कर्मचाऱ्यांना आता 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्या?
भारत सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून जुने कामगार कायदे जे आहेत ते रद्द केले आणि नवीन ‘लेबर कोड्स’ अर्थात कामगार सहिता लागू केली. या सुधारणांमुळे कामगारांचे पगार, कामाचे तास आणि सामजिक सुरक्षा याबात ते बदल होणार आहेत तर नेमके काय बदल होणार आहेत तर ते जाणून घेऊया… कामाचे तास आणि सुट्ट्या: सर्वप्रथम आपण जाणून घेवूया…