सोनं चांदीपेक्षा तांबं महागणार?

सोन आणि चांदी सध्या सगळीकडे चर्चेत असलेले धातू या दोन धातूंनी मागच्या वर्षभरात आजपर्यंतच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडले एका वर्षात सोन्याचे भाव जवळपास दुप्पट झालेत तर चांदीचे भाव तब्बल साडेतीन पटींनी वाढलेत जानेवारीमध्ये सोन्यान प्रति तोळा एक लाख 80 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता चांदीचा रेट सुद्धा प्रति किलो चाळीस लाख रुपयापर्यंत गेला होता त्यानंतर…

Read More : सविस्तर वाचा...

CID तपास करणार; अपघाताची कारण, कशी समोर येणार?

28 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. लो विजिबिलिटी असल्याने लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला असावा असा प्रथम दर्शनी अंदाज वर्तवण्यात आला आणि प्रत्यक्षदर्शींनी विमान रणवेला टच झाल्यावर उलटलं आणि बाजूच्या माळराणावर कोसळलं असं सांगितलं. तर एका सीसीटीव्ही मध्ये विमान लँडिंगच्या वेळेसच हवेत एका बाजूला कल्ल्याचं दिसत होतं. त्यामुळे लँडिंग…

Read More : सविस्तर वाचा...

प्रधानमंत्री घरकुल योजना 2026..! नवीन जीआर?

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. आता घरकुल योजने संदर्भातला महत्त्वाचा जीआर आलेला आहे. पैसे मंजूर झालेले आहे आणि त्यानुसार आता घरकुल योजनेतील जे काही लाभार्थी आहे ज्यांचे घरकुल मंजूर आहेत त्यांना हप्ता मिळालेला नाही पैसे मिळालेले नाही अशा सर्व घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आता पैसे मिळणार आहे त्या संदर्भातला हा जीआर आहे आपण बघू शकता प्रधानमंत्री…

Read More : सविस्तर वाचा...

ग्रामपंचायत घरपट्टी, नळपट्टी 50% कर सुट: राज्य शासनाचा मोठा निर्णय..!

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५-२६ साठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे गावातील रहिवाशांना जुनी थगबाकी भरताना 50 टक्के सूट…

Read More : सविस्तर वाचा...

12 हजार तिकीट, 10 मिनिटं थांबला कोलकात्यात राडा, मोदींना भेटणार मेस्सीचं भारतातले शेड्युल?

तो भारतात आला तो शाहरुख खान सोबत दिसला सौरव गांगुली, ममता बॅनर्जी यांनाही भेटणार तो तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सोबत मॅच खेळणार राहुल गांधी ती मॅच बघणार तो सचिन तेंडुलकरला भेटणार फॅशन शोला सुद्धा जाणार जायच्या आधी दिल्ली घाटणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार मग त्याच्या देशात जाणार हे सगळं तो 72 तासात…

Read More : सविस्तर वाचा...

नरेंद्र मोदी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान बनण्याच्या चर्चा का होतायत ?

 आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वित प्रवेश केला पण या 75 वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता देशाचा पंतप्रधान झाला नाही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अगदी आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महाराष्ट्राला फक्त पंतप्रधान पदाची आशा दाखवली गेली आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त आशाच राहिली आहे आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान…

Read More : सविस्तर वाचा...

उद्योगिनी योजना! महिलांसाठी सरकारकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार 3 लाखांचे कर्ज..!

केंद्र सरकारची एक योजना आहे उद्योग करणाऱ्या महिलांना केंद्र सरकार तीन लाख रुपयांची मदत करणार आहे ही मदत कशाप्रकारे करणार आहे याची सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत उद्योगिनी हे एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी तीन लाख रुपया पर्यंतची मदत दिली जाते महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी…

Read More : सविस्तर वाचा...

1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायचे?

तुमचा आधार कार्ड जे आहे ते पॅन कार्डला लिंक करणे अनिवार्य आहे. आतापर्यंत जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक जर नाही केलं तर एक 1000 रुपये दंड भरून तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक करावं लागेल. तुमच पॅन कार्ड हे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे की नाही हे सुद्धा कसं चेक…

Read More : सविस्तर वाचा...

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना! मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर..!

विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळेस राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना लॉन्च केली होती. या योजने अंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे रिफिल करून देणार होत राज्य सरकार आणि ती योजना ही सुरू करण्यात आली होती आणि योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा देखील मिळालेला आहे. परंतु असंख्य असे सुद्धा लाभार्थी ज्यांना अजूनही अन्नपूर्ण योजने अंतर्गत…

Read More : सविस्तर वाचा...

पाच कारणांमुळे एनडीए बिहारमध्ये जिंकली..!

“टायगर अभी जिंदा आहे” हा आहे नितीश कुमार यांच्या घराच्या बाहेर लागलेल्या फ्लेक्स वरचा मजकूर त्यांच्या घराबाहेर गुलाल उधळला जातोय दुसरीकडे भाजपाच्या कार्यालयात लाडू भरवण सुरू आहे तर चिराग पासवान यांच्या पक्ष कार्यालयात सुद्धा उत्साह आहे कारण आहे एनडीएने दिलेला क्लीन स्वीप आतापर्यंत बिहारच्या निकालाचे जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार एनडीएन 200 जागांवरती आघाडी…

Read More : सविस्तर वाचा...