शेतकऱ्यांचे रेशन पैसे अखेर जमा सुरू! तुमच्या खात्यात आले का?

गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे राशनचे पैसे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना राशनऐवजी दिलं जाणार अनुदान हे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून जमा करण्यात आलेल नव्हतं ते अखेर जमा करायला सुरुवात झालेली आहे. हे अनुदान जमा होत असताना काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनुदान कमी आलेले आहे आमच्या खात्यामध्ये तर अनुदान…

Read More : सविस्तर वाचा...

सिंचन विहीर योजना 2026! विहीर खोदण्यासाठी सरकारचं 5 लाख पर्यंत अनुदान;

शेतकऱ्यांनो तुमच्याकडे शेती आहे पण ती शेती कोरड वाहवू आहे बागाईत शेती नाही कारण त्या शेतीमध्ये विहीर नाही आणि विहीर खोदण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा भांडवल नाही. तर शेतकरी मित्रांनो चिंता करू नका राज्य सरकारने तुम्हाला विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपये पर्यंतच अनुदान हे सिंचन विहीर योजने अंतर्गत देत असतं आता या सिंचन विहीर योजनेसाठी तुम्हाला अर्ज…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना..!

सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता ताडपत्री मोफत योजना 2026 करिता इथ सुरू झालेली आहे ताडपत्री योजना मोबाईल मधून फॉर्म भरा अर्ज करा व ताडपत्र घ्या यासाठी 2026 करिता ऑनलाईन अर्ज इथे सुरू झालेले आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन कशा पद्धतीने अर्ज इथे करायचे आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे यामध्ये कोण पात्र अपात्र…

Read More : सविस्तर वाचा...

PM Kisan चा लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू…

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. विविध तांत्रिक कागदपत्रातील किंवा मालकी हक्कातील अडचणीमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा या योजनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाने नव्याने लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीचा…

Read More : सविस्तर वाचा...

मुलगी जन्मल्यानंतर सरकारच्या ‘या’ पाच योजनांचा नक्की लाभ घ्या..!

आजच्या काळात मुली शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात, खेळात आणि समाजकारणातही आघाडीवर आहेत. सरकारच्या योजना कायदे आणि समाजाची बदललेली मानसिकता यामुळे मुलगी जन्माला आली म्हणजे चिंता नाही तर अभिमान वाटायला हवा. विचार बदलले तरच खऱ्या अर्थान समाज पुढे जाईल. मुलगा मुलगी समान आहेत. दोघेही घराचं आणि समाजाच भविष्य आहेत. हेच या सगळ्यातून लक्षात ठेवायला हवं. मुलगा झाला…

Read More : सविस्तर वाचा...

बिझनेससाठी कर्ज कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत 3 पर्याय..

मुद्रा लोन (PMMY – Pradhan Mantri Mudra Yojana) म्हणजे छोटे व्यवसाय सुरू किंवा वाढवण्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं जामीन न लागणारे कर्ज.🔹 कोण घेऊ शकतो?छोटे दुकानदारमहिलांचे घरगुती उद्योगशेतीपूरक व्यवसायफेरीवाले, कारागीर🔹 मुद्रा लोनसाठी लागणारी कागदपत्रेआधार कार्डपॅन कार्डबँक पासबुकव्यवसायाचा पुरावा (उद्योजक नोंदणी / दुकान लायसन्स इ.)पासपोर्ट साईज फोटो🔹 मुद्रा लोन कसं घ्यायचं?जवळच्या राष्ट्रीयकृत बँक / ग्रामीण बँक /…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राला प्रस्तावच दिला नाही..!

एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी अतिवृष्टीच्या मदती संदर्भात राज्य सरकारची मोठी अनास्था समोर आली आहे. मदतीसाठी राज्य सरकारन केंद्र सरकारला प्रस्तावच पाठवलेला नाहीये. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारन गंभीर चूक केली आहे. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालय. पण केंद्राकडे जाताना आकडा हा 1.10…

Read More : सविस्तर वाचा...

उद्योगिनी योजना! महिलांसाठी सरकारकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार 3 लाखांचे कर्ज..!

केंद्र सरकारची एक योजना आहे उद्योग करणाऱ्या महिलांना केंद्र सरकार तीन लाख रुपयांची मदत करणार आहे ही मदत कशाप्रकारे करणार आहे याची सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत उद्योगिनी हे एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी तीन लाख रुपया पर्यंतची मदत दिली जाते महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी…

Read More : सविस्तर वाचा...

आता दहा लाखांपर्यंत मोफत उपचार..! प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना!

भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनले आहे आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे पाच लाखांचे कव्हर वाढवून दहा लाख रुपये करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा या योजनेला मंजुरी देऊन एक पाऊल पुढे टाकला आहे या…

Read More : सविस्तर वाचा...

बचत गटात पैसे टाकण, कर्ज काढण खरच परवडत का ?

पूर्वीपासूनच चालत आलेल्या चालीरीती रुढी परंपरांमुळे महिलांना आर्थिक सामाजिक आणि आरोग्य बाबतच्या अनेक समस्यांना सामोर जावं लागत होतं. पण गेल्या काही वर्षांपासून महिला सबलीकरण सक्षमीकरणावर भर दिला जातोय. स्त्री पुरुष समानता येण्यासाठी अनेक चळवळी देखील सुरू झाल्या आहेत. म्हणून मग महिला एकत्र येऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील व्यवसाय करतील यासाठीच बचत गट ही संकल्पना सुरू…

Read More : सविस्तर वाचा...