आतापर्यंत जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक जर नाही केलं तर एक 1000 रुपये दंड भरून तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक करावं लागेल. तुमच पॅन कार्ड हे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे की नाही हे सुद्धा कसं चेक…

Read More : सविस्तर वाचा...

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना! मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर..!

विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळेस राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना लॉन्च केली होती. या योजने अंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे रिफिल करून देणार होत राज्य सरकार आणि ती योजना ही सुरू करण्यात आली होती आणि योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा देखील मिळालेला आहे. परंतु असंख्य असे सुद्धा लाभार्थी ज्यांना अजूनही अन्नपूर्ण योजने अंतर्गत…

Read More : सविस्तर वाचा...

पाच कारणांमुळे एनडीए बिहारमध्ये जिंकली..!

“टायगर अभी जिंदा आहे” हा आहे नितीश कुमार यांच्या घराच्या बाहेर लागलेल्या फ्लेक्स वरचा मजकूर त्यांच्या घराबाहेर गुलाल उधळला जातोय दुसरीकडे भाजपाच्या कार्यालयात लाडू भरवण सुरू आहे तर चिराग पासवान यांच्या पक्ष कार्यालयात सुद्धा उत्साह आहे कारण आहे एनडीएने दिलेला क्लीन स्वीप आतापर्यंत बिहारच्या निकालाचे जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार एनडीएन 200 जागांवरती आघाडी…

Read More : सविस्तर वाचा...

नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसू शकतो? जाणून घ्या महत्वाची कारणे..!

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय. या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होऊन लगेच 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या टप्प्यातल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समित्यांप्रमाणे थेट ग्रामीण भागाशी निगडित नाहीत आणि महानगरपालिकांप्रमाणे मोठ्या शहरांशीही जोडल्या गेलेल्या नाहीत. नगरपालिका आणि नगरपंचायतींची ही गाव निमशहरी स्वरूपाची आहेत….

Read More : सविस्तर वाचा...

बांधकाम कामगारांसाठी खुशखबर..! आवश्यक वस्तूंच्या कीट साठी मोबाईल वरून असा करा अर्ज..!

बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारातर्फे विविध योजना दिल्या जातात. त्यामध्ये बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संचचा वाटप केला जाते. तर आता या अत्यावश्यक संच वितरण मध्ये बांधकाम कामगाराला 10 वस्तू वितरण केल्या जाते. तर आता बांधकाम कामगारांना याबाबत खुशखबरी आहे यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये याचा वाटप सुद्धा सुरू झालेला…

Read More : सविस्तर वाचा...

चीनमध्ये मोदींना जीवे मारण्याचा प्रयत्न? पुतीन यांनी वाचवल?

13 ऑक्टोबर इजिप्तच्या शर्म अल शेख इथ गाजा पीस समिट पार पडली समिटसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप फ्रांसचे अध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ असे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी नाही या समिटच आमंत्रण होतं पण मोदी गेले नाहीत. यांच्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग…

Read More : सविस्तर वाचा...

सरकारची शेतकऱ्यांसाठी नवी योजना; विहीर दुरुस्तीसाठी मिळणार 30,000 रुपये मदत..!

मागच्या काही काळात घरात कुठलं मोठं काम काढलं आणि पैशांचा ताण आला की जुनी माणसं सर्रास एक म्हण वापरायची उगा म्हणत नाही ती घर पहावं बांधून लग्न पहावं करून आणि विहीर पहावी खोदून त्यांच्या या म्हणीचा अर्थ असा होता की या तिन्ही कामात माणसाचा खूप पैसा खर्च होतो त्याच्या आयुष्यभराची कमाई खर्ची पडते अति खर्चाची…

Read More : सविस्तर वाचा...

मुंबईतल्या घरात अणुबॉम्बचे 14 नकाशे आणि सायंटिस्टचं सत्य…

इंटेलिजन्स ब्युरो नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी अर्थात आयबी आणि एनआयए भारतातल्या दोन टॉपच्या तपास यंत्रणा या दोन्ही यंत्रणांना मुंबईतल्या एका माणसाबद्दल टीप लागली होती टीप साधी नव्हती या माणसामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोहोचेल एवढा खतरनाक धोका होता मग आयबी आणि एनआयन या माणसावर लक्ष ठेवलं त्याच्या हालचाली ट्रॅक केल्या कुठे जातो काय करतो सगळी माहिती काढली…

Read More : सविस्तर वाचा...