महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना..!

महाराष्ट्रातील गरीब घरातील मुलींसाठी एक अशी योजना ठरली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महत्त्वाची एक योजना आहे. याचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे आणि आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. लेक लडकी योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक सामाजिक योजना आहे ज्याचा उद्देश मुलींना जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक मदत…

Read More : सविस्तर वाचा...

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात होणार कपात..!

गुरुवार सकाळपासून राज्यभरातल्या वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. लवकरच वीज ग्राहकांची महागड्या वीज बिलांपासून सुटका होणार आहे. राज्यातल्या विजेचे दर कमी होणार असून त्यामुळे आता ग्राहकांना लाईट बिलाच्या किमतीत मोठा दिलासा मिळणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याबाबत पोस्ट करत माहिती दिली. राज्यातील वीज वितरक कंपनी महावितरण कडून वीज…

Read More : सविस्तर वाचा...

लाडक्या बहिणींना खुशखबर; 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज, तेही शून्य टक्के व्याजदराने..!

ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून 0% व्याज दरानं तब्बल एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. नुकतीच वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली आणि यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना एक लाख रुपये मिळणार आहे…

Read More : सविस्तर वाचा...

खुशखबर..! टोलच्या त्रासातून होणार मुक्ती…

राष्ट्रीय महामार्गांसाठी सुविधा : प्रवास अधिक स्वस्त, जलद; कार, जीप, व्हॅनसाठी मिळणार सुविधा, २०० वेळा करता येणार वापर पास कुठे मिळेल, आधीच्या फास्टॅगचे काय? वार्षिक पासविषयी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे… कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगरव्यावसायिक वाहनांसाठी ३ हजार रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी…

Read More : सविस्तर वाचा...

खुशखबर: या सरकारी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार..!

देशभरातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते ही योजना खास महिलांसाठी आहे आणि तिचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्टा सक्षम करणे स्वावलंबी बनवणे आणि ग्रामीण भागात विमा सेवा पोहोचवण्यास आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाचा एलआयसी ने विमा सखी योजना नावाची ही भन्नाट योजना सुरू केले आणि या योजनेअंतर्गत महिलांना तब्बल सात हजार रुपये दर मागू शकतात….

Read More : सविस्तर वाचा...

२,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी..!

माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात २६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. त्यांनी ऑगस्ट २०२४ पासून…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांच्या पिकांना हमी,यंदा मिळणार जास्त भाव..!

खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच केंद्र सरकारने दिली आनंदाची बातमी; अनेक पिकांची एमएसपी वाढवली; स्वस्तातिल कर्जही मिळणार.. एकीकडे में महिनाातच मान्सूनचे आगमन झाल्याने सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारनेही गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये म्हपाजेच आधारभूत किमतींत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्यानी आशा निर्माण झाली आहे….

Read More : सविस्तर वाचा...

शेतकरी ओळखपत्र का आहे फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर..!

शेतकरी ओळखपत्र का फायदेशीर आहे,आणि ते काढणे का अनिवार्य आहे, तर ते तुम्ही खालील माहिती वरुन जाणून घेऊ शकता. फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. फार्मर आयडीचा तुम्हाला भरपूर असा फायदा आहे. फार्मर आयडीचे तीन ते चार फायदे आहेत पहिला म्हणजे सगळी शेतकऱ्यांची जी काही माहिती…

Read More : सविस्तर वाचा...

नोंदणी व मुद्रांग विभाग भरती 2025..!

 नोंदणी व मुद्रांग विभाग महाराष्ट्र याच्यामध्ये 284 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. एकूण 284 जागा आहेत बघा शिपाई गट ड पदाची ही भरती आहे तसेच यासाठी दहावी पास हे तुमचं शिक्षण असणं गरजेच आहे आणि या ठिकाणी वयाची अट पाहून घ्या या ठिकाणी अर्ज करण्याच्या दिवसापासून म्हणजेच आजपासून म्हणजेच 22 एप्रिल पासून तुमचं वय हे…

Read More : सविस्तर वाचा...

तयारीला लागा…राज्यात सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती..!

पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून ही भरती केली जाणार आहे. गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच पोलिस भरती (Police Bharti) सुरु होणार आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर…

Read More : सविस्तर वाचा...