ऑपरेशन सिंदूर ( पहेलगामचा बदला )..!
भारताने अखेर पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा योग्य तो बदला घेतलेला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये नऊ ठिकाणी रात्री एअर स्ट्राईक केलेला आहे. पहेलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेला होता त्याच्यानंतर भारत सरकारने आक्रमक पण संयमी भूमिका घेतलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला चोक उत्तर दिला जाईल असा इशारा पाकिस्तानला दिलेला…