शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राला प्रस्तावच दिला नाही..!

एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी अतिवृष्टीच्या मदती संदर्भात राज्य सरकारची मोठी अनास्था समोर आली आहे. मदतीसाठी राज्य सरकारन केंद्र सरकारला प्रस्तावच पाठवलेला नाहीये. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारन गंभीर चूक केली आहे. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालय. पण केंद्राकडे जाताना आकडा हा 1.10…

Read More : सविस्तर वाचा...

उद्योगिनी योजना! महिलांसाठी सरकारकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार 3 लाखांचे कर्ज..!

केंद्र सरकारची एक योजना आहे उद्योग करणाऱ्या महिलांना केंद्र सरकार तीन लाख रुपयांची मदत करणार आहे ही मदत कशाप्रकारे करणार आहे याची सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत उद्योगिनी हे एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी तीन लाख रुपया पर्यंतची मदत दिली जाते महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी…

Read More : सविस्तर वाचा...

आता दहा लाखांपर्यंत मोफत उपचार..! प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना!

भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनले आहे आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे पाच लाखांचे कव्हर वाढवून दहा लाख रुपये करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा या योजनेला मंजुरी देऊन एक पाऊल पुढे टाकला आहे या…

Read More : सविस्तर वाचा...

बचत गटात पैसे टाकण, कर्ज काढण खरच परवडत का ?

पूर्वीपासूनच चालत आलेल्या चालीरीती रुढी परंपरांमुळे महिलांना आर्थिक सामाजिक आणि आरोग्य बाबतच्या अनेक समस्यांना सामोर जावं लागत होतं. पण गेल्या काही वर्षांपासून महिला सबलीकरण सक्षमीकरणावर भर दिला जातोय. स्त्री पुरुष समानता येण्यासाठी अनेक चळवळी देखील सुरू झाल्या आहेत. म्हणून मग महिला एकत्र येऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील व्यवसाय करतील यासाठीच बचत गट ही संकल्पना सुरू…

Read More : सविस्तर वाचा...

फ्री शौचालय योजना 12,000 रुपये मिळणार! असा करा ऑनलाईन अर्ज..

गरीब लोकांना स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय योजना राबवली जाते आणि या शौचालय योजनेचा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमच्याकडे जर शौचालय नसेल तर शौचालय बांधण्यासाठी सरकार तुम्हाला बारा हजार रुपये (12000) देते आणि ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. रजिस्ट्रेशन प्रक्रिया: लॉगिन करण्यासाठीची पध्दत: आपल्याला लॉगिन करायचंय लॉगिन करण्यासाठी पुन्हा…

Read More : सविस्तर वाचा...

अटल पेन्शन योजना! संपूर्ण माहिती, जाणून घ्या सविस्तर..!

सरकारची अटल पेन्शन योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर खात्रीशीर पेन्शनची हमी देते. एप्रिल 2025 पर्यंत अटल पेन्शन योजनेत 7 कोटी 65 लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केलेली आहे. एक 18 वर्षाची व्यक्ती दर महिन्याला फक्त 210 रुपये भरून त्याच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला किमान 5000 रुपये…

Read More : सविस्तर वाचा...

लेक लाडकी योजना ! मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये..!

महाराष्ट्रमध्ये लेक लाडकी योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत या योजने अंतर्गत प्रत्येक महाराष्ट्रातील मुलीला तिच्या भविष्यासाठी एक लाख एक हजार रुपये असे देण्यात येणार आहे. तुम्ही घर बसल्या या योजनेसाठी कसा अर्ज करू शकतात याच्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत या योजनेचे फायदे काय आहेत आणि जी रक्कम आहे ती कशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे…

Read More : सविस्तर वाचा...

ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक लाभ देणारे 4 सरकारी फायदे..!

60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी चार असे फायदे जाणून घेणार आहोत जे त्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षानंतर घेता येणार आहेत आणि या फायद्यांमुळे त्यांना त्यांचे पुढील आयुष्य जगण्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण ही येणार नाहीये कारण की आज आपण जे काही चार फायदे बघणार आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच आर्थिक फायदा होणार आहे तर असे कोणते…

Read More : सविस्तर वाचा...

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशिन आणि 15 हजार रुपये! जाणून घ्या सविस्तर..!

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आणि पंधरा हजार रुपये पहा नवीन अर्ज प्रक्रिया भारतातील महिलांसाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना या योजनेचा मुख्य उद्देश देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि सशक्त बनवणे हा आहे आजच्या काळात देखील अनेक महिला आर्थिक दृष्ट्या असून त्यांच्यासाठी स्वतःचा…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी होणार..!

राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आल्या अखेर बच्चूकडू साहेबांनी काढलेल्या कर्जमाफी बद्दल आंदोलनाला या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळतय तुम्हाला सर्वांना माहिती पण झालं असेल जून 2026 च्या आतमध्ये सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तारीख जाहीर करून टाकल्या हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय आहे परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक गैरसमज…

Read More : सविस्तर वाचा...