२,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी..!

माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात २६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. त्यांनी ऑगस्ट २०२४ पासून…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांच्या पिकांना हमी,यंदा मिळणार जास्त भाव..!

खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच केंद्र सरकारने दिली आनंदाची बातमी; अनेक पिकांची एमएसपी वाढवली; स्वस्तातिल कर्जही मिळणार.. एकीकडे में महिनाातच मान्सूनचे आगमन झाल्याने सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारनेही गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये म्हपाजेच आधारभूत किमतींत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्यानी आशा निर्माण झाली आहे….

Read More : सविस्तर वाचा...

शेतकरी ओळखपत्र का आहे फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर..!

शेतकरी ओळखपत्र का फायदेशीर आहे,आणि ते काढणे का अनिवार्य आहे, तर ते तुम्ही खालील माहिती वरुन जाणून घेऊ शकता. फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. फार्मर आयडीचा तुम्हाला भरपूर असा फायदा आहे. फार्मर आयडीचे तीन ते चार फायदे आहेत पहिला म्हणजे सगळी शेतकऱ्यांची जी काही माहिती…

Read More : सविस्तर वाचा...

नोंदणी व मुद्रांग विभाग भरती 2025..!

 नोंदणी व मुद्रांग विभाग महाराष्ट्र याच्यामध्ये 284 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. एकूण 284 जागा आहेत बघा शिपाई गट ड पदाची ही भरती आहे तसेच यासाठी दहावी पास हे तुमचं शिक्षण असणं गरजेच आहे आणि या ठिकाणी वयाची अट पाहून घ्या या ठिकाणी अर्ज करण्याच्या दिवसापासून म्हणजेच आजपासून म्हणजेच 22 एप्रिल पासून तुमचं वय हे…

Read More : सविस्तर वाचा...

तयारीला लागा…राज्यात सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती..!

पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून ही भरती केली जाणार आहे. गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच पोलिस भरती (Police Bharti) सुरु होणार आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर…

Read More : सविस्तर वाचा...

महिलांसाठी मोफत सूर्य चूल योजना २०२४…!

मोफत सूर्य चुल योजना – केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मार्फत देशातील महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम तसेच विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. त्यातच एक नवीन योजना म्हणजे मोफत सूर्य चूल योजना केंद्र सरकार द्वारे राबवली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत महागाई खूप वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आपले घर चालवणे अवघड झाले आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे…

Read More : सविस्तर वाचा...

पॅन कार्ड २.० म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर..!

आज आम्ही तुम्हाला नव्या Pan Card 2.0 यासंदर्भात माहिती देणार आहोत. भारत सरकारकडून पॅन कार्ड सुधारणा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याला Pan Card 2.0 असे नाव देण्यात आले आहे. Pan Card 2.0 प्रोजेक्टला प्राप्तिकर विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. भारत सरकारने करदात्यांच्या डिजिटल अनुभवात सुधारणा करण्यासाठी पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत,…

Read More : सविस्तर वाचा...

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना 2024 महाराष्ट्र…! (PM SURY GHAR MOFAT VIJ YOJNA 2024 MAHARASTRA)

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना : महाराष्ट्रातील नागरिकांनो, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी देशातील लाखो घरांना सौर ऊर्जा पुरवठा करून मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा उद्देश बाळगते. ही योजना महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये विशेषतः महत्त्वाची आहे कारण राज्य सरकार देखील सौर ऊर्जेच्या विकासास प्रोत्साहन देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More : सविस्तर वाचा...

कलावंतांनो, मानधन योजनेचा घ्या लाभ !

ऑनलाइन करा अर्ज : एप्रिलपासून सरसकट पाच हजार रुपयांचे मानधन         राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षांवरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेंतर्गत कलाकार व साहित्यिक याचा समावेश असून त्यांना एप्रिल २०२४ पासून सरसकट ५ हजार रुपये…

Read More : सविस्तर वाचा...

गंभीर आजारांसाठी खर्च मोठा; या नंबरला बिनधास्त द्या मिसकॉल

गंभीर आजारांसाठी खर्च मोठा; या नंबरला बिनधास्त द्या मिसकॉल मुख्यमंत्री साहाय्यता निधी: सहज, सोपे अन् कमी वेळात निधी मिळणार            मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येतात. आमीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदारांना करावा लागतो. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात…

Read More : सविस्तर वाचा...