बचत गटात पैसे टाकण, कर्ज काढण खरच परवडत का ?
पूर्वीपासूनच चालत आलेल्या चालीरीती रुढी परंपरांमुळे महिलांना आर्थिक सामाजिक आणि आरोग्य बाबतच्या अनेक समस्यांना सामोर जावं लागत होतं. पण गेल्या काही वर्षांपासून महिला सबलीकरण सक्षमीकरणावर भर दिला जातोय. स्त्री पुरुष समानता येण्यासाठी अनेक चळवळी देखील सुरू झाल्या आहेत. म्हणून मग महिला एकत्र येऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील व्यवसाय करतील यासाठीच बचत गट ही संकल्पना सुरू…