अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा..!

यावर्षीचा अर्थसंकल्प महिलांसाठी प्रेरणादायी आणि आश्वासक आहे. या अर्थसंकल्पामध्ये सरकारन महिलांना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता त्यांना आर्थिक भागीदार म्हणून पाहण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. रोजगार, उद्योजकता आत्मनिर्भरता आणि सामाजिक सुरक्षा या चार स्तंभांवर आधारलेला हा अर्थसंकल्प येणाऱ्या काळात महिलांची सद्यस्थिती थेट तळागाळापर्यंत बदलू शकतो. अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा: अर्थसंकल्पातील विशेष तरतुदीमुळे नारी शक्ती सोबतच…

Read More : सविस्तर वाचा...

अर्थसंकल्प 2026 : काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर माहिती..!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या भाषणात सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा नववा अर्थसंकल्प होता. या बजेटचा आकार 53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सीतारामन यांनी संसदेत एकूण 85 मिनिट भाषण केलं. भाषणामध्ये त्यांनी सामान्य माणसांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या….

Read More : सविस्तर वाचा...

RBI बँकांमध्ये 2 लाख कोटी टाकणार; महागाई आणखी वाढणार?

देशाच्या रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय आहे भारतीय बँकांमध्ये आणखीन पैसा ओतण्याचा रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग सिस्टीम मध्ये तब्बल दोन लाख कोटी रुपये टाकणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं आरबीआय च म्हणणं आहे. आरबीआयने म्हटलंय की बँकांमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी आणखीन उपाय योजना केल्या जात आहेत. पण…

Read More : सविस्तर वाचा...

18 देशांमधून 40 लाख कोटींची गुंतवणूक..! दावोसची संपूर्ण माहिती?

महानगरपालिकेची निवडणूक उरकली आणि देवेंद्र फडणवीस दावस दौऱ्याला निघाले. दावस दवऱ्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून हा दौरा नेमका यशस्वी झाला की गणला याबाबत माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वित्झरलँंड मधील कडाक्याच्या थंडीत पार पडलेल्या या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार अर्थात एमओयू केल्याचा…

Read More : सविस्तर वाचा...

लाडक्या बहिणींचे पैसे ई-केवायसी करूनही का थकले? योजना बंद की लवकरच हप्ता मिळणार?

अमरावती भंडारा वाशिम मागच्या काही दिवसात राज्यभरात ठीक ठिकाणी महिलांची आंदोलन पाहायला मिळाली. अमरावतीमध्ये शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत संताप व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यात चिडलेल्या महिलांनी थेट मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केलं वाशिम जिल्ह्यातही वारंवार विनंती करून जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. या सर्व ठिकाणी…

Read More : सविस्तर वाचा...

100 शेळ्या पाळा अन् सरकारकडून 8 लाख मिळवा..!

 महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता आपल्या शेतकरी तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना शेळ्यांच्या युनिटसाठी 15 लाखापर्यंतची 50 टक्के सबसिडी मिळवण्याची संधी आता सरकार देत आहे. आता यात ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहायता गट सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण शासन नेहमीच काही ना काही योजना राबवत असत. आणि ट्रॅक्टर योजना असेल पीएम किसान…

Read More : सविस्तर वाचा...

महिलांना, मोफत पिठाची गिरणी योजना 2026..!

सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता मोफत पिठाची गिरणी सरकार वाटत मोफत मशीन ऑनलाईन अर्ज इथे सुरू झालेला जी की 2026 फक्त आधार कार्ड द्या आणि मोफत मशीन मिळवा तर आता सर्वांसाठी गुड न्यूज आहे तर आता यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर आता…

Read More : सविस्तर वाचा...

लाडकी बहीण योजना! आज 13 जानेवारीला डिसेंबर, जानेवारी हप्ता बँकेत जमा..!

मकर संक्रांतीपूर्वी सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा करण्याचे नियोजन सुरू आहे यासाठी महिला आणि बालविकास विभागाने 6700 कोटीच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे. पालिका निवडणुकीची आचार संहिता असली तरी ही जुनी योजना असल्यान लाभाच वितरण थांबणार नाही…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकरी व कृषी उद्योगासाठी टॉप 10 सरकारी सबसिडी व योजना..!

 शेतकरी आणि कृषी व्यवसायासाठीच्या टॉप 10 सरकारी योजना ज्यामध्ये तुम्हाला फंडिंग, सबसिडी ग्रँड म्हणजे अनुदान आणि टेक्निकल सपोर्ट हा मिळणार आहे. कृषी उद्योजकांसाठी सबसिडी आणि ग्रँड संबंधी काही योजना ज्या की प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे आणि जर तुम्हीही एग्रीकल्चर स्टार्टअप किंवा शेती संबंधित काही प्रक्रिया उद्योग किंवा कुठलाही उद्योग जर सुरू करण्याच्या विचारात…

Read More : सविस्तर वाचा...

ग्रामपंचायत घरपट्टी, नळपट्टी 50% कर सुट: राज्य शासनाचा मोठा निर्णय..!

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५-२६ साठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे गावातील रहिवाशांना जुनी थगबाकी भरताना 50 टक्के सूट…

Read More : सविस्तर वाचा...