तुमच्या मुलांना दरमहा मिळणार 1.5 ते 2 लाखांची पेन्शन! जाणून घ्या सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेबद्दल..!

केंद्र सरकारनं मुलांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची आणि दूरदृष्टीची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने निवृत्तीवेतन (Pension) खाते उघडू शकतात आणि लहान वयापासूनच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी बचत सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पालकांना आपला मुलाचं…

Read More : सविस्तर वाचा...

मुलगी झाली? सरकार देणार 1 लाख रुपये! लगेच अर्ज भरा..!

तुमच्याही घरी मुलगी जन्माला आली असेल तर तुम्हाला तब्बल एक लाख रुपये मिळू शकतात तुम्ही ऐकताय ते अगदी खर आहे तुमच्या लाडक्या लेकीला एक लाख रुपये मिळतायत आणि तेही आपलं महाराष्ट्र सरकारच देतय त्यामुळे गॅरंटी तर आहेच लाडकी बहिण योजनेप्रमाणेच ही राज्य सरकारची महत्त्वाची आणि अत्यंत फायदेशीर योजना आहे जिचं नाव आहे लेक लाडकी योजना…

Read More : सविस्तर वाचा...

अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा..!

यावर्षीचा अर्थसंकल्प महिलांसाठी प्रेरणादायी आणि आश्वासक आहे. या अर्थसंकल्पामध्ये सरकारन महिलांना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता त्यांना आर्थिक भागीदार म्हणून पाहण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. रोजगार, उद्योजकता आत्मनिर्भरता आणि सामाजिक सुरक्षा या चार स्तंभांवर आधारलेला हा अर्थसंकल्प येणाऱ्या काळात महिलांची सद्यस्थिती थेट तळागाळापर्यंत बदलू शकतो. अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा: अर्थसंकल्पातील विशेष तरतुदीमुळे नारी शक्ती सोबतच…

Read More : सविस्तर वाचा...

सुनेत्रा पवार पालकमंत्री धनंजय मुंडेंचा पुन्हा एकदा गेम झालाय का?

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाल आणि दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारन महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी 31 जानेवारीला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची…

Read More : सविस्तर वाचा...

अर्थसंकल्प 2026 : काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर माहिती..!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या भाषणात सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा नववा अर्थसंकल्प होता. या बजेटचा आकार 53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सीतारामन यांनी संसदेत एकूण 85 मिनिट भाषण केलं. भाषणामध्ये त्यांनी सामान्य माणसांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या….

Read More : सविस्तर वाचा...

दादांच्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी का बदलला?

28 जानेवारीच्या सकाळी अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी आली अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह पाच जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला त्यानंतर दिवसभर या अपघाताची नेमकी कारणं काय याबद्दल अंदाज लावले जात होते लो विजिबिलिटी मुळे पायलट कडून झालेली चूक तांत्रिक बिघाड रनवे ओवरशूट अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या सोबतच विमान कंपनीवर सुद्धा…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री..! सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार…

राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून सुनेत्रा पवार उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होणार आहे. राजकीय घडामोडींचा वेगवान प्रवास अजित पवार यांचे राजकीय नरेश अरोरा यांनी यासदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सुनेत्रा पवार…

Read More : सविस्तर वाचा...

CID तपास करणार; अपघाताची कारण, कशी समोर येणार?

28 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. लो विजिबिलिटी असल्याने लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला असावा असा प्रथम दर्शनी अंदाज वर्तवण्यात आला आणि प्रत्यक्षदर्शींनी विमान रणवेला टच झाल्यावर उलटलं आणि बाजूच्या माळराणावर कोसळलं असं सांगितलं. तर एका सीसीटीव्ही मध्ये विमान लँडिंगच्या वेळेसच हवेत एका बाजूला कल्ल्याचं दिसत होतं. त्यामुळे लँडिंग…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्राचा जिवंतपणा गेला..!

घरात मोठा दादा असतो तेव्हा त्याच्या वयाने मोठं असल्यामुळे आपल्याला ऐकाव लागतं ही आपली भावना असते तो रागावला की आपल्याला पण राग येत असतो तो चुकला की त्याला नाव ठेवता येत असतं तो करत असलेले कष्ट हे त्याचं कर्तव्य वाटत असतं त्याची अधूनमधून भीती पण वाटत असते पण तोच दादा जेव्हा या जगात नसतो तेव्हा…

Read More : सविस्तर वाचा...

बारामती विमान लँडिंग दरम्यान अजित पवारांसह सहा जणांचा अपघाती मृत्यू..!

अत्यंत गंभीर आणि ताज़ी बातमी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नावाजलेले नेते अजित अनंत राव पवार (Ajit Pawar) यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अधिकारी आणि वार्ताहरांनी आज, 28 जानेवारी 2026 रोजी पुष्टी केली आहे. ही माहिती अधिकृत वृत्तांवर आधारित आहे. अतिशय दुःखद बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातामध्ये निधन झालय खरं तर विमान अपघात अतिशय भीषण…

Read More : सविस्तर वाचा...