बनावट पनीर कसे ओळखाल? अति प्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला धोका काय?

पनीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. देशभरात शाही पदार्थ बनवण्यासाठी पनीरचा वापर केला जातो. भाजी बनवण्यापासून ते एखाद्या पदार्थावर गार्निशिंग करण्यापर्यंत वापरले जाणारे पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. पूर्वीच्या काळी महिला घरी दुधापासून पनीर बनवायच्या परंतु आता मात्र बाजारातून पनीर खरेदी करणं फार सोयस्कर झाल्याने आता घरोघरी विकतच पनीर आणलं जातय. सध्या बाजारातून आणलेल्या पनीर मध्ये भेसळ…

Read More : सविस्तर वाचा...

नागपंचमी २०२५…! (कहाणी नागदेवताची)

ओम नमः शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो, नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सन आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पुजले जातात. नाग…

Read More : सविस्तर वाचा...

सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढला..!

विदर्भात अतिवृष्टी, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, धरणे भरली, विसर्ग सुरू, मराठवाडा ओला चिंब, सांगली-कोल्हापूरसह साताऱ्यातही पावसाचा जोर, नवजाला १८८ मि.मी.ची नोंद राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे. विदर्भात सर्वदूर पाऊस असून सर्व…

Read More : सविस्तर वाचा...

BSF सीमा सुरक्षा दलात ३५८८ पदांची मेगा भरती..!

 बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 ही जाहीर झालेली आहे. तर यामध्ये टोटल 3588 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सीमा सुरक्षा दल (BSF) मार्फत देशभरातील पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी केली जाणार असून, विविध ट्रेड्समधील कॉन्स्टेबल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी 26 जुलै 2025 पासून…

Read More : सविस्तर वाचा...

श्रावण महिना, सणांचा थाट आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्व..!

यंदा शुक्रवारी 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होतोय. या श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते, त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी येते सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी देव शयनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन याची जबाबदारी महादेव वर असते…

Read More : सविस्तर वाचा...

लो-ब्लड प्रेशरचा त्रास आहे? अशी घ्या काळजी…घरगुती उपाय..!

शरीरस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हृदय सक्षम असणे आवश्यक आहे; परंतु अनियमित आहार व अव्यवस्थित दिनचर्येमुळे उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबाची समस्या वाढते. एखाद्याच्या शरीरात रक्तप्रवाहाचा दाव सामान्य अवस्थेपेक्षा कमी होतो, तेव्हा त्याला कमी रक्तदाब म्हणजेच लो ब्लड प्रेशर म्हणतात. सामान्यतः ब्लड प्रेशर १२०/८० एवढे असते. शरीरात रक्तदाब कमी झाल्याने इतर अवयवांना पूर्णपणे रक्तपुरवठा होत नाही. लो…

Read More : सविस्तर वाचा...

“उद्धव ठाकरे” देवेंद्र फडणवीसांची पक्षप्रवेशाची ऑफर स्वीकारेल का? जाणून घ्या सविस्तर..!

“तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल,” अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतच दिल्याने माध्यमांना बातम्यांचा एक विषय मिळाला. फडणवीस यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते, तर नजीकच्या भविष्यात आणखी काही धक्कादायक घडणार की काय, अशी चर्चा आमदारांमध्ये…

Read More : सविस्तर वाचा...

पिक विमा २०२५…! खरीप पिक विमा अर्ज सुरू…!

खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर पीक विमा भरत असाल तर काही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. खरीप हंगाम 2025 पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एक रुपयात असलेली पीक विमा योजना बंद करून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा…

Read More : सविस्तर वाचा...

अभिमानास्पद! छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट..!

ऐतिहासिक अभिमानास्पद गौरवशाली क्षण छत्रपती शिवाजी महाराज चे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाची बातमी दिली वेळेस युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि जगभरातल्या शिवप्रेमी साठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे….

Read More : सविस्तर वाचा...

भारतीय मुलांना लहान वयातच मोबाइल स्क्रीनचे व्यसन.. वाढताहेत मानसिक आणि शारीरिक समस्या..!

अलीकडील एका अभ्यासानुसार, भारतातील पाच वर्षांखालील बालकांचा दररोजचा स्क्रीन टाईम सरासरी २.२ तास असल्याचे आढळून आले आहे. हा स्क्रीन टाईम सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ‘क्युरस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात एम्स, रायपूर येथील डॉ. आशिष खोब्रागडे आणि डॉ. एम. स्वाथी शेनॉय यांनी…

Read More : सविस्तर वाचा...